Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी पहिल्या टप्प्यात 42 हजार मास्कचे...

पुणे : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली...

दूरदर्शन, आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार १३ तास ५० मिनिटे!

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 6 राष्ट्रीय आणि 3 राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रादेशिक दूरदर्शन वाहिनी आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी 13 तास 50 मिनिटांचा कालावधी (810 मिनिटे) उपलब्ध करुन दिला जाणार आहे....

राज्यभरात पावसाची पुन्हा हजेरी

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना जिल्ह्यातल्या अंबड, भोकरदन तालुक्यातल्या काल झालेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पारध इथल्या रायघोळ नदीला मोठा पूर आला होता. अवघराव सावंगी इथं नदी ओलांडत...

स्पेनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचे ४ रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या नवा प्रकाराचा प्रसार झाल्याचं आढळून आलं आहे. युनायटेड किंगडममध्ये प्रथम सापडलेल्या ह्या प्रकाराचे ४ रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत. हे सर्वजण...

नवी दिल्लीत उद्या भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. भारताकडून या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तर ओमान कडून त्यांचे...

खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे रडीचा डाव : सचिन साठे

पिंपरी : देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येत होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर एस एस च्या दबावात येऊन या पुरस्काराचे...

लॉकडाऊनच्या काळात २४२ सायबर गुन्ह्यांची नोंद

अमरावती शहरात नवीन गुन्हा मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून...

नवी दिल्लीत फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत काल फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली आहे. सर्वोच्च न्यायालयानं फटाके फोडण्यासाठी दिलेल्या मर्यादेचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला. सरकारी...

भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असून, भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढते आहे, तसंच भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली असल्याचं दिसतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

उत्तर प्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी-राज ठाकरे

नवी दिल्ली : महाराष्ट्रात काम करायचं असेल, तर उत्तरप्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशच्या विस्थापित मजुरांना परत...