भूविकास बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. ९६४ कोटी १५ लाख रुपयांची ही कर्जमाफी आहे. या निर्णयामुळे...
भारतमाला परियोजने अंतर्गत देशभरात ३५ विविध प्रकारचे लॉजिस्टीक पार्क विकसीत केले जात आहेत –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतमाला परियोजने अंतर्गत देशभरात ३५ विविध प्रकारचे लॉजिस्टीक पार्क विकसीत केले जात आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
या...
बालगृहातील किशोरवयीन मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
मुंबई : कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी बालगृहातील प्रवेशितांनाही मिळावी याकरिता माटुंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक शाळेमध्ये किशोरवयीन मुलांना ज्यूट बॅग मेकिंग व असिस्टंट वायरमन या व्यावसायिक कोर्सेसचे नुकतेच प्रशिक्षण...
आर्युवेद – युनानी उपचाराच्या मदतीने कोरोनावर एकात्मिक औषधोपचार विकसित करता येतील- मुख्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी उपचार तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करून टास्क फोर्सकडे दिल्या, तर त्याच्या मदतीनं एकात्मिक औषधोपचार विकसित करता येतील, असं...
रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, सातत्यानं राज्याचे...
प्रधानमंत्री उद्या राजस्थान आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून ते जोधपूरला भेट देणार आहेत. यावेळी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण यासारख्या क्षेत्रातल्या सुमारे पाच...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे.
मुख्यमंत्री...
मॉन्ट ब्लँक नावाच्या नकली वेबसाईटपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन
लॉकडाऊन काळात ४०४ गुन्हे दाखल; २१३ जणांना अटक
मुंबई : मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) नावाच्या नकली वेबसाईटसंदर्भात आर्थिक फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत. या नकली वेबसाईटपासून सावध राहावे असे आवाहन...
महाराष्ट्र करतोय ‘कोरोनाशी दोन हात’
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाशी लढा सुरू आहे. हा लढा सुरू असताना त्यात मिळणारे यश, त्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजना यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...
राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ५०४ गुन्हे दाखल; २६२ लोकांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या...











