राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी....
खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकोर्ट बार आसोसिएशच्या बार...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकोर्ट बार आसोसिएशच्या बार सभाकक्षाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. नागपूर उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास न्यायमूर्ती अतुल...
जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
मुंबई : “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये...
महात्मा जोतिबा फुले मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी भाड्याने जागा देण्यासाठी आवाहन
मुंबई : समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत असलेल्या महात्मा जोतिबा फुले मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी खाजगी इमारत जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, बांद्रा या परिसरामध्ये भाड्याने घ्यावयाची आहे. १५,००० चौ. फूटाची जागा, स्वतंत्र विद्युत व पाणीपुरवठा असलेल्या स्वतंत्र इमारतीत...
माजी केंद्रिय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसी इथे आज चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रिय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर...
उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड सॅनिटायझर निर्मितीचा परवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, हात स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या हॅण्ड सॅनिटायझर चा तुटवडा लक्षात घेऊन, राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनानं उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड...
फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदिगडसाठी ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या केन्द्र सरकारनं मंजूर केल्या आहेत. मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ,गुजरात आणि पोर्ट ब्लेअरसाठी २४१...
इतर साथीच्या रोगांप्रमाणे कोरोना विषाणू जगभरात बराच काळ राहण्याची शक्यता – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातले अनेक देश कोरोना विषाणूमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेची चाकं पुन्हां फिरवण्याची तसंच या महामारीची दुसरी लाट थोपवण्याची तयारी करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोविड १९ विषाणू आपल्याबरोबर...
देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं – एम.व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ‘शाश्वत विकासाची उद्दिष्ट, स्थानिक पातळीवर’ या विषयावर पंचायत राज मंत्रालयानं नवी...










