बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील अनुत्तीर्णचा शेरा हटविणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या कुठलाही विद्यार्थीच्या गुणपत्रिकेवर यापुढे अनुतीर्ण असे लिहिले जाणार नाही.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात विद्यार्थी अपयशी झाला तरी त्याच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण...
भोसरी मतदारसंघातील गायरानाचा प्रश्न निकालात, विविध गावातील गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्टगावात विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे. भोसरी मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली. अशी माहिती आमदार महेशदादा लांडगे यांनी...
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ६२ हजाराहून अधिक सेवांची निर्गती
पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३ हजार ७६४ प्रकरणांपैकी ६२ हजार ९४७ सेवांच्या निर्गतीसह चांगली...
काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील – मुख्यमंत्री उद्धव...
नागरिकांनी अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये
ताप, सर्दी असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवा
मुंबई : राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमधल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी गावोगावी शिबीराचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमधल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी येत्या २५ मार्चपासून गावोगावी शिबीर घेतलं जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या...
ओला-उबेर सारख्या कंपन्यां आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओला-उबेर सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळी कमाल भाडे आकारणीवर आता मर्यादा येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणी या कंपन्यांना करता येईल. यासंदर्भात नेमलेल्या खटुआ...
आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे गाडी आसाममधल्या गुवाहाटीला पश्चिम बंगालमधल्या न्यू जलपायगुडीला जोडणार...
अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये – मुख्य सचिवांचे आवाहन
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा
मुंबई : अरबी समुद्रात 'महा' नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज...
परगावातील नागरिकांच्या निवारा आणि भोजनासाठी राज्यभरात २६२ मदत शिबिरांची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात अडकून पडलेल्या परगावातील नागरिकांची ते आहेत तिथेच निवाऱ्याची आणि भोजनासाठी राज्यभर २६२ मदत शिबिरं स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयानं दिली आहे. या शिबीरांमधून ...
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केट येत्या शनिवारपासून बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला, फळं आणि कांदा-बटाटा मार्केट येत्या शनिवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. कांदा बटाटा बाजार आडत व्यापारी संघानं...











