Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

क्रीडा पुरस्कारांसाठी इ-मेल द्वारे अर्ज मागविले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी इ-मेल द्वारे अर्ज मागविले आहेत. ३ जून ही अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह इतर पुरस्कारांची...

आयुर्वेदाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल पंतप्रधानांचं आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद म्हणजे सर्वंकष मानवशास्त्र असून, आयुर्वेदाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. ते काल संध्याकाळी जागतिक आयुर्वेद महोत्सवाला...

केंद्रीय पथकांकडून होणार पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही...

अमरावती महसूल विभागात पाच प्रकारच्या कीटकनाशकांच्या विक्री, वितरण, वापरास बंदी – कृषिमंत्री डॉ. अनिल...

मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या किटनाशकांची पुढील दोन...

श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या भेटीवर आलेले श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. राजपक्षे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचीही भेट घेणार...

भारतानं गेल्या १५ वर्षांत दारिद्र्य निर्मूलनात चांगली कामगिरी केल्याचं संयुक्त राष्ट्रांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या १५ वर्षांत दारिद्र्यनिर्मूलनात चांगली कामगिरी केल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. विविध घटकांवर आधारित जागतिक गरीबी निर्देशांकाबाबतचा अहवाल, संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम तसंच ऑक्सफर्ड गरीबी...

‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला, जगभरातील मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

मुंबई : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच...

स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण

मुंबई :  स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्काऊट आणि गाईडचा मुख्य आश्रयदाता म्हणून...

सौर कृषिपंपाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : विधिमंडळात आज सादर करण्यात आलेला 2020- 21 चा अर्थसंकल्प हा महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केला आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या...