Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

COVID-19 आजारातून बरे झालेल्या रुग्णांची भारतातील संख्या अमेरिकेला मागे टाकून पहिल्या स्थानावर

एकूण रोगमुक्तांची संख्या 42 लाख, जी एकूण जगातील रोगमुक्तांच्या संख्येच्या 19 टक्के एवढी आहे Covid रोगमुक्तांच्या दिवसभरातील संख्येत आज सर्वाधिक वाढ गेल्या 24 तासात 95 हजार पेक्षा जास्त रोगमुक्त नवी दिल्‍ली : जागतिक...

हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ

नागपूर : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातली पूरस्थिती नियंत्रणात, मृतांची संख्या २०७ वर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे राज्याच्या मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली पूरस्थती सध्या नियंत्रणात आहे, मात्र चिपळूनणध्ये...

हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतींना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई : भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असतांना वीरमरण प्राप्त झालेल्या जवान सचिन विक्रम मोरे यांच्या हौतात्माबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील भारतीय...

विशेष सीबीआय न्यायालयाकडून सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : विशेष सीबीआय न्यायालयानं आज मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ही परवानगी मिळाली आहे. विशेष...

बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात खानापूर इथल्या एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला पोलीसांनी काल रात्री म्हाळादेवी इथे अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या ३ गावांच्या पुनर्वसनासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या रानतळोधी आणि कोळसा या दोन आणि लगतच्या कारवा गावाचं पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी नेमलेल्या 11 अधिकारप्राप्त मंत्रीगटांच्या कामांचा पंतप्रधान कार्यालयाकडून आढावा

पुरवठा साखळी व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी विश्वास निर्माण करणे आवश्यक प्रादेशिक भाषांमधून संपर्क साधत शेवटच्या स्थळापर्यंत जनसंवाद साधण्यावर भर नवी दिल्ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र...

मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे, मात्र मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईतल्या २६ लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण होणार नाही. मुंबईत १२० लसीकरण केंद्र...

महाराष्ट्रात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही, या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आजही कायम राहिल्याने विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक झाले होते. उच्च न्यायालयात दाखल...