स्थानिक लोकाधिकार समितीने कौशल्य प्रशिक्षण संस्थेची उभारणी करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम हाती घ्यावे, त्यासाठी समर्पित आणि अद्ययावत अशी कौशल्यविकास प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव...
मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-1 विहीत मुदतीत सादर करावा-सहायक आयुक्त अनुपमा पवार
पुणे : जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय...
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 97 पूर्णांक 32 शतांश टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल 2 हजार 413 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 63 लाख 94 हजार 75 वर पोचली आहे. तर राज्यातलं रुग्ण...
राज्यात पर्यटन क्षेत्रासाठी अनेक संधी आहेत – आदित्य ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पर्यटन क्षेत्रासाठी अनेक संधी असल्याचं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
आपल्याकडे जंगलं, समुद्र किनारा, किल्ले यासह अनेक...
शहाजीराजेंच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे विनम्र अभिवादन
मुंबई :- महाराष्ट्राच्या भूमीत मराठी मावळ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न सर्वात पहिल्यांदा शहाजीराजेंनी पाहिलं. ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा, ताकद दिली. शहाजीराजे शूर, धाडसी, पराक्रमी,...
सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत – राजीव कुमार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ७ वर्षात सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे आणि निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे....
जिल्हा निहाय कोरोनाचा अहवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत काल ९०७ रुग्णांची वाढ झाली तर ५१ बाधितांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता ५ लाख ९ हजार...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ९ तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.रायगड जिल्ह्यात सावित्री आणि काळ नद्यांचं पाणी महाड शहरात घुसलं असून...
भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची ९५ वी जयंती. यानिमित्तानं देशभरातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली जात आहे. २५ डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेर इथं त्यांचा जन्म झाला....
लवकरच दररोज बावीसशे नमुन्यांच्या तपासण्यांची क्षमता उपलब्ध होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि पुण्यातल्या कोरोना वैद्यकीय चाचणी केंद्रांना मान्यता मिळाल्यामुळे लवकरच दररोज बावीसशे नमुन्यांच्या तपासण्यांची क्षमता उपलब्ध होईल अशी माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित...











