Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचे काम कोणी करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू...

मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी सीबीआयचे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्‍वेषण ब्यूरो अर्थात  सीबीआई नं आज दिल्लीतल्या अबकारी धोरण प्रकरणात आता दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे मारले. दिल्लीचे उपराज्यपाल वी...

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे मंत्री डॉ. संजय कुटे...

मुंबई : राज्यात पहिल्यांदाच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याना परदेश शिक्षणाची संधी मिळणार आहे. राज्य शासनामार्फत या प्रवर्गातील दहा विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यावर्षी पाच विद्यार्थ्यांना...

तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी १० एप्रिलपर्यंत विशेष शिबिर

मुंबई :  ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. त्या निमित्ताने दि. २७ मार्च ते १० एप्रिल २०२२ दरम्यान ‘तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा...

सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेला नुकसान पोहचू शकतं – आरोग्य विभाग

नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा स्वच्छतेसाठी वापर होत असला तरी सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेला नुकसान पोहचू शकतं, हे लक्षात घेण्याची गरज आहे, असा  इशारा केंद्रीय आरोग्य विभागानं...

खासगी रुग्णालयांमधील दर निश्चितीच्या अधिसूचनेला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमधील दर निश्चितीच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. यात निश्चित दरांशिवाय...

राज्यातील स्टार्टअप्सना आवश्यक सर्व सहकार्य करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : राज्यातील स्टार्टअपला आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य शासनाकडून केले जाईल. आपल्या राज्याला स्टार्टअपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

नव्या कृषी कायद्यां विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधे चर्चेची आठवी फेरी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यां विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधे चर्चेची आठवी फेरी आज सुरू झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि...

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी ग्रामपंचायतनिहाय सुरू : जिल्हाधिकारी राम

23 ते 25 ऑगस्ट 2019 या कालावधीत ग्रामपंचायतनिहाय लाभार्थी शेतक-यांची शिबिरे 60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार पुणे : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ गावपातळीवरील सर्वांपर्यंत...

अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी Covid-१९ ला रोखणे गरजेचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गापासून लोकांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्र्स घेब्रेसस आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे...