राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. १५२ वर्ष जुन्या या कायद्यावर केंद्र सरकार विचार करून बदल करत नाही, तोपर्यंत हा कायदा स्थगित...
सध्याच्या डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित ; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
पुणे : सध्याच्या डिजिटल युगातही मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
केसरीवाडा येथे दैनिक केसरीच्या 139 व्या वर्धापन दिनी दैनिक ‘जागरणʼ चे मुख्य संपादक संजय...
भारत आजपासून कोरोना लसीची निर्यात सुरु करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आजपासून कोरोना लसीची निर्यात सुरु करणार आहे. ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनिका या कंपन्यांच्या लसींचे लाखो डोस पुढील काही दिवसांत मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना...
रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारतर्फे प्रदान केला जाणारा चित्रपट-जगातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना घोषित झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर...
पाण्याच्या न्याय्य वापरामुळे भविष्यातील आपत्तींपासून देशाचे संरक्षण करता येऊ शकेल – शेखावत
नवी दिल्ली : पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करता भारत सर्वाधिक संकटात असलेल्या देशांपैकी असून, लोकसंख्या विस्फोटामुळे या समस्येत अधिक भर पडत असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले...
स्व. आर. आर. पाटील यांची निर्मलस्थळ समाधी विकसीत करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
स्व. आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंजनीत मान्यवरांनी केले अभिवादन
सांगली : कै. आर. आर. (आबा) पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. अशा या थोर...
चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या अलगदपणे चंद्रावर उतरलं. या लँडरचं इंजिन आज पुन्हा प्रज्वलित झालं, त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ४० सेटींमीटर वरपर्यंत जाऊन...
राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पावसाळा जवळ आल्याचं लक्षात घेऊन खासगी डॉक्टरांबरोबर समन्वय वाढवण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती...
आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात राज्यसरकार सकारात्मक – के. सी. पाडवी
मुंबई (वृत्तसंस्था) : आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक विचार करत असल्याचं आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितलं.
कर्मचाऱ्यांनीही शासकीय योजना...
मुंबईतल्या इमारतीत १०पेक्षा अधिक कोविड१९चे रुग्ण आढळले तर इमारत सील होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत आता कोणत्याही गृहनिर्माण संस्थेत अथवा इमारतीत १० पेक्षा जास्त कोविड-१९ चे रुग्ण आढळल्यास ती पूर्ण इमारत सील केली जाईल, असं महानगरपालिकेनं म्हटलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका...











