राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान
गोविज्ञानातून रासायनिक खतांना पर्याय, पर्यावरणातील प्रदूषण देखील कमी करता येईल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : भारतीय लोक आजही आपल्या प्राचीन संस्कृतीशी जुळले असून देशात गाय, गंगा, गीता व गायत्रीला वंदनीय...
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदतीचा हात देण्यात नाम फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदतीचा हात देण्याचं नाम फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय आहे अशा शब्दात अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्या आज अकोला...
पुणे- बंगळूरु महामार्गाला पर्यायी नवा वाहतूक कोंडीमुक्त महामार्ग करणार – नितीन गडकरी
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे-बेंगलोर महामार्गाला पर्यायी असणारा नवा ट्रॅफिक फ्री महामार्ग तीस हजार कोटी खर्चून तयार केला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील...
मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट
आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी
पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली....
भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असून, भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढते आहे, तसंच भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली असल्याचं दिसतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महीने मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महीने म्हणजेच, सप्टेंबर 2022 पर्यंत (सहावा टप्पा) मुदतवाढ केंद्र सरकारनं दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल...
विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं, असं मत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काल व्यक्त केलं. राज्यातील ११ पारंपरिक विद्यापीठांमधील...
देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के इतका आहे. देशात गेल्या २४ तासात २ हजार ३४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे...
‘संडे स्ट्रिट’ या उपक्रमाअंतर्गत मुंबईत काही रस्ते आणि मार्ग सकाळी ४ तासांसाठी बंद ठेवले...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पोलिसांच्या पुढाकारानं रविवारी काही रस्ते आणि मार्ग स्थानिक नागरिकांना योगा, सायकल चालवणे, चालणे, स्केटिंग तसंच काही क्रीडा प्रकार करायला मिळावे या उद्देशानं सकाळी ४ तासांसाठी...











