Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

पूर परिस्थितीत योग्य समन्वय व नियंत्रण राखण्यासाठी दोन्ही राज्यांची त्रिस्तरीय समिती – जलसंपदा मंत्री...

कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा मुंबई : पूर परिस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात समन्वय व नियंत्रण राखण्यासाठी दोन्ही राज्याची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती...

आकाशवाणी संगीत संमेलन यापुढे पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणी संगीत महोत्सव हा आता पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत महोत्सव म्हणुन साजरा होणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज...

गडचिरोलीत मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोलीत चामोर्शी तालुक्यातल्या  गुंडापल्ली जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड  एकूण ६ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त...

दारोदारी जाऊन चाचण्यांची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत दारोदारी जाऊन लोकांच्या चाचण्या कराव्यात अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना जागतिक आरोग्य संघटना तसंच भारतीय...

इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन राज्य सरकारनं मागे घेतलं आहे. राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांच्या परवानगीनं परवा यासंदर्भातले आदेश जारी केले. निलंबनाचा दिवस...

राज्यात काल ४ हजार ९३० नवे रुग्ण कोविडग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल चार हजार ९३० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख २८ हजार ८२६ झाली आहे. राज्यभरात काल ९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू...

केंद्र सरकार अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर ५ टक्के जीएसटी लावणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारतर्फे अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर नव्यानं पाच टक्के जीएसटी लावला जाणार असल्य़ाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप  पुकारला आहे. २०१७ मध्ये जीएसटी...

ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना केली सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना सुरू केली आहे. ज्या राज्यांना ऊर्जेची टंचाई जाणवत आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल, असं या...

अहमदनगरला मिळालं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद

मुंबई (वृत्तसंस्था) : पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला  आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असतील. डिसेंबर...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२३ वी जयंती आज साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. त्यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती...