साखर उत्पादनात भारत जगात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र देशात आघाडीवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगात साखर उत्पादनात भारत अव्वल स्थानी असून देशात साखर उत्पादनातराज्य आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात वसंतदादा साखर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण...
उत्तर प्रदेशातील जी-20 वॉकेथॉन शर्यतीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये दाखवला झेंडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील चार शहरांमध्ये आज सकाळी जी-20 वॉकेथॉन शर्यत आयोजित केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये झेंडा दाखवून या शर्यतीला सुरुवात केली. याचवेळी आग्रा, नोएडा...
पवना शिक्षण संकुलातून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे : पवना शिक्षण संकुलातून वसुंधरेचे रक्षण करणारे, पवना परिसराला हिरवा शालू घालून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत, असे प्रतिपादन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पवनानगर येथील पवना...
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात कोळसा वापरावर पूर्ण बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये कोळशाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून कोळसा यापुढे परवानगीयोग्य इंधन मानले जाणार नसल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयानं दिली आहे. हवा गुणवत्ता...
पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची भारताची इच्छा असली तरी त्यासाठी हिंसा आणि दहशतवाद मुक्त वातावरण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत नेहमीच पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी इच्छुक राहिला आहे, मात्र त्यासाठी हिंसा आणि दहशतवादापासून मुक्त वातावरण असणं गरजेचं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे....
मुंबईत होणाऱ्या जागतिक पर्यटन शिखर परिषदेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोड शो चं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १० ते १२ एप्रिल दरम्यान मुंबईत होणाऱ्या जागतिक पर्यटन शिखर परिषदेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबईत काल एका रोड शो चं आयोजन करण्यात आलं होतं. देशाला मिळालेल्या...
दुधातल्या भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या बातम्यांचं, सरकारकडून खंडन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुधातल्या भेसळीमुळे देशातल्या जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या समाज माध्यमांवरच्या बातम्यांचं, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं खंडन केलं आहे. जर दूध आणि दुग्धजन्य...
सरकारी नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना प्रधान मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं रोजगार मेळ्याच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं भरती झालेल्या सुमारे ७१ हजार उमेदवारांना दूरदृश्य...
२०२१ ऑक्टोबर आणि सप्टेंबर या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि सप्टेंबर २०२१ – २२ या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला आहे. देशात वर्ष २०२१ – २२ च्या...
भारतीय रेल्वेला गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ हजार ३७० कोटी रुपये जादा महसूल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतीय रेल्वेला ४२ हजार ३७० कोटी रुपयांचं अतिरिक्त महसुली उत्त्पन्न मिळालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष...











