शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकरी पुरस्कारांच्या संख्येत वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढवली असून आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. कृषिमंत्री दादाजी भुसे...
भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात ३ पोलिसांचं निलंबन
मुंबई (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. या मुद्यावर आज सदनात अल्पकालिन चर्चा झाली....
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या बंद – विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची माहिती
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे सर्व मार्ग बंद झाल्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज,गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड,कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या बाराही आगारातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात अतिवृष्टी...
हक्काच्या घरांसाठीचा संघर्ष विसरु नका, मिळालेली घरे विकू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...
६७२ मूळ गाळेधारकांना प्रत्येकी ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मालकी हक्काने मिळणार
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न अखेर मार्गी लागून इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज होत आहे,...
राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभा सदस्यांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या ६ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातले राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त...
तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली...
स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीदिना निमित्त राष्ट्रपतींचं अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी स्वामी विवेकानंद हे देशातले एक सर्वोच्च...
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना
मुंबई : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव...
ब्राम्होस क्षेपणास्त्रांची हवाई दलाकडून अंदमान निकोबार द्वीपसमुहातल्या त्रक बेटावरून यशस्वी डागणी
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलानं जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राम्होस क्षेपणास्त्रांची अंदमान निकोबार द्वीपसमुहातल्या त्रक बेटावरून यशस्वी चाचणी केली आहे. काल एक आणि परवा एक क्षेपणास्त्र सोडण्यात आलं. ...
मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद...











