महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन...
२५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांनी घेतली सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या २५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं...
संसदेची खनिज कायदा दुरुस्ती विधेयकाला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खनिज कायदा दुरुस्ती विधेयक २०२० ला संसदेने काल मंजूर केले राज्यसभेनं देखील कालचे ८३ विरुद्ध १२ मतांनी या विधेयकाला मंजुरी दिली. कोळसा खाणी वितरीत केल्यानंतर...
सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना घडल्याचं वृत्त नाही. शांततापूर्ण वातावरण कायम रहावं, यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
अयोध्येचे अतिरिक्त...
झायडस कोडिलाच्या लशीच्या लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूवरच्या झायडस कोडिलाच्या लशीची लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात होणार आहे. ‘झायकॉडी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ....
अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या घटनांना थांबवावं – पाकिस्तान सरकारला भारताचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या घटनांना थांबवावं, असा इशारा भारतानं पाकिस्तान सरकारला दिला आहे. पाकिस्तानातल्या पेशावर भागातल्या दोन शीख व्यापाऱ्यांची नुकतीच अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली...
कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 1 हजार 977 तर नगरपालिका क्षेत्रासाठी 1 हजार 203 पथकांची स्थापना
ग्रामपंचायत क्षेत्रात 3 लाख 51 हजार 513 तर नगरपालिका क्षेत्रात 1 लाख 24 हजार 431 नागरिकांची तपासणी...
आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील – पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ओडिशामधल्या संबळपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था - आयआयएमच्या...
राज्यातील जनतेला राज्यपालांकडून दीपावलीच्या शुभेच्छा
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना गरीब, उपेक्षित...
अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा
पुणे : पुणे विभागात माहे जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचा केंद्रीय पथकाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला.
यावेळी आतंर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेश...











