Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

राज्याच्या सीमावर्ती भागातील परिसरात विकासकामांवरची स्थगिती राज्य सरकारनं तातडीनं मागं घ्यावी, माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या सीमावर्ती भागातल्या गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या परिसरातल्या विकासकामांवरची स्थगिती राज्य सरकारनं तातडीनं मागं घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली...

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे राज्यात रस्त्यांची कामं दर्जेदार आणि...

अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला...

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारितल्या रोजगार महासंचालनालयातर्फे अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. नागपूर...

नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी मुंबई : यावर्षीच्या पावसाने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही...

कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रूपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार! मुंबई : कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत...

पादत्राणे उद्योगाच्या प्रतिनिधींना सर्वतोपरी साहाय्याचे नितीन गडकरी यांचे आश्वासन

नवी दिल्ली : कोविड-19 च्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पादत्राणे उद्योगाला सरकारकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम...

कोरोना महामारीच्या काळात गौतम बुद्धांचे विचार समर्पक – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिथे ज्ञान आहे तिथेच पूर्णत्व आहे, आणि तीच पौर्णिमा आहे आणि जेव्हा उपदेश देणारे स्वतः बुद्ध असतील तर हे ज्ञान संसाराच्या कल्याणाचा पर्याय ठरेल,असं प्रतिपादन...

ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांतील मार्गदर्शक दूवा निखळला, कला क्षेत्राची हानी मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या...

येमेनमधल्या युद्धात गेल्या ८ वर्षांत ११ हजारापेक्षा जास्त लहान मुलं मृत्युमुखी पडल्याचं संयुक्त राष्ट्रांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमेनमधल्या युद्धात गेल्या आठ वर्षांत ११ हजारापेक्षा जास्त लहान मुलं मृत्युमुखी पडल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. या युद्धात हजारो मुलांनी आपले प्राण गमावले आहेत आणि...

जम्मू काश्मीरमधील सुमारे अडीच हजार कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जम्मू काश्मीरमधील सांबा-जम्मू आणि अखनूर-पूंछ या २ हजार ५५६ कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. जख कुंजवानी प्रभागातील...