भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेसाठी सक्षम व्हावा हेच आत्मनिर्भर भारत अभियानाचे उद्दिष्ट – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत चढ उतार य़ेऊनही आर्थिक सुधारणांची गती चांगली असल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते आज फिक्की, अर्थात...
पुणे शहर तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची पूर्व कोवीड 19 तपासणी
पुणे : जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार पुणे शहर तहसिल कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोवीड 19 बाबतची पूर्वतपासणी करण्यात आली. मेट्रो मेडिकल फाऊंडेशन व...
‘उडान’ च्या चौथ्या टप्प्याची सुरुवात -ईशान्य भारत, डोंगराळ राज्यं,जम्मू आणि काश्मीरसह लडाख प्रदेशांवर भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी अधिक जास्त प्रमाणात संपर्क वाढवण्यासाठी उडान अर्थात देशाच्या सामान्य नागरिकाला उड्डाणाची संधी या योजनेच्या चौथ्या टप्प्याची कालपासून सुरुवात झाली.
या टप्प्यात...
वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करणार आहेत. राज्यांचे कर आयुक्त आणि केंद्रीय...
संकटावर मात करण्यासाठी सर्व हितधारकांनी एकात्मिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे – नितीन गडकरी
नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई )आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीतील (एससी-एसटी) उद्योजकांच्या मालकीच्या एमएसएमईवर कोविड -१९ ...
शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणासाठी पावले उचलण्याचा उपराष्ट्रपतींचा वित्तमंत्र्यांना सल्ला
नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी वित्तमंत्र्यांना काही सूचना केल्या. शेतीच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची आणि रचनात्मक बदल करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
आयात-निर्यात धोरणाचा आढावा घेण्याचे आणि शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणाबाबत...
पूरग्रस्त भागात ३२५ वैद्यकीय पथके कार्यरत
साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या वाढविण्यात आली असून सुमारे 325 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी...
वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे.
या सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी ऐवजी...
नागरीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना-हरदीपसिंह पुरी
नवी दिल्ली : नागरी विकासात, सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आधारित लॅण्ड पुलींग धोरण हे मूलभूत परिवर्तन दर्शवत असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले आहे. यामध्ये जमिनीचे तुकडे एकत्र करून...
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना शांतता राखण्याचं केलं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना हिंसा सोडून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. काल कोलकाता इथं राजभवनात बातमीदारांशी बोलताना धनखर यांनी राजकीय पक्षांना...








