देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत येत असल्याचं, नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जनरल वी. के. सिंह यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. ही योजना कृषी...

दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत...

मुंबई : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची...

हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी आज उद्घाटन केले. यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान एक लाख ७५ लाख यात्रेकरूंच्या वैद्यकीय आणि प्रशासकीय...

अमृत कलश यात्रेच्या सांगता समारंभानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचं उद्दिष्ट असून त्यासाठी प्रत्येक भारतवासीयाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. एकविसाव्या शतकात राष्ट्र उभारणीसाठी देशातली...

नागपूरमध्ये लेबर २० अंतर्गंत एकदिवसीय कामगार परिषदेचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० अंतर्गत भरलेल्या या परिषेदच्या उद्घाटनाला केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दीपिका कच्छल उपस्थित होत्या. ई -श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील सुमारे २८ कोटी...

नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या...

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात रोजगारात वाढ – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात आधीच्या सरकारच्या तुलनेत रोजगारात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली असल्याचं केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं...

रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल सोलापूर जिल्ह्यात नातेपुते इथं दिले. सावंत यांनी काल नातेपुते...

प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख...