१५ हजार गावे टँकरग्रस्त , १० लाख जनावरे छावणीत
मुंबई : तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील १५ हजार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे किंवा पाण्यासाठी वणवण...
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काढण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये रामनवमीपासून ६ एप्रिल पर्यंतच्या काळात काढण्यात येणार आहे आणि या गौरव यात्रेची जबाबदारी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिली...
राज्यातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार, तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदा आणि सुव्यवस्था राखताना उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं मिळाली आहेत. १४० अधिकाऱ्यांना शौर्य पदकं मिळाली असून त्यात महाराष्ट्रातल्या ३१...
चक्रीवादळामुळं राज्यात एका व्यक्तीचा मृत्यू, जखमी झालेल्या ५ जणांवर उपचार सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळामुळं अलिबाग तालुक्यात उमटे गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. उमटे गावात वीजेची डीपी अंगावर पडून हा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. तर आतापर्यंत एकूण ५...
राष्ट्रीय स्तरावरच्या सीए अर्थात सनदी लेखापाल परीक्षेत मुंबईचा मीत शहा देशात पहिला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्तरावरच्या सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत मुंबईच्या मीत शहा यानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मीत शहाला ८० पूर्णांक २५ शतांश टक्के...
भारतीय टपाल विभाग आयसीएमआर प्रादेशिक डेपो कडून दुर्गम भागांसह संपूर्ण देशभरातील चाचणी प्रयोगशाळांमध्ये कोविड-19...
नवी दिल्ली : भारतीय टपाल विभागाने आयसीएमआर सोबत त्याच्या 16 प्रादेशिक डेपोंमधून देशभरातील कोविड-19 चाचणी साठी नियुक्त केलेल्या 200 अतिरिक्त प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 चाचणी कीट वितरीत करण्यासाठी करार केला आहे....
लोकसहभागामुळेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण तसंच शहरी विभागात मिळून तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली गेली आहेत. लोकसहभागामुळेच घरांची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र...
प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वे प्रवास करु नये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वेच्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास करु नये असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. गेल्या २ दिवसात या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांपैकी...
वित्तीय कंपन्यांची रिझर्व्ह बँकेला कर्ज पुनर्गठन करण्याची मागणी
नवी दिल्ली : बिगर बँकींग क्षेत्रातल्या वित्तीय कंपन्यांनी, त्यांनी दिलेल्या कर्जाचं मार्च २०२१ पर्यंत एकदा पुनर्गठन करु द्यावं अशी विनंती भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे...
महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात
मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात ती खूपच कमी झाली असल्याने हा निर्णय...










