शिरपूर येथील कारखान्याच्या आगीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर...

शिवसैनिकांनी जनतेचा आधारवड व्हावे – रविंद्र मिर्लेकर

डॉ. निलम गोऱ्हे, आढळराव पाटील यांचा सत्कार पिंपरी : सर्वसामान्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी चळवळीतून शिवसेना उभारली आहे. त्याच शिवसेनेचे कार्य केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील नागरीकांना जिव्हाळ्याचे, आपुलकीचे वाटू लागले आहे. कारण,...

राज्य बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 16 डिसेंबर 2019 पासून राज्य बालनाट्य स्पर्धा सुरु होत आहेत. या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 1 सप्टेंबर ते 30...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य -उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे मुंबई : राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र...

साहित्यातून विकसित होत असल्याने गीतांचा साहित्यरूपी अभ्यास व्हावा – विनोद तावडे

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान मुंबई : गीत आणि साहित्य मनोरंजनातून जीवन जगण्याची शिकवण देतात. गीत हे साहित्यातून विकसित होत असल्याने गीतांचा साहित्यरूपी अभ्यास व्हावा...

शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार – कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांची घोषणा

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांबद्दल कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी...

मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी योगदान – वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देईल. पुणे येथे...

टेमघर धरण गळती आटोक्यात व धरण सुरक्षित – जलसंपदामंत्री गिरीश महाजन

पुणे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर प्रकल्पाची पाहणी केली. सन 2016 मध्ये टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली...

आरोग्य मंत्रालयाच्या क्षयरोग विभागाचा वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससोबत करार

नवी दिल्ली : क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाव शोधण्याकरिता आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभागाने वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संस्थेसोबत करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे...

पत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन

पणजी : पत्र सूचना कार्यालयाकडून राज्यात प्रथमच संपादकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील मुद्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांनी या परिषदेत सहभाग घेतला. पत्रकारिता, माध्यमे तसेच राज्याच्या विकासात योगदान...