Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

राज्यात काल ५९ हजार ७३ रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण ४७ लाख ६७ हजार ५३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचे...

कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याच्या याचिकेवर राज्य सरकारनं खुलासा करावा – मुंबई उच्च न्यायालय

नवी दिल्ली : मुंबईसह अन्य शहरांमधून कोकणात जाणारे मजूर आणि चाकरमान्यांमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याच्या याचिकेवर राज्य सरकारनं खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. बाहेरून येणाऱ्या...

देशवासियांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नागरिकांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चेला उत्तर देताना ते आज...

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

मुंबई : महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी या शाळांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विधानभवन येथे विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले....

सरपंच पदाची थेट निवडणूक ; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या...

नव्या कोरोना विषाणू प्राणघातक आजाराचं संकट विश्वव्यापी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्णायक टप्प्यावर असून या प्राणघातक आजाराशी जगभरातले देश झगडत असल्यानं हे संकट विश्वव्यापी होत असल्याचं दिसत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे...

इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या योजनेला २१ ऑक्टोबरपर्यंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या योजनेला या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती...

दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या 24  तासांत देशभरात  नोंदविल्या गेलेल्या 496 मृत्यूंपैकी दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत झाले असून त्यांचा एकूण 70.97% हिस्सा आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी...

चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर जिल्ह्यात विसापूर इथल्या, भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. हा वृद्धाश्रम म्हणजे गृहपरिवार असल्याचं म्हणत,...

आवश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात मागणी आणि पुरवठ्यातील तफावत, प्रतिकूल हवामानाच्या स्थितीमुळे उत्पादनात घट, वाहतुकीचा वाढता खर्च, साठवणूक सुविधांचा अभाव, साठेबाजी यांवरुन 22 आवश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली...