प्लॉस्टिक बंदीसाठी लोकसभेत सामुहिक निर्णय घेण्याबाबत ओम बिर्ला यांची सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदाच वापरण्यायोग्य प्लॉस्टिकवर बंदी घालण्यासाठी सामुहिक निर्णय घेण्याबाबत लोकसभेत विशेष चर्चा व्हावी, अशी सूचना सभापती ओम बिर्ला यांनी केली.
शून्य प्रहरात, अशा प्लॉस्टिकच्या दुष्परिणामांबाबत अनेक सदस्यांनी...
सुरक्षेच्या दृष्टीनं वारीला परवानगी न देण्याची राज्य सरकारची भूमिका योग्य – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं वारीला परवानगी न देण्याची राज्य सरकारची भूमिका योग्यच आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची...
मुंबईत कोविड१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शहराच्या ७ झोन्समधे अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं शहराच्या ७ झोन्समधे अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली आहे. १७ मेपर्यंत कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा दर खाली आणण्यासाठी ते काम...
विधानसभेसाठी रोहित पवार यांनी कर्जतमधून मागितली पक्षाकडे उमेदवारी
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांचे विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरले असून त्यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे अधिकृतरित्या उमेदवारी मागितली आहे. पक्षाने संधी दिली...
‘भारतीय विद्या भवन’ ने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया, सोबतच उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळाच्यामार्फत केवळ शिक्षण नव्हे तर कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उच्च मानके निर्माण करणाऱ्या भारतीय विद्या भवन संस्थेने ज्ञानाचा...
सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं निलंबन रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं एक वर्षाचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. त्यामुळे निलंबित आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आमदारांचं निलंबन असंवैधानिक आणि बेकायदेशिर आहे, असं...
महिला व बाल विकास प्रकल्पांसाठी ‘एनजीओं’चा सहभाग महत्त्वाचा – महिला व बालविकास मंत्री यशोमती...
मुंबई : महिला आणि बालकांच्या विकासासाठी राज्य शासन विविध प्रकल्प राबवित आहे. या कामामध्ये अशासकीय सामाजिक संघटनांचा (एनजीओ) सहभाग आवश्यक असून प्रशासन आणि एनजीओ नी समन्वयाने काम करावे, असे...
वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात अडकलेले भारतीय महाराष्ट्रात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं राबवलं जात असलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत, ३० विमानांनी १९ देशातले ४ हजार १३ नागरिक, महाराष्ट्रात...
जीएसटी घोटाळाप्रकरणी एकास अटक
मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसूली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून या प्रकरणातील मुख्य...
मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी 2009च्या राज्य सरकारच्या योजनेला पुनरूज्जीवित करणार-आठवले
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माहिती देतांना आठवले म्हणाले की, मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने...











