Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

कोरोनाच्या तीसऱ्या लाटेनंतर मराठा मोर्चाची येणारी लाट भयानक असेल – वीरेंद्र पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या तीसऱ्या लाटेनंतर मराठा मोर्चाची येणारी लाट भयानक असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक वीरेंद्र पवार यांनी दिला आहे. मुंबईसह महाराष्ट्र आणि देश एका विचित्र परिस्थितीतून...

१०० कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या लसीकरणानंतरही कोविड १९ प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं, प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १०० कोटींहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असले कोविड १९ विरोधातला लढा संपलेला नाही. त्यामुळे मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवा आणि कोविड १९...

प्राथमिक शाळेतले वर्ग प्रत्यक्ष सुरू करायला कृती दलाची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलानं प्राथमिक शाळेतले प्रत्यक्ष वर्ग सुरु करायला परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर या शाळा सुरू होऊ शकतील. यासंदर्भात उद्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची...

उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी सन्मानित

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातील अहमदनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत धोंडोपंत उर्फ जे.डी. कुलकर्णी यांना नुकतेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित...

सध्याच्या संकटावर सारेच जण धैर्याने मात करणार, विजयादशमीच्या शुभेच्छा देताना ‘मन की बात’ मधून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विजयादशमी अर्थात, दसऱ्याचा उत्सव म्हणजे, सत्याचा असत्यावर विजय असंच तर हा तर संकटावर धैर्यानं मिळवलेला विजय आहे. म्हणूनच सध्या कोरोनाविरुद्ध आपण ज्या संयमानं लढाई लढत...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई :- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान योद्धे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून देशवासियांना ‘पराक्रम दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करताना...

भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असून, भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढते आहे, तसंच भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली असल्याचं दिसतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी नुकतंच पुन्हा आंदोलन केलं. याच महामार्गाचे ठेकेदार पळून का जातात हा संशोधनाचा विषय...

नौवहन मंत्रालयाने भारतीय बंदर आणि चार्टर्ड उड्डाणांमध्ये 1 लाखाहून अधिक चालक बदलण्याची केली सोय...

जगातील सर्वाधिक क्रू बदलणारा भारत हा एकमेव देश आहे, महामारीच्या काळात अडकलेल्या समुद्री जहाजांना सहकार्य केल्याबद्दल मनसुख मांडवीय यांच्याकडून कौतुक नवी दिल्ली :नौवहन मंत्रालयाने भारतीय बंदरांवर आणि चार्टर्ड उड्डाणांद्वारे 1,00,000 पेक्षा...

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी, ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी...

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १७ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी, ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची निवड झाली...