जळगावात मुक्ताईनगर तालुक्यात टेकडीची खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल – राधाकृष्ण...
मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात टेकडी ची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी विशेष चौकशी समिती अर्थात एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल...
मुंबई विमानतळाला पर्यटन पुरस्कार; पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान...
विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे भाजपाची सत्ता कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपानं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे सत्ता कायम राखली, तर पंजाबमधे आम आदमी पार्टीनं निर्णायक बहुमत मिळवलं. या राज्यांमधले सर्व...
लॉकडाऊनच्या काळात मुंबई पोलिस जवानांना बारा तासाच्या शिफ्टनंतर २४ तासाची विश्रांती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन संपेपर्यंत मुंबई पोलिसातल्या जवानांना बारा तासाच्या शिफ्टनंतर २४ तासाची विश्रांती मिळणार आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयानं ही माहिती दिली आहे.
५५ वर्षावरच्या सर्व पोलिसांना घरीच थांबण्याचे...
कबड्डी, खो-खो, मल्लखांब इत्यादी देशी खेळांसाठीची मैदानं विकसित करावीत – अदिती तटकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : फुटबॉल किंवा व्हॉलिबॉलसारख्या मैदानांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्याऐवजी कबड्डी, खो-खो, मल्लखांब इत्यादी देशी खेळांसाठीची मैदानं विकसित करावीत, अशी सूचना क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी...
नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द
पुणे : नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी नभांगण फाउंडेशनच्या...
भारताची गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात केली. एप्रिल ते जून या काळात व्यापारी तूट २८ पूर्णांक २६ शतांश टक्क्यानं कमी होऊन २२...
बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी डाळी आणि फळपिकांचे उत्पादन घ्यायला हवे- शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिकं घेतली तर उत्पादनाला चांगला भाव मिळतो.यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी आणि फळपिकांचे उत्पादनही शेतकऱ्यांनी घ्यावं,...
केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने केलं स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरने स्वागत केलं आहे.
पॅकेज मधील अनेक शासकीय योजनांचा फायदा उद्योजकांना होणार असून उद्योग...
सिरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिकेनं आजपासून सिरो सर्वेक्षणाच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात केली आहे. या टप्प्यात दादर, माटुंगा, धारावी, देवनार, गोवंडी, दहिसर या भागांचा समावेश असेल. या सर्वेक्षणाद्वारे ...











