बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे...

मुंबई : शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते,कीटकनाशके व बी-बियाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार...

पूरग्रस्तांच्या स्थलांतरणास सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पूर नियंत्रणासाठी कर्नाटकशी समन्वय : आज रात्री अलमट्टीचा विसर्ग 5 लाख क्युसेक कोल्हापूर : पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र...

इयत्ता ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण कायम – शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'जलसुरक्षा' हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मापन करण्यासाठी शैक्षणिक वर्ष...

पूरग्रस्त भागात ३२५ वैद्यकीय पथके कार्यरत

साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या वाढविण्यात आली असून सुमारे 325 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी...

ब्रह्मनाळची बोट दुर्घटना दु:खद – राज्यपाल

मुंबई : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना...

१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राचा समारोप, १९५२ नंतरची सर्वात यशस्वी प्रक्रिया

नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करून मंगळवारी संपले. तथापि, ७ ऑगस्ट रोजी समारोप होणार होता. सत्र १७ जूनपासून सुरू झाले आणि सत्राचा...

पाणीकपात रद्द, पाणी पुरवठा नियमित होणार ; महापौर राहुल जाधव

पिंपरी : शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी पवनामाईचे पूजन केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दररोज करण्याचा आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला....

महाराष्ट्र आणि कर्नाटकात पूरग्रस्त भागात लष्कराचे मदत आणि बचावकार्य वेगात

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पावसाची संततधार आणि ठराविक काळाने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. काही मोठ्या जलाशयांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे देखील पाणीपातळीत वाढ झाली आहे....

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आज नवी दिल्ली येथील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय...

राज्यातील शासकीय इमारतींच्या परिसरात १०० ई- चार्जिंग स्टेशन उभारणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ....

मुंबई : मंत्रालयासह राज्यातील इतर शासकीय इमारतींच्या परिसरात ई. ई.एस एल कंपनी 100 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असून यासाठी राज्यात किमान 150 जागा उपलब्ध करून देणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री...