सर्वच विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई (वृत्तसंस्था) : करोना संकट काळात फक्त दिव्यांग, विशेष विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा आज मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. सिनेमांच्या...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी हब तयार करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक असे सर्वात पोषक वातावरण महाराष्ट्रात आहे. या उद्योगांच्या वाढीसाठी राज्यात इन्क्युबेशन हब तयार करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे राज्यात स्वागत आहे, असे उद्योगमंत्री श्री.सुभाष...
बीकेसी इथल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात .यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईच्या बीकेसी इथल्या कोविड सेंटरलाही धोका असल्याची शक्यता असल्याने या सेंटरमधील रुग्णांना इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
काही रुग्णांना वरळी येथील कोविड सेंटरमध्ये...
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, काँग्रेस पक्षाकडून राजेश राठोड आणि...
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामस्थांनी ‘वारकऱ्यांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून द्यावे’
पुणे : राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यात राबविण्यात येत असलेल्या 'निर्मल वारी'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गतवर्षीपासून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'वारकऱ्यांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून द्यावे' ही नवीन...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्यात शांततेत मतदान सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरु झालं असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आहे.पालघर जिल्ह्यात आज दुपारी दीड...
निवडणुकीत ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याच्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्ग - ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात...
आसाममधील महत्वाच्या ठिकाणांचा दौरा : महाराष्ट्राच्या पत्रकारांची एम्स गुवाहाटी आणि सुआलकुची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील 13 नामवंत पत्रकार सध्या आसामच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असून राज्याच्या बहुआयामी क्षेत्राचा आणि तेथील नयनरम्य पर्यटन स्थळांचा अनुभव घेत आहेत. आसामच्या विविध विभागांच्या अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची माहिती मिळवणे...
२०३० पर्यंत देशाची ऊर्जेची निम्मी गरज बिगर-जीवाष्म इंधनापासून पूर्ण होईल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०३० सालापर्यंत देशाच्या एकूण ऊर्जा उत्पादनापैकी ५० टक्के गरज बिगर-जीवाष्म इंधनापासून पूर्ण होईल, तर २०७० सालापर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठेल असं प्रधानमंत्री नरेंद्र...
राज्यातल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा कवच देणार – बांधकाममंत्री अशोक चव्हाण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा कवच मिळावं यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.
राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार यांना काल नांदेड...











