Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व...

३ एप्रिलपासून मोफत तांदूळ टप्प्याटप्प्याने उपलब्ध मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत....

शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्या प्रकरणातला दोषी अब्दुल माजीद याला फाशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशाचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्या प्रकरणातला दोषी आणि माजी लष्करी अधिकारी अब्दुल माजीद याला काल रात्री मध्यरात्रीनंतर ढाका इथं फाशी देण्यात आली....

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

672 रहिवाशांच्या पुनर्वसनाकरिता शासन कटिबद्ध : समितीकडून 15 दिवसांत अहवाल अपेक्षित मुंबई : गोरेगाव येथील पत्रा चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प लवकरच मार्गी लावून 672  रहिवाशांचे हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याकरिता शासन कटिबद्ध असून याकामी राज्य शासनाने...

शेतकरी आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचं ३६ कोटी ८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचं या वर्षी ३६ कोटी ८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत सांगितलं. रेल्वेच्या १५  क्षेत्रातल्या...

९ राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मान, सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कारामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्राला

पुणे : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आज जागतिक पर्यटन दिनी उपराष्ट्रपती श्री.जगदीप धनखड यांच्या हस्ते २०१८-१९ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राला प्रथमच सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वंकष...

एमएसएमईंना वेळेवर पैसे मिळण्यासाठी केंद्र सरकारने केला ऐतिहासिक हस्तक्षेप

एमएसएमईंची थकबाकी त्वरित मिळण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाकडून मदत मिळण्याबाबत पुढाकार एमएसएमईच्यावतीने मुक्त ‘ट्रेडस्’ तंत्र एमएसएमई नोंदणीच्या नावाखाली पैसे आकारणा-या बनावट संकेतस्थळापासून सावध राहण्याचा मंत्रालयाचा इशारा; केवळ शासकीय संकेतस्थळावरच नोंदणी करण्याचे आवाहन नवी दिल्ली...

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नगर जिल्ह्यातील ३ प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यता – पाणीपुरवठामंत्री बबनराव...

मुंबई : वारंवार दुष्काळ पडत असल्याने निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील मौजे धांदरफळ बु., मौजे जवळेकडलग, मौजे निमगांव भोजापूर व इतर ३ गावांच्या...

काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील – मुख्यमंत्री उद्धव...

 नागरिकांनी अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये  ताप, सर्दी असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवा मुंबई : राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा...

महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्याचं महिला बालविकास मंत्र्यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्याचं आश्वासन आज महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिलं. प्रश्नोतराच्या तासात ते बोलत...

जिल्हानिहाय कोरोना अहवाल

मुंबई (वृत्तसंस्था): नाशिक विभागात काल ८१०, तर आतापर्यंत २ लाख ४६ हजार ४३३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. नाशिक विभागातील ५ जिल्ह्यात काल ७१५ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे कोरोना...