परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी : शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर
मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सुधारित मूल्यमापनाचे...
रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं उद्यापासून सुरु होणारी पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली असून, बैठकीची नवीन तारीख लवकरच कळवली जाईल, असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. चौथं द्वैमासिक...
टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने ७...
नवी दिल्लीत आज ‘स्वराज – भारत के स्वतंत्रता संग्राम की समर गाथा’ मालिकेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर तसंच माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत...
२० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकाराबद्दल राज्यपालांकडून चिंता व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या २० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी मार्गदर्शन करावं असं...
शाळा सुरू करताना आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, यासाठी आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करायचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले...
अशोकचक्र वीर शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकास अल्पसंख्याक विकास मंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री यांच्याकडून...
मुंबई : मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद अशोकचक्र वीर तुकाराम ओंबळे यांच्या गिरगाव येथील स्मारकास अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे,...
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसरा आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा, आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे.
दिवस-रात्र...
पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक स्मारकं आजपासून पर्यटकांसाठी खुली
पुणे (वृत्तसंस्था) :कोरोना प्रतिबंधक निर्बंधांमुळे बंद असलेला पुण्यातला ऐतिहासिक शनिवारवाडा आज पर्यटकांसाठी उघडणार आहे.
आगाखान पॅलेस, कार्ला आणि भाजे येथील लेण्या, शिवनेरी किल्लाही आज पासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येत असून...
ट्रेलने ५ दिवसात अनुभवले १२ दशलक्ष डाऊनलोड्स
चिनी अँप्स बंदीनंतर लाइफस्टाइल कम्युनिटी कॉमर्स मंचाच्या लोकप्रियतेत वाढ
मुंबई : भारत सरकारने इतर ५८ चिनी अँपसह टिकटॉक या लोकप्रिय अँपवरही निर्बंध लादल्यानंतर भारतीय कंटेंट क्रिएटर्स ट्रेल या भारतातच...











