इथेनॉल, २१ व्या शतकातील भारताचा प्राधान्याचा विषय- प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर वाढविण्यावर सरकार भर देत आहे. त्यादृष्टीनं इथेनॉलमिश्रीत इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देऊन इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
इथेनॉल...
तंत्रज्ञान किंवा नवोन्मेष आत्मसात करण्यात आपण कुणाच्याही मागं नसल्याचं भारतानं जगाला दाखवून दिलं –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान किंवा नवोन्मेष आत्मसात करण्यात आपण कुणाच्याही मागं नसल्याचं भारतानं जगाला दाखवून दिलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज इन्फीनिटी फोरमचं...
शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढवण्यासाठी ‘उन्नती’ने डिजिटल कार्ड लाँच केले
मुंबई: भारतातील कृषी क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे. तरीही शेतकऱ्यांना कर्जाचा तुटवडा, शेतीची उत्पादने व बाजारपेठा आदींसह अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही खालावते. या समस्यांचा...
अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – मंत्री दीपक केसरकर
मुंबई : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू...
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल
पुणे : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी...
तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी – उपमुख्यमंत्री पवार
पुणे : पाचगाव पर्वती येथील तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
विभागीय आयुक्त...
महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याला अर्जुन पुरस्कार, तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ल्ली इथं राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२१ च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान...
या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम लेहमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचा मुख्य कार्यक्रम यावर्षी लडाखची राजधानी लेहमध्ये होणार आहे. २१ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
आयुष मंत्री...
मुंबईत 4 आणि 5 जुलै 2023 रोजी जी 20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम समूह...
मुंबईतील परिषद आणि संशोधन मंत्र्यांच्या बैठकीत स्वीकारण्यात येणार जी - 20 विज्ञान प्रतिबद्धतांचे मंत्रीस्तरीय घोषणापत्र
वर्ष 2023 मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात परिषदेची संकल्पना "समन्यायी समाजासाठी संशोधन आणि नवोन्मेष"
मुंबई...
‘मन की बात’ म्हणजे ‘सकारात्मकतेचा प्रकाश स्तंभ’ – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दर महिन्याला प्रसारित होणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम म्हणजे ‘सकारात्मकतेचा प्रकाश स्तंभ’ असून प्रत्येक भारतीयांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे, असं...










