राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वामी विवेकानंद आणि...
सर्व प्रकारची वैयक्तिक माहिती, एकाच माहिती संकलन केंद्रात एकवटणं आवश्यक असल्याचं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी सर्व प्रकारची वैयक्तिक माहिती, एकाच माहिती संकलन केंद्रात एकवटणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. कोलंबो इथं माहिती आणि दूरसंपर्क तंत्रज्ञान मंत्रालयाच्या...
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी...
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा...
उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावा-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्ह्यातील उद्योग वसाहतींमध्ये उद्योजकांना त्रास देण्याच्या घटना वाढत आहेत, त्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय करू नये, त्यांच्यावर मोक्का सारख्या कडक कारवाई करण्याच्या...
नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द
पुणे : नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी नभांगण फाउंडेशनच्या...
नव्या कोरोना विषाणू प्राणघातक आजाराचं संकट विश्वव्यापी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्णायक टप्प्यावर असून या प्राणघातक आजाराशी जगभरातले देश झगडत असल्यानं हे संकट विश्वव्यापी होत असल्याचं दिसत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे...
राज्यातील कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी १४ मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील फळे आणि भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, जालना आणि लातूरसह १४ जिल्ह्यात स्वतंत्र कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन केली जाणार आहेत. राज्याच्या कृषी...
साडीची विविध रुपं दर्शवणाऱ्या एक भारत साडी वॉकेथॉनचं मुंबईत आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज मुंबईत ‘वन भारत सारी वॉकेथॉन’चे आयोजन केलं होतं. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या एमएमआरडीसी ग्राऊंड इथं पाच हजारहून अधिक...
शांतता आणि सौहार्दामुळे राज्याच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र ही नेहमीच अमन पसंद (शांतताप्रिय) लोकांची भूमी राहिली आहे. राज्यात मागील 5 वर्षात सर्व समुदायातील लोक आपापले सण-उत्सव शांततेत साजरे करत आहेत. इथे असलेल्या शांतता आणि...











