आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान दगडफेकी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान काल दगडफेकीची घटना घडली. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथून जाहीर सभा घेऊन आदित्य ठाकरे यांचा ताफा औरंगाबादकडे...
अदानी समुहाच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरुन संसदेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समुहातल्या व्यवहारांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसह विविध मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सलग ११ व्या दिवशी गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी...
INS ‘वागीर’ पाणबुडी आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाची अत्याधुनिक पाणबुडी, INS 'वागीर' आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार आहे. ही भेट ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्शभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. 'ग्लोबल...
राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर आज पहिली ते चौथीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर आज पहिली ते चौथीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करून सुरु झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ६३५ शाळा आजपासून सुरू...
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर घाईघाईत निर्णय न घेण्याची ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ‘धनुष्य बाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भात जोपर्यंत सर्व कागदपत्र सादर होत नाही तोपर्यंत सुनावणी करु नये. कागदपत्र जमा करण्यासाठी ४ आठवड्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी ठाकरे...
विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर...
पर्यावरण बदलाच्या दुष्परिणामांपासून शेती आणि शेतकऱ्यांना जपलं पाहिजे असं केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, विकसनशील देशांनी शेती आणि शेतकरी यांना जपणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केलं...
प्रार्थना स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घेतली तरी आवाजाची मर्यादा ओलांडू नये- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं असून कायदा हातात घेण्याचं धाडस कोणी करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे....
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
मुंबई : बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची...









