Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

आयआरसीटीसीकडून चालविल्या जाणाऱ्या ३ गाड्यांच्या फेऱ्या ३० एप्रिल पर्यंत रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान आयआरसीटीसीनं त्यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या ३ गाड्यांच्या फेऱ्या ३० एप्रिल पर्यंत रद्द केल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेस या गाड्यांच्या...

इतर मागास बहुजन कल्याण विभाग धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार

सनियंत्रण करण्यासाठी समिती मुंबई (वृत्तसंस्था) : धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

रायगडला १०० कोटी रुपयांची मदत : मुख्यमंत्री

मुंबई : राज्य सरकारने रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निसर्ग चक्रीवादळामुळं नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत....

राज्यात सर्वत्र दाट धुकं

मुंबई (वृत्तसंस्था) : चार दिवसांचं ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसानंतर आज नाशिक तसंच  मनमाड शहर परिसरात दाट धुकं पसरलं होतं. या धुक्यांचा आनंद घेत तरुणाईन कॉलेज ग्राउंडवर धावणं,फुटबॉल,शारीरिक कसरती...

कोरोनाचा मुंबई-पुण्यातील वाढता आलेख खाली आणायचाय

मुख्यमंत्र्यांची कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरची उपचार पद्धती तसेच गंभीर अवस्थेतील रुग्णांना कसे वाचवायचे या व अशा इतर वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांनी देशाची तरुण पिढी घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सध्याच्या कोविड काळात विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास...

कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : राज्यातील पोलीस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात...

तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर...

लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी करावी- राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रासह राज्य सरकारांनी लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी करावी असं निर्देश राष्ट्रीय बाल...

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार संख्येत २१ लाखांनी वाढ

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार...