Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

नवी दिल्लीत आज ‘स्वराज – भारत के स्वतंत्रता संग्राम की समर गाथा’ मालिकेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर तसंच माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत...

महिला धोरण सर्वसमावेशक बनवणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : चौथे महिला मसुदा धोरण आपण सर्वसमावेशक बनवणार असून विभागाने या धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा...

पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा केल्या जप्त

पुणे (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयानं विकसित केलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा जप्त करून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही...

चंद्रपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांना नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून चंद्रपुर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असतांना, चंद्रपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी नागपूर-चंद्रपुरदरम्यान प्रवास केल्याचं उघड झालं आहे. जिल्ह्याबाहेर जाताना...

महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी स्वतंत्र सचिव नेमण्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी एक स्वतंत्र सचिव नेमण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राला या...

रत्नागिरीवगळता राज्याच्या अनेक भागातले निर्बंध उद्यापासून शिथिल होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्यानं राज्यातल्या अनेक भागात उद्यापासून निर्बंध कमी व्हायला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारच्या दिशानिर्देशांनुसार ठाणे, नवीमुंबई या शहरांचा दुसऱ्या स्तरात समावेश आहे....

डाळींच्या क्षेत्रात २०२७ पर्यंत भारत आत्मनिर्भर होईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २0२७ पर्यंत भारत डाळींच्या उत्पादनात  स्वावलंबी होईल, असं  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह  यांनी म्हटलं आहे. मूग आणि चणाडाळ उत्पादनात भारत आत्मनिर्भर आहे, पण इतर डाळींच्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांमधल्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या परिषदेचं आयोजन करण्यात येतं आहे. कझाकस्तान, किरगिज प्रजासत्ताक,...

मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणी विरोधातली निवडणूक आयोगाची याचिका सर्वोच्च न्यायलयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून मांडली जाणारी तोंडी मतं वार्तांकनात प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीविरोधात निवडणूक आयोगानं दाखल...

काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील – मुख्यमंत्री उद्धव...

 नागरिकांनी अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये  ताप, सर्दी असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवा मुंबई : राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा...