सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समृध्दी महामार्गाच्या कामांची पाहणी

प्रकल्पाची उर्वरित कामे वेळेत पूर्ण करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे वाहतूक पर्यवेक्षणासाठी बुद्धिमान महामार्ग व्यवस्थापन प्रणाली अमरावती : समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असून, हे काम वेळेत...

दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत…

रिक्षा चालक प्रकाश माने झाले वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत… मुंबई : दुष्काळ हटवायचा असेल ना, तर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे  दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली...

एसटीचा प्रवास आता कॅशलेस; स्मार्ट कार्ड योजनेचा मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते शुभारंभ

एसटीचा ७१ वा वर्धापनदिन उत्साहात मुंबई : एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. एसटीच्या आज साजऱ्या झालेल्या ७१ व्या वर्धापन दिनी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर...

पुढील पाच वर्षात छोट्या उद्योगांमधून रोजगारनिर्मितीच्या संधी – मुख्यमंत्री

नागपुरात नितीन गडकरी यांचा नागरी सत्कार  नागपूर : मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरकर जनतेने विजयी केले. आगामी काळात छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार...

डॉ.आंबेडकर जयंतीच्या मध्यरात्री अल्पवयीन बौद्ध मुलीवर बलात्कार

जुन्नर तालुक्यातील घटना; महिला पोलीस उप अधिक्षकेचा तीन आठवडे कानाडोळा पुणे : तुम्ही पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटलात ना?, त्यांनी दिले का तुम्हाला पोलीस संरक्षण? तुमच्या पीडित मुलीला यापुढे खासगी गाडीतून...

पावसाळ्यात आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा मुंबई : पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण...

बॅंकांनी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची...

विश्वस्ताच्या भावनेतूनच सरकारचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई उत्सव 2019 चे उद्घाटन नवी मुंबई : सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते ,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली.  या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा...

शासकीय नोकरीत दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण – राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई : केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार दिव्यांगांना सरकारी नोकरभरतीतील 4 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, बुधवार दि. 29 मे 2019 रोजी त्या संबंधीचा शासन...