Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

नाशिकमध्ये टपाल विभागातल्या गुंतवणूकीवर कोणताही परीणाम नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली असली तरी नाशिकमध्ये टपाल विभागात गुंतवणूकीवर कोणताही परीणाम झालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ३८ हजार २०२ खाती...

केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातर्फे सागरमाला सी-प्लेन सेवा प्रकल्पाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने काल महत्वाकांक्षी सागरमाला सी-प्लेन सेवा प्रकल्पाला सुरुवात केली. हवाई सेवा कंपन्यांच्या सहाय्याने निवडक मार्गांवर सी-प्लेन सुविधा सुरू करण्याची तयारी...

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला.  सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस...

‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित...

पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन

सांगली :  सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रत्यक्ष पूरबाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ती मदत स्वीकृती केंद्रामध्येच जमा करावी. मदत स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त होणारी मदत ही संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी,...

पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू

पुणे: पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गावांत आवश्यक तेवढी आरोग्य यंत्रणा उभारण्यात येणार असून,पुणे शहराप्रमाणे या गावांतील नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी...

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे एका कंपनीत लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे सरवली एमआयडीसी परीसरात असलेल्या कपिल रेयॉन इंडिया या डाईंग कंपनीत काल मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागली आहे. या कंपनीत कच्च्या आणि पक्क्या कपड्याचा...

भाजपा-शिवसेना युतीचच सरकार येत्या १० नोव्हेंबरच्या आधी स्थापन होईल – सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा-शिवसेना युतीचच सरकार येत्या १० नोव्हेंबरच्या आधी स्थापन होईल आणि सहा किंवा सात नोव्हेंबरला या सरकारचा शपथविधी होईल असा विश्वास भाजपाचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार...

पंतप्रधान 8 नोव्हेंबरला हजिरा येथे रो-पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन करणार आणि हजिरा ते घोघा रो-पॅक्स...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे दि. 8 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता उद्घाटन करणार आहेत.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार...

पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 937 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 937 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 59 हजार 946 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 559 रुग्णांचा मृत्यू झाला...