गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे –  जिल्हाधिकारी

पुणे : गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. गणेशोत्सव शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा...

ग्राहक कल्‍याण साधले जावे- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्‍य यांच्‍या संवाद आणि समन्‍वयातून ग्राहक कल्‍याण साधले जावे, अशी अपेक्षा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्‍यक्‍त केली. पुणे जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदेच्‍या बैठकीत...

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ- जिल्हाधिकारी राम

2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सहभागी होता येणार 60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार सामाईक सुविधा केंद्रामार्फतसीएससी(कॉमन सर्व्हीस सेंटर) शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार पुणे :...

श्री.छत्रपती शिवाजी मार्केट यार्डतर्फे १० टन अन्नधान्यांची तसेच जीवनावश्यक वस्तूंची पुरग्रस्तांना मदत…

पुणे : पुण्यातील श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मधील सर्व घटकांच्या वतीने माणुसकी या नात्याने सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना करिता सढळ हाताने मदत देण्यात आली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूं बरोबरच...

१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे लाखोंना जीवनदान

राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत; आतापर्यत ४२.४५ लाख रुग्णांना मिळाले जीवनदान पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना...

राज्यातील १२ मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद...

‘एनएसएस’ विद्यार्थ्यांचे काम समाज उभारणीचे -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : पूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. संपत्तीच्या नुकसानीबरोबरच लोकांची मनेही खचली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला जावून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनएसएस’चे विद्यार्थी समाज उभारणीचे काम...

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांकरिता 31 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा...

देशभरातल्या 42 लाख सरकारी शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठीच्या ‘निष्ठा’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचा केंद्रीय मनुष्यबळ विकास...

नवी दिल्ली : प्राथमिक स्तरावरच्या शिक्षणाची फलश्रुती सुधारण्यासाठीच्या राष्ट्रीय मिशन ‘निष्ठा’ चा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान ‘नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल...

कांद्याच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचे ठोस उपाय

नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण विभागाने दिल्लीतल्या कांद्याच्या दरांचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत ग्राहक संरक्षण सचिव, नाफेड, सफल तसेच इतर संस्थांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते....