जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचं संकट फारसं मोठं नसून जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पुढील संसर्ग कदाचित अधिक...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय सामाजिक...
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी...
कृषी ऊर्जा अभियानासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महा कृषी अभियान ॲपचे लोकार्पण
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून धाडसी पाऊल उचलले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते काल वर्षा निवासस्थानी कृषीपंप वीज...
राज्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद ; सामान्य जनजीवनावर परिणाम नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्यांमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि...
चांद्रयान-2 चा चंद्रावर उतरण्याचा क्षण अनुभवण्यासाठी पंतप्रधान इस्रोच्या मुख्यालयात उपस्थित राहणार
नवी दिल्ली : चांद्रयान-2 उद्या चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार असून हा क्षण अनुभवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या बंगळुरु इथल्या मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ते देशभरातल्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित...
बी. जे. खताळ यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
मुंबई : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या निधनाने तत्त्वांशी प्रामाणिक राहून राजकारण करणारा एक ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री...
वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जाण्याची घाई करू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जिल्हाजिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जायची घाई करू नये. गावाला जाऊन कुटुंब आणि गावाला अडचणीत आणू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे....
कामगार नोंदणी नूतनीकरणाची अट शिथील करण्याची वनमंत्री संजय राठोड यांची मागणी
मुंबई : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड १ जून २०१८ पासून नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या...
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपानं बाधित देशभरातल्या रुग्णांची संख्या ९६१
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपानं बाधित देशभरातल्या रुग्णांची संख्या ९६१ झाली आहे. यापैकी सर्वाधिक २६३ रुग्ण दिल्लीतले आहेत, तर २५२ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. देशभरात आत्तापर्यंत...
‘टिकटॉक प्रो’ फेक लिंक पासून सावध!
महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन
मुंबई : टीकटॉकवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही या ॲपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व समाजकंटकांकडून एक फेक...











