देशातल्या शिक्षणसंस्थांच्या मानांकनात आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शैक्षणिकसंस्थांची मानांकनं आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केली. त्यात आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. आयआयटी चेन्नई सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था ठरली आहे. विविध प्रकारातल्या...

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन लांबणीवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विधीमंडळ सचिवालयानं पत्रकात दिली आहे. येत्या सोमवारपासून हे अधिवेशन प्रस्तावित होतं. मात्र संसदीय कार्य विभागानं दिलेल्या सूचनेनुसार हे...

आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संबंधित सर्व संस्था आणि सर्व राज्यांनी एकत्र येत विकास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संबंधित सर्व संस्था आणि सर्व राज्यांनी एकत्र येत विकास आराखडा तयार करायचं आवाहन केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मीत शहा यांचे अभिनंदन

मुंबई :- राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘मीत यांचे हे...

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच नाविन्यता सोसायटीचा पुढाकार मुंबई : राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित...

वसई दरड दुर्घटनेतल्या मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आजही कायम आहे. धरणं भरली आहेत, नद्यां इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत, रस्ते पाण्याखाली गेले आहेत, ही परिस्थिती पाहता अनेक पूरग्रस्त ठिकाणी...

महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र दमदार पाऊस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशमध्ये संततधार पाऊस पडत आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत जात आहे. अल्लूरी सीताराम राजू, पूर्व  गोदावरी तसंच एलुरु जिल्ह्यातली पूर स्थिती...

देशात आतापर्यंत १९९ कोटीपेक्षा जास्त लशींचे वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १९९ कोटीपेक्षा जास्त लशीचे मात्रा देण्यात आल्या. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयानं सांगितलं की, देशात काल ११ लाख ७६ हजाराहून जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत....

प्रधानमंत्री पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका अशा चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दूरस्थ पद्धतीनं ही परिषद होणार असून, यात...

१८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा विनामूल्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा उद्यापासून पुढच्या ७५ दिवसांपर्यंत विनामूल्य दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत स्वातंत्र्याच्या अमृत...