Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

पुणे येथील “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी” अभियानाच्या महासंकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

मुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना महासंकल्पाची शपथ कडू लिंब रोप वाटपाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद पुणे : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” हे अभियान महत्त्वपूर्ण असून राष्ट्रीय...

मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सिंग यांना काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात...

संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवायचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवायचा निर्णय दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळानं घेतला आहे. जनतेला घरी राहण्यासाठी तसंच...

एमएसएमई क्षेत्राला विलंबाने झालेल्या देयतेच्या समस्येच्या निराकरणासाठी सरकार प्रभावी पावले उचलेल- गडकरी

कर्ज संलग्नता भांडवली अनुदान योजनेला पुनश्च सुरुवात नवी दिल्ली : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमई क्षेत्राला विलंबाने होणाऱ्या अनुदान वाटपाच्या समस्येबाबत निराकरण करण्यासाठी ठोस...

राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. १५२ वर्ष जुन्या या कायद्यावर केंद्र सरकार विचार करून बदल करत नाही, तोपर्यंत हा कायदा स्थगित...

मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत काल...

 जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी १३ जून २०२३ रोजी 

पुणे : महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी...

आरोग्य सेतु अँपमधे वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने सुरु केलेल्या आरोग्य सेतु अँप मधे वापरकर्त्याची माहिती सुरक्षित नसल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला आहे. या अँप...

सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो – हॉकीपटू पद्मश्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो, असं माजी हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने काल औरंगाबाद...

केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील उद्योग सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई :  मुंबई  व परिसरातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळून कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी...