Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

झानाडू रिअँलिटीने आणले ब्लिस कोडनेम

रिअल इस्टेटमध्ये प्लॉट खरेदीचा नवा पॅटर्न मुंबई : झानाडू रिअँलिटी या अग्रगण्य रिअँलिटी प्लॅटफॉर्मने ब्लिस (ब्रँड लँड इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स स्कीम) हे कोडनेम आणले असून भारतीय ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे....

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे,...

मायेचा निवारा आणि माणुसकीची प्रचिती…

किनवट प्रशासन करतंय 73 परप्रांतीय नागरिकांची अन्न-वस्त्र-निवाऱ्याची सोय... मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून देशभरात जाहीर झालेल्या लॉक डाऊननंतर अनेक लोक रोजगारासाठी इतर राज्यातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या किनवटमध्ये...

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून शिवसेनेनं जनतेची फसवणूक केली आहे असल्याचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून शिवसेनेनं जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पालघर...

दूरसंचार खात्याने सार्वजनिक उपक्रमांकडून ४ लाख कोटी रुपये महसुलाची मागणी करणं अनुचित असल्याच सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांकडून समायोजित सकल महसुलातल्या ४ लाख कोटी रुपयांची दूरसंचार खात्याने केलेली मागणी सर्वथैव गैर असून ती मागं घेण्याचा विचार करावा, असं सर्वोच्च...

न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन केली जावीत – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी चेन्नईसह देशाच्या विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन करण्याची गरज आहे अशी भूमिका उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मांडली आहे. भारतासारख्या मोठ्या देशात...

वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे १०५० विमान उड्डाणं करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हीड काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना हवाईमार्गे मायदेशी आणण्यासाठी, वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे, एअर इंडिया ३००, तर खाजगी विमान कंपन्या ७५० विमान उड्डाणं...

देशातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे मात्र त्यापैकी ३९ हजार १७३...

नवी दिल्ली : देशभरातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ४ हजार ९७० नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख...

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला

मुंबई (वृत्तसंस्था) : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी आणि राज्य गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला. शुक्ला आपल्या वकीलांसमवेत काल कुलाबा पोलिसांसमोर हजर...

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला बार्टीच्या कामकाजाचा आढावा

पुणे : पुणे विभागातील सामाजिक न्याय विभागांंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे...