जगातली सर्वात तरुण अभियांत्रिकी शक्ती हेच भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या हिरे आणि दागिने उद्योग क्षेत्रामध्ये विकासाची पूर्ण क्षमता असून या क्षेत्राची निर्यात २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठू शकते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...

सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत – राजीव कुमार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ७ वर्षात सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे आणि निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे....

मुंबई-गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईमध्ये जेएनपीटीकडे जाणार्याम चार मार्गांचा लोकार्पण सोहळा,...

कोविड उपचारांसाठी लागणाऱ्य़ा औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर कमी – पंकज चौधरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणारी औषधं आणि उपकरणांवर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यावरुन ५ टक्क्यावर आणल्याचं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी...

इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी सदनाचं कामकाज सुरु होताच ते, स्थगित करण्याची काँग्रेस,...

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचं अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव भारताच्या निर्मितीत डिजिटल इंडियाचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ब्रॉडकास्ट...

हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायलाहवेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी व्यक्त केली आहे. ते पुणे इथल्या पर्यावरण परिषदेत दूरदृश्यप्रणाली द्वारे  बोलत होते. पर्यावरण परिषद...

अमली पदार्थ सेवनाच्या चाचण्यांना बळकटी देण्यासाठी, नवीन दुर्मिळ रासायनिक संदर्भ सामग्रीच्या वापराचा केला आरंभ

या विकासामुळे भारत अमली पदार्थ विरोधी विज्ञानात आत्मनिर्भर होईल: अनुराग सिंग ठाकूर नवी दिल्‍ली : राष्ट्रीय अमली पदार्थ चाचणी प्रयोगशाळेने (NDTL) वैशिष्ट्यपूर्ण यशस्वी कामगिरी करत सहा नवीन आणि स्वदेशी बनावटीची...

अहमदनगरमधील रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात पर्यटनविकास प्रकल्पांतर्गत रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळालेल्या ५ कोटींपैकी अडीचकोटी रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झाल्याची...

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या  आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर अर्थात  इंडस एक्टवर काल  स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत,...