संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्ष पुर्ण झाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्ष पूर्ण झाली. या हल्यात शहीद झालेल्या जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. २००१ ला आजच्याच...
केंद्रीय सैनिक बोर्डच्या आर्थिक मदत योजनेसंदर्भात ऑनलाइन अर्जाबाबत आवाहन
मुंबई : इयत्ता १ ली ते ९ वी तसेच ११ वी मधून सन २०१९-२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा पुढील वर्गात गेलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक क्षेत्रात...
राज्यातल्या शेतकऱ्यांना येत्या १५-२० दिवसात पीक विम्याची रक्कम देण्याची कृषी मंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतक-यांना 15 ते 20 दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम मिळेल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. ज्या 10 जिल्हयात विमा कंपन्या पोहोचलेल्या...
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल
पुणे : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी...
नवी दिल्लीत इंडिया गेट इथं नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाईल-...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत इंडिया गेट इथं नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी देशाच्या...
देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 142 कोटी 38 लाख मात्रांचा टप्पा केला पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 142 कोटी 38 लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. यात 83 कोटी 80 लाखाहून जास्त पहिल्या मात्रा तर 58 कोटी...
संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. येत्या ३१ तारखेला ही बैठक होणार असून तत्पूर्वी लोकसभेचे...
कर्ज पुरवणाऱ्या मोबाईल ऍप्सच्या कंपन्यांनी नियमांचं पालन करावं अशी रिझर्व बँकेची अपेक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचा उद्देश हा उद्योजकांना शिक्षा करण्याचा किंवा नवीन कल्पनांची कोंडी करण्याचा नसून त्यांना नियमांचं पालन करायला लावण्याचा आहे असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास...
विदर्भातल्या संशोधन संस्थांनी वन उत्पादनं,कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या संशोधन संस्थांनी, या क्षेत्रात विपुल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं, कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म लघु आणि...
कोरोना संपला नाही हे लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावं – महसूल...
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनान कोरोना काळात केलेलं काम प्रशंसनीय असून कोरोनाला बऱ्यापैकी प्रतिबंध केला असला तरीही कोरोना अजून संपला नाही हे लक्षात घेऊन सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून...











