मार्सलो रेबेलो डी सुसा भारत दौ-यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सलो रेबेलो डी सुसा आज चार दिवसांच्या भारत दौ-यासाठी नवी दिल्लीत येत आहेत.
त्यांच्याबरोबर पोतुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव देखील...
पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच...
लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भारत आणि नेपाळमधील मैत्री आणि जवळीक संपूर्ण मानवतेच्या भल्यासाठी काम करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमास सुरुवात
पुणे : लाळ खुरकुत या रोगामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. त्याचा विचार करुन केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने जिल्हयातील सर्व पशुधनास लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजित केले...
राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न व नागरी पुरवठामंत्री...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून...
मराठा आरक्षणाविरोधातली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायलयात विनंती अर्ज दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं आज सर्वोच्च न्यायलयात विनंती अर्ज दाखल केला आहे. आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया...
फिट इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत उत्तर प्रदेशातील विद्यार्थी आघाडीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांसाठी आयोजित देशातल्या सर्वात मोठ्या क्रीडा आणि तंदुरूस्तीविषयी पहिल्या फीट इंडिया प्रश्नमंजुषेच्या पहिल्या फेरीचे निकाल जाहीर झाले आहेत. या फेरीत उत्तर प्रदेशातील दोन तरूणांनी पहिल्या...
यंदा रब्बी क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली. राज्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत...
कलारंग संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त “एक तोचि नाना” कार्यक्रम
आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत; सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत
पिंपरी : आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत. आम्हाला वेगवेगळी पात्रं जगायला मिळतात. त्यांची सुख - दु:ख अनुभवता...
जिल्हा निहाय कोरोना अपडेट
मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात काल १३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोविडच्या रूग्णांची एकूण संख्या आता ३९ हजार ३४१ वर पोहचली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या...











