Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

मुंबई : सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603...

राज्यात ठिकठिकाणी आढळले नवे कोरोना बाधित रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपाठोपाठ आता जिल्हाधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं जिल्ह्यात उद्यापासून १९ ऑगस्टपर्यंत पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार...

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम

राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार...

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली. बैठकीस...

गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने कर्तव्यावरील पोलीस अधिकारी भारावला!

मुंबई : कुठलाही सण असो, समारंभ असो पोलीस मात्र नेहमीच रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस जर पोलीस दलाच्या कुटुंबप्रमुखाच्या उपस्थितीत...

कोरोनावरील औषधोपचार, सुविधांमध्ये महाराष्ट्र मागे नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अर्थचक्राला गती देण्यासाठीच अनलॉक, पण धोका टळलेला नाही मुंबई : केवळ आर्थिकचक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरु केल असलं तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला नाही, गर्दी...

समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार वस्तू आणि सेवाकराचा परतावा देण्यासाठी सरकारनं ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असं समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं असल्याचं सरकारनं स्पष्ट...

रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, सातत्यानं राज्याचे...

गावांना, वस्त्यांना व रस्त्यांना जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची नावे देणार

पुणे : राज्यातील सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच...

नवी दिल्लीत फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत काल फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली आहे. सर्वोच्च न्यायालयानं फटाके फोडण्यासाठी दिलेल्या मर्यादेचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला. सरकारी...