देशांतर्गत विमानसेवा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसाराचा प्रतिबंधात्मक उपायम्हणून उद्यामध्यरात्री पासूनदेशांतर्गत विमानसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे दिली आहे. ही बंदी मालवाहतूक करणा-या विमानांना...
17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन
नवी दिल्ली : नमस्कार मित्रांनो, निवडणुकांच्या नंतर नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आज पहिले अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत आलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांची ओळख होण्याची संधी आहे आणि जेव्हा नवे सहकारी...
चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा ३१७ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला.
विजयासाठी ४८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ आज सामन्याच्या चौथ्याच दिवशी १६४...
सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्वही समजावून सांगणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : सुरक्षित शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार असून वाढते शहरीकरण आणि रहदारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितपणे जाता-येता यावे या उद्देशाने मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री...
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल देशभरातील एकतीस शिकवणी वर्गांना नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं शिकवणी वर्ग चालवणाऱ्या 31 संस्थाना नोटीसा बजावल्या आहेत. तसंच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल नऊ संस्थांना दंडही ठोठावण्यात आला...
सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षा दूत’ व्हावे – सायबर सुरक्षा विषयावरील चर्चासत्रात सायबर...
सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृतीसाठी महाराष्ट्र सायबर आणि इस्राईल दूतावासाचा उपक्रम
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा...
भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, त्यासाठी आपण सज्ज आहोत असं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे....
पीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
मुंबई (वृत्तसंस्था) : खरीप हंगामाला सुरुवात होत असताना पीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. अकोला जिल्ह्यात पिक विम्या पोटी ७७ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आले...
शबरीमला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन
मुंबई : केरळ मधील शबरीमला येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यात्रेकरू हंगाम सुरू असणार आहे. मुंबईमधून देखील मोठ्या संख्येने यात्रेकरू शबरीमला येथे जात असतात. या...
पवना शिक्षण संकुलातून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे : पवना शिक्षण संकुलातून वसुंधरेचे रक्षण करणारे, पवना परिसराला हिरवा शालू घालून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत, असे प्रतिपादन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पवनानगर येथील पवना...










