Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

प्राप्तीकर विभागाच्या समस्या 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे वित्त मंत्र्यांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागाच्या कर विवरण पत्र भरण्यासाठीच्या पोर्टलमध्ये सध्या करदात्यांना आणि सरकारलाही अनेक अडचणी येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक...

भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठीच्या राखीव जागांवर पात्र उमेदवारांची भरती होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा, त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणा- बाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर...

डिजिटल बँकिंगमुळे वित्तीय व्यवस्थापनात पारदर्शकता येईल-प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोनाकोपऱ्यात डिजिटल बँकिंगविषयक भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात सुधारणा होण्यास आणि पारदर्शकता निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री...

शिवसेनेने महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावं असं आठवले यांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य करीत आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयावर राहुल गांधी जर त्यांच्या भूमिकेवर ठाम...

महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रांमधे आजपासून पुन्हा रात्रीची संचारबंदी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या महानगरपालिका क्षेत्रांमधे उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करायचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर...

‘एस. टी. संगे पर्यटन’ या मोहिमेअंतर्गत नेरळ-माथेरान मिनिबस सेवा सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : एस. टी. संगे पर्यटन', या मोहिमेअंतर्गत एसटी महामंडळाने आजपासून नेरळ-माथेरान आणि कर्जत-माथेरान अशी मिनिबस  सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानचा प्रवास अवघ्या...

ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील २६० रहिवाशांना नवीन घरे; १५ मार्चला म्हाडा काढणार सोडत

मुंबई :  ना.म जोशी मार्गावरील  बीडीडी चाळीतील ज्या रहिवाशांनी पुनर्विकासाच्या कामासाठी घरे मोकळी करून दिली अशा 260 रहिवाशांना  म्हाडामार्फत 15 मार्च 2020 रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये नवीन घरे दिली जावीत अशा सूचना...

लातूर महानगरपालिका शहरात ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर महानगरपालिकेने ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता दिली आहे. काल झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासह विविध ३४ विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर विक्रांत...

मासे, मत्स्यबीज व मत्स्यखाद्याच्या वाहतुकीस परवानगी- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे, कोळंबी, मत्स्यबीज व मत्स्यखाद्य यांचा समावेश अत्यावश्यक बाबींमध्ये करण्याच्या सूचना राज्यांना पत्राद्वारे केलेल्या असून केंद्राकडून आलेल्या पत्राची त्वरीत दखल घेत राज्य सरकारच्या मत्स्य...

राज्यात ६५ लाख ९५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 26 एप्रिल 2020 या सव्वीस दिवसात...