Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री...

पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असून देशातल्या शहरांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी या दोन दिवसीय संमेलनाची मुख्य भूमिका असेल, असं प्रधानमंत्री...

ऑक्सफोर्ड विद्यापिठानं तयार केलेल्या लसीचं माणसांवर परीक्षण सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापिठानं तयार केलेल्या लसीचं माणसांवर परीक्षण सुरू केलं असून त्याला ८० टक्के यश मिळेल, असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला...

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर सोशल मीडियावर अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा...

मुंबई - काँग्रेसच्या उमेदवार आणि त करण्यात आला तआहे. धनंजय कुडतरकर (५७) असं या व्यक्तीचं नाव असून तो पुणे येथे राहणारा आहे. त्यामुळे या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा...

शिवभोजन थाळीच्या संख्येत दुपटीनं वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भरघोस प्रतिसादामुळे शिवभोजन योजनेचा विस्तार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं या योजनेतल्या थाळीच्या संख्येत दुपटीनं वाढ केली आहे. आता ही संख्या 18...

कारगिल विजय दिनानिमित्त सैन्यदल आणि कलाकारांमध्ये रंगला फुटबॉल सामना

मुंबई : विसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील कुपरेज मैदानावर सैन्यदलाचा संघ विरुद्ध मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा संघ यांच्यामध्ये फुटबॉल सामना खेळण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी...

कोरोनावरील लस सर्वांना, सर्वत्र उपलब्ध व्हावी – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-१९ वर उपाय ठरणाऱ्या लशीचं  संशोधन तसंच, त्यासंबंधी तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. भारताची मोठी लोकसंख्या लक्षात घेता...

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि समाज अभ्यासक सुमित्रा भावे यांचं आज सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झालं त्या ७८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या फुफ्फुसाच्या विकारानं...

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क

मुंबई : हवामान खात्याकडून  राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर  कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा...