Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

चार अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे शिक्षण निरीक्षकांचे आवाहन

मुंबई : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता/ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरु करता येत नाही. मात्र शिक्षण...

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे यशवंतराव चव्हाण राज्य वाड्ःमय पुरस्कार जाहीर

मुंबई :  उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात  आली आहे. राज्य व राज्याबाहेरील मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांचा...

सिंचन योजनांच्या पाणी वाटपाचं आणि पाणी पट्टी वसूल करण्याचे अधिकार उप अभियंतांकडे देण्याबाबतचा निर्णय...

मुंबई (वृत्तसंस्था) : सिंचन योजनांच्या पाणी वाटपाचं आणि पाणी पट्टी वसूल करण्याचे अधिकार उप अभियंतांकडे देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. गोसी खुर्द राष्ट्रीय सिंचन...

जलसाठ्याचं फेरनियोजन करण आवश्यक – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंचन प्रकल्पातल्या उपलब्ध पाणी साठ्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी या जलसाठ्याचं फेरनियोजन करण आवश्यक असून यासाठी सर्व बाबी तपासत फेरनियोजनाचा प्रस्ताव करायचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री...

केंद्र सरकार खरेदी करत असलेली PPE कीट्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही

नवी दिल्ली : केंद्र सरकार खरेदी करत असलेली  PPE कीट्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे.  PPE कीट्सच्या दर्जाबाबत माध्यमांमध्ये शंका व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर, केंद्र...

देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं वैज्ञानिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना केलं आहे. पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत...

मराठा आरक्षणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : सकल मराठा समाज आणि इतर मराठा संघटनांच्या वतीनं मुंबईतल्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चानं, आज बाईक रॅली काढली. मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं काढलेली ही बाईक रॅली ...

जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. या वाहनांच्या...

प्लास्टिक पिशवीला कापडी पिशवीचा सक्षम पर्याय – पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी  ही  प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केली जाणारी ही कापडी पिशवी...

भारताच्या अमेरिका संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचा मोठा वाटा – डॉ. एस....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना समकालीन जगाची अत्यंत सूक्ष्म आणि विकसित समज होती. भारताच्या अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र...