Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

नागपूरात पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज नागपूरात राष्ट्रीय छात्र सेना, तसेच विविध हौशी एरोमॉडेलर्स संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. एरोमोडीलिंग शो चे उदघाटन क्रीडा मंत्री...

ICMR कडून सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना चाचणीचा परवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ तासांत देशात कोविड १९च्या  १ लाख ८ हजार ६२३ चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण २९ लाख ४३ हजार ४२१ चाचण्या झाल्याचं  ICMR अर्थात...

स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल भगत सिंह...

मुंबई : पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम केल्यास विलक्षण प्रगती करता येईल. देश स्वातंत्र्याचा...

अंतराळ क्षेत्र खुलं झाल्यामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल-पंतप्रधानांचा विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त...

आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेली पावले

नवी दिल्ली : आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आयुषच्या विविध उपक्रमांना केंद्राकडून वित्तीय सहाय्य दिले जाते. राज्यांमधली रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये औषधांचा पुरवठा आणि पायाभूत सुविधांचा...

कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश

मुंबई: भारतातील अग्रेसर फूड टेक कंपनी फीडिंगबिलियन्स बी२बी कॉन्ट्रॅक्ट कॅटरिंग ब्रँड फीस्टलीद्वारे देशातील कर्मचा-यांना आरोग्यदायी जेवणाचा पर्याय प्रदान करीत आहे. फीस्टलीने आपली पोहोच आणखी विस्तारत आता मुंबई शहरात प्रवेश केला...

भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नाही उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. पूर्णपणे...

आत्मनिर्भर आणि आधुनिक भारताची निर्मिती ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब – प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर आणि आधुनिक भारताची निर्मिती ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज अर्थसंकल्पाबाबत भाजपानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत...

भारत सदैव अफगाणिस्तानच्या पाठिशी उभा असेल, अशी केंद्रसरकारची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालीबानदरम्यान होणा-या शांतताकराराला भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी काल काबूल इथं जाऊन अफगाणिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांना दिली. ते काल...

गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय – मुंबई उच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय असून, गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका फेटाळणं, हा संबंधित महिलेचा सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारणं आहे, असं मुंबई उच्च न्यायालयानं...