शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक  वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित...

जी-२० परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

मुंबई: जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन भरविण्यात आले...

जीवाश्म इंधनाऐवजी अन्य पर्यायांचा वापर करण्याच्या दृष्टीने हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात जीवाश्म इंधनाच्या ऐवजी अन्य पर्यावरणस्नेही इंधन पर्यायांचा वापर करण्याची गरज तसंच जगभरात हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी जागतिक उद्योगाशी भागीदारी करतील, असा विश्वास फॉर्टेस्क्यू...

जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील आठ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री देवेंद्र...

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेमुळे आठ वर्षांत देशभरातील नागरिकांची १८ हजार कोटी रुपयांची बचत झाली-...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परीयोजनेमुळे रुग्णांवर होणाऱ्या अतिरीक्त खर्चात मोठी बचत झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत देशभरातील...

खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारीवर भरड धान्य हा उपाय – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारी यावर बाजरी सारखी पौष्टिक भरड धान्य हा उपाय ठरु शकतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. ते इंडोनेशियातील...

भोगी- मकर संक्रांतीला “पौष्टिक तृणधान्य दिन” साजरा करण्याचं कृषी विभागाचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघानं 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगानं कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांत-भोगी हा...

सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या, देशातल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. हा रोजगार मेळावा देशातल्या ४५...

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचं निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : जगातल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी...

लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाला नक्षलवादाच्या समस्येतून मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न- केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा निवडणूकांपूर्वी नक्षलवादाची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल असा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज छत्तीसगडच्या कोरबा शहरात एका...