मिठी नदी विकास प्रकल्पासह विविध कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करण्याचे निर्देश
मुंबई : मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर...
प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
राष्ट्राला एकसंध ठेवण्याच्या मूलमंत्र जतनाची आवश्यकता
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, विश्ववंद्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 129 वी जयंती. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री...
‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते अनावरण
मुंबई :इंग्रजी ही संपर्काची भाषा असली तरीही ती सर्वस्व नाही. मातृभाषेतून दिलेले शिक्षण प्रभावी ठरते त्यामुळे शासन मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘बालभारती’ हा...
सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापनासाठी समिती स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसईनं १२ वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचं एक निश्चित धोरण ठरवण्यासाठी १२ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही...
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी रोपय्यासमवेत सेल्फी मोहिमेचा केला प्रारंभ
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘#सेल्फी विथ सॅपलिंग’ या जनमोहिमेचा प्रारंभ केला. एक रोपटं लावून त्यासमवेत आपला सेल्फी समाज माध्यमावर पोस्ट करत सर्वांनी यात सहभागी...
जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा जपान सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशांमधे राजकीय स्थिती अस्थिर आणि नाजूक असल्यानं तिथं जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे.
जपान अशा...
राज्य सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे...
कडुनिंबाच्या निंबोळ्यापासून शेतीपूरक कीटकनाशक तयार करण्याचा उपक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलडाण्यात कडुनिंबाच्या निंबोळ्यापासून शेतीपूरक कीटकनाशक तयार करण्याचा उपक्रम चालवला जात आहे. कृषी विभागाच्या पुढाकारानं महिला बचत गटांच्या मार्फत निबोळ्या गोळा करून निंबोळी अर्क तयार केला...
राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या
सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर
मुंबई : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात...
‘सारथी’ बंद होणार नाही, स्वायत्तता कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांकडून तात्काळ 8 कोटींचा निधी उपलब्ध
‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल
सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’ राबविणार
मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद...











