उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे औद्योगिक उत्पादनात तीन महिन्याच्या घसरणीनंतर वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ झाली. तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचं, राष्ट्रीय सांख्यिकी...
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे मार्गावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली-हर्णे मार्गावर आसूद इथं ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. काही जखमींना मुंबईतल्या...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी परिवहन विभागाकडून ३ दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील परिवहन विभागातील मोटार वाहन अधिकारी संघटनेने प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 3 दिवसांचे वेतन (सुमारे 1 कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वाराणसीत अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचं उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वाराणसीत अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचं उद्धाटन करणार आहेत. शिक्षण मंत्रालय, विद्यापिठ अनुदान आयोग आणि बनारस हिंदु विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमानं...
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने रात्रीची जमावबंदी लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात २७ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कामगारांचे...
देशात सकाळपासून ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी ५ लाखाच्या...
विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक,वसई-विरार,...
१९७१ च्या भारत-पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा आज प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र...
महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना केली आहे.त्यामधील कामगारांसाठी व्यक्तीमत्व विकास,व्यसनमुक्ती व योगा प्रात्यक्षिके मा.अशोक देशमुख यांनी नेहरूनगर येथे सादर केली.
https://twitter.com/pcmcindiagovin/status/1251493260587003904?s=20
जम्मू मध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू मध्ये सोपोरच्या पीठसीर भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. घटनास्थळी एक ते दोन दहशतवादी अजूनही लपले असून चकमक सुरूच आहे....











