Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी...

आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य मंत्रालयाकडून आजपासून बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात...

ओरिफ्लेमने लॉन्च केले ‘फील गुड शॉवर जेल’

मुंबई : ओरिफ्लेम या अग्रगण्य थेट विक्री करणाऱ्या स्विडिश ब्युटी ब्रँड, तुम्हाला केवळ सुंदर दिसण्यासाठीच नव्हे तर सुंदर अनुभव मिळण्याकरिताही उत्पादने निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पवित्र सौंदर्यावरील विश्वास अधिक दृढ...

हनुमान जयंतीचा उत्सव सर्वांनी साधेपणाने साजरा करावा – गृह मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या मंगळवारी असलेला हनुमान जयंतीचा उत्सव सर्वांनी साधेपणाने साजरा करावा असं आवाहन गृह मंत्रालयानं केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे सर्व धार्मिक स्थळे तसंच मंदिर, पूजा...

मुंबईत पावसामुळे झालेल्या तीन दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल रात्रभर सुरु असलेल्या विविध ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू झाला. तर, ७ जण जखमी झाले. चेंबूर इथं भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू...

निवृत्त कर्मचाऱ्यांचे, ५०० रुपयांपर्यंतचे मेडिक्लेम कुठल्याही पडताळणीशिवाय द्यायचा केंद्रसरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्त कर्मचाऱ्यांचे, ५०० रुपयांपर्यंतचे मेडिक्लेम कुठल्याही पडताळणीशिवाय द्यायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे. माडंविय यांनी काल पाटण्यात अतिरिक्त संचालकांच्या...

देशात महिला सबलीकरणासाठी एक राष्ट्रीय चळवळ उभारली पाहिजे- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात महिला सबलीकरणासाठी एक राष्ट्रीय चळवळ उभारली पाहिजे असं मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. समाजमाध्यमावर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी ही भावना...

राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा...

वातावरणीय बदलाची झळ कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्त्वाचा – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

मुंबई : राज्यातील लोकप्रतिनिधींनी आयपीसीसीच्या (इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) अहवालाचा गांभीर्याने विचार करून आपल्या मतदार संघात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची झळ कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा,...