शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील "व्हिएसआय"ची वार्षिक सर्वसाधारण सभा, पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पुणे : साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकऱ्यांचा पाठीराखा...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सर्वांना ‘मेरी क्रिसमस’
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व लोकांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील तसेच देशातील माझ्या सर्व नागरिक बंधू –भगिनींना मी नाताळनिमित्त ‘मेरी क्रिसमस’ शुभेच्छा देतो.
प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या प्रेम, दया आणि...
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मान्यता
मुंबई : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केली होती.
1 एप्रिल 2015...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दहा रुपयात शिवभोजन मिळणार
मुंबई : राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ 10 रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य शासनास ही योजना प्रायोगिक तत्वावर...
नाताळनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुंबई : नाताळनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ते आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू येशू यांनी जगाला मानवतेची शिकवण दिली. प्रेम, करुणा आणि वात्सल्याचा संदेश घेऊन येणारा हा...
महाराष्ट्राला चार आकाशवाणी पुरस्कार
पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग देशात सर्वोत्कृष्ट
नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आकाशवाणीच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाला देशातील सर्वोत्कृष्ट वृत्त...
शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कर्जमुक्तीबद्दल राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार
मुंबई : शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका राहिली आहे. कर्जमुक्ती हा प्राथमिक उपचार असला तरी शेतीच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शासन...
घरकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घरकुल योजनेअंतर्गत 2014 पर्यंत 6 हजार 720 घरांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 6 हजार 530 घरकुलांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे, या 6...
नागरिकत्व दुरुस्ती कायदा बंधनकारक आहे काय?
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधाचा वणवा ईशान्येकडील राज्यांबाहेर इतर राज्यांतही पसरला आहे. दिल्ली आणि पश्चिम बंगालसह ८ राज्यांमध्ये निदर्शने झाली. कायदा लागू न करण्याबाबत भाजपेतर राज्यांनी केंद्राच्या विरोधाची भूमिका घेतली....
मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर
पुणे : मुद्रांक परतावा व नोंदणी फी परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी व्हावा, तसेच पारदर्शकता वाढावी या हेतूने नोंदणी व मुद्रांक विभागाने परतावा प्रणाली नव्याने तयार केली आहे....











