अंधेरी पूर्वसह देशातल्या सात विधानसभा मतदार संघांमधल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सहा राज्यांमध्ये विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणुका होत असून उद्या मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या अंधेरी पूर्व मतदार संघातल्या एका जागेसह बिहारमध्ये दोन तर हरियाणा,...
शिवाजी पार्कवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माजी...
यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एस मोहापात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं...
कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी
शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
मुंबई : शालेय वर्ष २०२० – २१ साठी कोरोना (कोविड १९) प्रादुर्भावाच्या पार्शभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही...
पाकिस्तानचं ड्रोन सीमा सुरक्षा दलानं पाडलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मूत कठुआ जिल्ह्यातल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पानसर चौकीजवळ आकाशात घिरट्या घालणारं पाकिस्तानचं ड्रोन, भारताच्या सीमा सुरक्षा दलानं आज पहाटे पाडलं. हे ड्रोन भारताच्या हद्दीत २५०...
यंदाच्या आषाढी यात्रे दरम्यानही भाविकांसाठी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर बंदच राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आषाढी यात्रेदरम्यानही विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. मात्र १२ जुलै पासून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ऑनलाईन पध्दतीने २४ तास घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे...
4-जी आणि 5-जी स्पेक्ट्रम सेवेचा देशभरात विस्तार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 4-जी आणि 5-जी स्पेक्ट्रम ची सेवा देशभरात विस्तारित करताना जागितक दर्जा उंचावणं तसंच सर्वसमावेशक सेवांचा लाभ गुंवणूकदारांना घेता यावा यासाठी उच्च तंत्रज्ञान युक्त 5-जी मिळण्यासाठी...
राज्यात घरोघरी जाऊन दिव्यांगांचं सर्वेक्षण
मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या...
राज्यातल्या जनतेनं स्वयंशिस्त पाळावी, अन्यथा राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या जनतेनं जर स्वयंशिस्त पाळली नाही, तर राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून...
श्रीलंका आणि नेपाळमधल्या घडामोडींवर भारताने बारकाईने लक्ष द्याव – शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन भारतीय उपखंडाला चोरपावलांनी विळखा घालण्याण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे श्रीलंका आणि नेपाळ इथल्या घडामोडींवर भारतानं बारकाइनं लक्ष द्यायला हवं, असं प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे...











