मुंबई मनपा बरखास्त करून टाका!

मुंबई : मुंबई तुंबली की सरकारला जाग येते. आर्थिक राजधानी पूर्णपणे ठप्प झाली आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही मिठी नदीचं काम पूर्ण होत नाही. शिवसेनेच्या हातात २० वर्षापेक्षा जास्त काळ...

मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी; राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक सज्ज असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

45 वर्षातील विक्रमी पावसामुळे मुंबईच्या पाणीनिचरा व्यवस्थेवर ताण मुंबई : मालाड येथे पाणीपुरवठा व्यवस्थेजवळील संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासन आणि मुंबई महापालिकेतर्फे प्रत्येकी...

चीनच्या शिष्टमंडळाबरोबर पर्यटन व कृषी तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानाबाबत सकारात्मक चर्चा – पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची...

मुंबई : महाराष्ट्र हे समृद्ध पर्यटनाबरोबरच उत्तम प्रतीच्या फळांचे उत्पादन करणारे राज्य आहे. महाराष्ट्रातून इतर देशांबरोबर चीनमध्येही फळे व कृषी उत्पादने निर्यात केली जातात. येणाऱ्या काळात महाराष्ट्र व चीन...

सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – डॉ. संजय कुटे यांची विधिमंडळात माहिती

मुंबई : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या  प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून...

सोलापूर येथील विडी कामगारांच्या घरकुलाच्या व्याजाची २ कोटी रूपयांची आकारणी माफ करण्याचा निर्णय

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : म्हाडामार्फत सन 1988 मध्ये सोलापुरातील जुळे सोलापूर भाग-2 येथे विडी कामगारांना वाटप करण्यात आलेल्या घरकुलांच्या व्याजाची आकारणी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला...

जीवनावश्यक औषधांच्या किमती निश्चित केल्यामुळे रुग्णांसाठी 12,447 कोटी रुपयांची बचत

नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध निर्माण दरविषयक प्राधिकरणाने, औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी, महत्वाच्या अनेक उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी लोक सभेत...

भारतातले अ-संसर्गजन्य रोग

नवी दिल्ली : भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या एका अहवालानुसार, देशातल्या एकूण मृत्यूपैकी अ-संसर्गजन्य रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे 2016 मधे 61.8 टक्‍के प्रमाण होते. 1990 मधे हे प्रमाण 37.9 टक्‍के होते. अ-संसर्गजन्य...

राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांचा जलद गतीने वापर सुरु करण्यासाठी आणि त्यांचे देशात उत्पादन सुरु करण्याच्या दृष्टीने पथदर्शी आराखडा पुरवण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लान (एनईएमएमपी) 2020 आखण्यात आला...

मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केले आहे. आरके पूरम मधल्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. या महिना अखेरीला, अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे आंतरराष्ट्रीय स्पेस सेटलमेंट डीझाईन...

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 13 जण इच्छुक

पिंपरी : महाराष्ट्रामधील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आक्‍टोबर महिन्यात होणार असून 15 सप्टेंबर 2019 च्या आसपास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादीने...