राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोविड-19 चा संसर्ग
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या राऊत यांनी स्वतःच ट्विट करुन ही माहिती दिली.
कोविड-19 चा...
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर 1 मार्चपर्यंत बंदी
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 1 मार्च, 2021 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरियल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी...
राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत आहे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमो ऍप वर लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे. नमो ऍपमधल्या विकास यात्रा या भागात...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल संसदीय सल्लागार समितीची बैठक पार पडली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा रस्ते संघटना, या विषयावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक नवी दिल्ली इथं झाली. या प्रस्तावित संघटने बद्दल महासंचालक,...
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाची माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्समध्ये मनिला इथे येत्या ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाने माघार घेतली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय...
देशभरात ओमायक्रॉनचे ३ हजार १०९ रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झालेले एकूण ८ हजार २०९ रुग्ण देशभरात आढळले असून त्यातले ३ हजार १०९ बरे झाले आहेत. सर्वाधिक एक हजार ७३८ रुग्ण...
आंबेगाव तालुक्यातील ३१२ नागरिक आपापल्या जिल्ह्यात रवाना
पुणे : लॉकडाऊनमुळे आंबेगाव तालुक्यात अडकून पडलेल्या कामगार व मजूरांना सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी आणि संपूर्ण तालुका महसूल प्रशासनाने विशेष नियोजन करून महाराष्ट्राच्या...
राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळावी – मुख्यमंत्र्यांचे केंद्र शासनाला निवेदन
नवी दिल्ली : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, तसेच राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र...
भारत होतो आहे जगाची वैद्यकशाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध...
ग्रंथालयांच्या नुतनीकरणासाठी समान निधी योजना
मुंबई : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेअंतर्गत 'इमारत बांधकाम/ विस्तार व नुतनीकरण' या योजनेसाठी...











