सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशापासून सावधान!
शासनाकडून अधिकृत प्रसारित माहितीची नोंद घ्यावी – विशेष पोलीस महानिरीक्षक
मुंबई : सध्या लॉकडाऊनच्या काळात २७ मे २०२० पासून सर्व सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की, “मुंबई व पुणे...
अपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर भर देणार
इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या ई-बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा
मुंबई : राज्यात वसुंधरा व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पारंपरिक ऊर्जेवरील राज्याची निर्भरता कमी करण्यासाठी राज्यात सौर ऊर्जेवर आधारित अपारंपरिक...
कोरोना प्रतिबंधासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 8 दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित...
पुणे : पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा...
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इत्यादी मान्यवरांनी आज...
गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख धर्माचे पहिले धर्मगुरु गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पंजाबसह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
अमृतसर इथं ध्वनि आणि प्रकाशाच्या साहाय्यानं दाखवलेल्या...
देशात शनिवारी ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले,तर ४१ हजार ८३१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. या कालावधीत कोविड-१९ मुळे ५४१ मृत्युंची नोंद झाली. देशात...
प्रधानमंत्र्यांकडून देशाला आत्मनिर्भर करण्याचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे नवं अभियान आणि या अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेची घोषणा केली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा काळ...
आशीर्वाद’ संस्था आयोजित २९ वे राजभाषा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राहून मराठी शिकली पाहिजे तसंच बंगालमध्ये बंगाली भाषा शिकली पाहिजे, असं आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल केलं.‘आशीर्वाद’ संस्थेच्या वतीनं आयोजित २९ वा...
“सबका प्रयास” या मंत्रामुळे कोविड लसीकरण मोहीम इतिहासात नेहमीच स्मरणात राहील- केंद्रीय आरोग्य मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरण मोहिमेला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ही अनोखी लसीकरण मोहीम प्रधानमंत्रांच्या नेतृत्वाखाली चालवली जात असून,...
बंदमुळे झालेले नुकसान राज्य सरकारकडून भरुन घेण्याची भाजपची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : आजच्या सरकार-पुरस्कृत बंदची न्यायालयानं दखल घ्यावी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकारकडून घ्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली. महाविकास आघाडीचा आजचा बंद...











