आजपासून ७ दिवस मुंबईतील लालबाग परिसर बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून ७ दिवस मुंबईतील लालबाग परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आणि काळाचौकी पोलीस ठाणे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय...
निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील ; राज्यमंत्री बाळा भेगडे
मावळ : छत्रपतींचा मावळा आहे त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळ मधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्यमंत्री...
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील आग आटोक्यात – तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल अज्ञात इसमानं लावलेली आग आटोक्यात आणताना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला असून दोन वनमजूर जखमी...
एस जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची घेतली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज इंडोनेशियामधे बाली इथं चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची भेट घेतली. जी-ट्वेंटी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयशंकर बाली इथं...
वास्तविकतेची जाणीव आणि विकासाचा आत्मविश्वास असलेला अर्थसंकल्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेले अंदाजपत्रक हे आत्मनिर्भर भारताचं ऐतिहासिक अंदाजपत्रक आहे आणि या अंदाजपत्रकामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती होणार असल्याचे मत पंतप्रधान...
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी – प्रवीण दरेकर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फळबागांसाठी एकरी ५० हजार तर अन्य पिकांसाठी २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी...
फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे ७० हजार कोटी रुपयांची बचत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लागू करण्यात आलेल्या फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं रस्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे....
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. आता राष्ट्रपतीना 12 कोटी पत्र पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे...
राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व...
मुंबई : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख...
संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ते २९ डिसेंबर पर्यंत चालेल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की अधिवेशन २३...











