मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन ५० टक्के निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुरबाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
ठाणे : प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल....
सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू
नवी दिल्ली : विकासाचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोचावा यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत एका...
पबजी खेळावर बंदी घालण्यासंदर्भात याचिका दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पबजी सारख्या ऑनलाईन खेळामुळे लहानमुलांवर विपरीत परिणाम होतात का? या बाबत मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय वैद्यकीय परिषदेचे मत मागवले आहे. हंगामी मुख्य न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी...
भारत-चीन देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सध्या सुरू आहे. कमांडर स्तरावरची ही बैठक मोल्डो-चुशूल सीमेवर, भारतीय चौकीत होत आहे. भारताचं...
पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी प्रतिबद्ध असल्याची सरकारची ग्वाही
नवी दिल्ली : पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही पोलाद तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ते नवी दिल्ली इथे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय जस्त...
केशरी शिधापत्रिका धारकांना ऑगस्टपर्यंत सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : राज्यात शिवभोजन थाळीचा दर पुढच्या तीन महिन्यांसाठी पाच रुपये करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. केशरी शिधापत्रिकाधारकांना जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दरानं...
भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म आहे, देशातली तीर्थक्षेत्र ही केवळ अध्यात्मिक केंद्र नव्हेत तर एक भारत श्रेष्ठ भारत या मूलमंत्राचे...
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल
पुणे : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी...
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु असून, त्यादृष्टीनं खलबतं सुरु आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर हातमिळवणी करता येईल का याविषयी...
मालाड इथं झोपडपट्टीला आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या मालाड इथं झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी...











