Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२० पर्यंत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी कुठलंही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. पोर्टलवर नोंदणी असलेल्याग्राहकांना ऑनलाइन पद्धतीनं हप्ता भरण्याचा सल्ला...

जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी...

पिंपरी : 'संताची भुमी म्हणून महाराष्ट्राचे एक वेगळेपण सम्पूर्ण जगासमोर आहे' यामध्ये अध्यात्माबरोबर विज्ञानवादी संत म्हणून जगतगुरु संत तुकाराम महाराज हे सर्वांच्या परिचयातले आहे. इतकी शतके गेली तरी आजही...

कोरोनाचा प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली असली तरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येत्या काळात भारताचा वेगानं विकास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जरी मंदी आली असेल तरी प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारताचा वेगाने विकास होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. सर्वसमावेशकता,...

44 व्या टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्‌घाटन

नवी दिल्ली : कॅनडातले भारताचे उच्चायुक्त विकास स्वरुप यांनी आज 44 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 अर्थात टी आय एफ एफ मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्‌घाटन केले. यामुळे परदेशात भारतीय...

कोरोनाची साथ दीर्घकाळ सुरू राहण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ ची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. जगभरात  कोरोनाच्या  साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले....

वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक

मुंबई : वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा जानेवारी, २०१८ अस्तित्वात आला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे, ऑक्टोबर २०२२ बंधनकारक करण्यात आले आहे; असे, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त...

नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत गदारोळात मंजूर झालं. १८९८च्या भारतीय टपाल कार्यालय कायद्याची जागा हे विधेयक घेईल. राज्यसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. नवीन...

देशात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ३३५, तर राज्यात ७४

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत आज आणखी एका कोरोनाग्रस्त नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात या विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. मरण पावलेली ही व्यक्ती ६३...

वन विभागाकडे प्रलंबित बांधकाम प्रस्तावांवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई : वन विभागाकडे प्रलंबित असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावांवर येत्या ३० सप्टेंबरच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट वनपरिक्षेत्रातील रस्ते...

महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून ५ हजार ३५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून द्यायला, राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुय्यम...