गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती – जयंत पाटील

नागपूर :  राज्य शासनाने गिरणी कामगारांना घरे पुरविण्यासाठी सुरु केलेल्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी  लोक प्रतिनिधी व गिरणी कामगार संघटना प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री...

विदर्भ व कोकणातील रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार – सुभाष देसाई 

नागपूर :  शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भ व कोकणातील तरुणांचा जास्तीत जास्त समावेश व्हावा, यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून विदर्भ व कोकणात रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध...

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा

नागपूर, दि. 21 : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या...

नावनोंदणी ते निवडणुकांपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया दिव्यांगस्नेही करणे आवश्यक – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

भारतीय निवडणूक आयोगाद्वारा आयोजित 'ॲक्सेसिबल इलेक्शन्स' राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न नवी दिल्ली : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदार म्हणून नावनोंदणीपासून ते मतदानापर्यंतची संपूर्ण निवडणूक प्रकिया दिव्यांगस्नेही आणि सुलभ असणे आवश्यक आहे....

राष्ट्रगीताने विधानपरिषद व विधानसभेचे कामकाज संस्थगित; २४ फेब्रुवारीला पुढील अधिवेशन

मुंबई : राष्ट्रगीताने हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी...

वित्तमंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ‘सुयोग’ला भेट

नागपूर : वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील आणि  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुयोग येथे भेट देऊन पत्रकारांशी वार्तालाप केला. विधिमंडळ सभागृहाचे वृत्तांकन करण्यासाठी मुंबईवरुन आलेले पत्रकार सुयोग येथे वास्तव्यास...

भारत आणि चीनचे विशेष प्रतिनिधी आज नवी दिल्ली इथं दोन्ही देशांमधल्या सीमावादावर चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूंच्या विशेष प्रतिनिधींची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सीमाप्रश्नावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक असेल. भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा...

स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत गाडगेबाबा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. नांदेड इथं, गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यात ठिकठिकाणी...

अण्णा हजारे यांचं केंद्र सरकार विरोधात मौन आंदोलन सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेसंबंधित संसदेत प्रलंबित असलेले कायदे करावेत, निर्भया प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली जावी, तसंच  राष्ट्रीय पातळीवर महिला मदत क्रमांक ठेवावा यांसह इतर मागण्यांसाठी जेष्ठ...

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना राज्यात शांतता राखण्याचं मुख्यमंत्र्यांच आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी राज्यात शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी विधानसभेत याबाबतचं निवेदन केलं. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी...