Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

राज्यातल्या पाटबंधारे प्रकल्पांमधे सुमारे ३७ टक्के जलसाठा शिल्लक

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमधे २५ मे अखेर ३६ पूर्णांक ६८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या टंचाईग्रस्त भागात ४०१...

पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाली आहे. मोल्डो इथं काल दोन्ही देशांमधे  झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या बैठकीत हा...

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्यानं त्यांना...

गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागास जागा हस्तांतरणाबाबत तत्काळ कार्यवाही करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : गृह विभागाकडील सातारा येथील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी समन्वयाने चर्चा करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य उत्पादन...

एंजल ब्रोकिंगने १ लाखांपेक्षा अधिक मासिक ग्राहकांची नोंदणी केली

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या स्वतंत्र पूर्णपणे सेवा देणा-या डिजिटल ब्रोकिंग कंपनीपैकी एक एंजल ब्रोकिंग लिमिटेडने मार्च २०२० मध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून महिन्याला १ लाखांपेक्षा जास्त नवे मासिक अकाउंट उघडण्याची...

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागानं रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. सुशांतसाठी रियानं अमली पदार्थ  खरेदी केले...

महाराष्ट्रातील अकोला येथे बीएसएनएलच्या भारत एअर फायबर हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवेचे केले उद्घाटन

अकोला आणि वाशिम येथील स्थानिक रहिवासी बीएसएनएलबरोबर टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर म्हणून भागीदारी करू शकतील आणि आत्मनिर्भर बनू शकतील : संजय धोत्रे मुंबई : केंद्रीय दूरसंचार, मनुष्यबळ विकास, इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती...

कोयनेतून ६९०७५ तर राधानगरीतून ७३५६ क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले  असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3100 क्युसेक विसर्ग असा एकूण 7356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा...

कांदा उत्पादकांचे नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदयाचे भाव  घसरत असल्यानं कांदा उत्पादकांनी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. शेतक-यांनी लासलगाव, देवळा,पिंपळगाव, येवला आणि अंदेरसूळ इथं निदर्शनं केली, तर नाशिक औरंगाबाद महामार्गही रोखून...

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ तसेच योजनेविषयी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक...