उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पहिले ‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्ड’ प्रदान
मुंबई : देशाच्या पूर्वोत्तर राज्यातील दुर्लक्षित मात्र उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा कार्यक्रमांचा प्रसार करुन सामाजिक...
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘पु.ल. कला महोत्सव २०१९’चा समारोप
मुंबई : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित पु.ल. कला महोत्सव २०१९ चा समारोप रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
समारोप समारंभाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सुप्रसिद्ध अभिनेते...
बिरसा मुंडा यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचे पूर्णत: वितरण
मुंबई : शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. शिधावाटप यंत्रणेत प्रधान कार्यालयासह 5 परिमंडळ कार्यालये कार्यरत असून 19 लाख 69 हजार 581 शिधापत्रिका संगणकीकृत झालेल्या आहेत....
राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही ; इथं आमचाच मुख्यमंत्री होईल असा...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही. इथं भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीनं व्यक्त केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत...
नवले पूल ते कात्रज सहा पदरीकरण कामासाठी अधिकच्या निधीची तरतूद – केंद्रीय मंत्री नितीन...
पुणे : नवले पूल ते कात्रज रस्त्याच्या सहापदरीकरण कामाअंतर्गत येथील नागरिकांची गरज लक्षात घेवून अन्य आवश्यक कामांसाठी अधिकच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग...
राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत दिल्ली...
फीट इंडिया ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं – युवक कल्याण आणि खेळ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फीट इंडिया चळवळ ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं आहे, असं युवक कल्याण आणि खेळ मंत्री रिजीजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राज्यांच्या...
तवांग इथल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहीले उपस्थित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथल्या ग्यालवा त्जांगयांग ग्योस्टा क्रीडांगणात साजरा झालेल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘आपल्या सैन्याला जाणा’ ही मुख्य...
आंतरराष्ट्रीय अडथळे नाही तर जुनाट मानसिकता ही भारताच्या विकासातली मोठी समस्या – परराष्ट्रमंत्री एस....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विकासातली मोठी समस्या ही आंतरराष्ट्रीय अडथळे नसून देशातली जुनाट मानसिकता आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत चौथ्या रामनाथ गोयंका...











