Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहन (बिगर मालवाहू वाहने) नियम, 2022 विषयक अधिसूचना जारी

नवी दिल्‍ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 02.09.2022 रोजी GSR 680(E) अधिसूचनेद्वारे भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहनांसाठी (नॉन ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स व्हिजिटिंग इंडिया) नियम 2022 जारी केले आहेत....

लघुपाटबंधारे योजनांच्या प्रगणनेचा अनुपालन अहवाल या आठवड्याअंती केंद्र शासनाला पाठवा – मृद व जलसंधारण...

मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची प्रगणना करण्याचे काम राज्यभरात सुरु आहे. याअंतर्गत राज्यातील लघुपाटबंधारे योजनांच्या प्रगणनेचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात...

‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या...

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून...

भारत आणि वेस्टइंडिज तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा १७ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात काल कोलकत्ता इथं झालेला तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही ३-० अशी जिंकली. कालच्या सामन्यात...

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत २१ दिव्यांगत्वाच्या प्रकारांबाबत माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत विविध वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत....

एपीएल (केशरी) लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ याप्रमाणे 5...

अहमदनगर : जिल्ह्यातील एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रतिकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुूळ याप्रमाणे 5...

मजुरांना राज्यात पोहचवण्यासाठी १ हजार ३४ विशेष रेल्वे सुरू – पियूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मजुरांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी १ हजार ३४ विशेष रेल्वे सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. काल दिवसभरात अशा एकशे सहा गाड्या...

मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राजभवन येथे अभिवादन मुंबई :  आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन...

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे १७ पथकं राज्यात तैनात

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून तो या आठवड्याच्या अखेरपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आज सकाळपासून पावसानं सर्वत्र हजेरी लावली...

बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी – कामगार मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात असून या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता...