Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

संतश्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या निमंत्रित २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : संतश्री ज्ञानेश्वर माउलींच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या निमंत्रित वारकऱ्यांपैकी सुमारे २२ जण कोरोना बाधित आढळल्याचं खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आळंदित दाखल झालेल्या निमंत्रित...

जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश – उपमुख्यमंत्री देवेंद्र...

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश आल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. २४ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या 'ॲग्रो व्हिजन' या...

‘कोविड-१९’शी सामना करायचाय? आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करू शकता

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना मुंबई : कोरोना विषाणूच्या (कोविड -१९ ) प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने जारी केल्या आहेत.  शासनाच्या वैद्यकीय...

२०२४ पर्यंत देशात अमेरिकेच्या तोडीचे रस्ते तयार होतील, असा केंद्रीय परिवहन मंत्र्यांना विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात २०२४ पर्यंत अमेरिकेप्रमाणे रस्ते पायाभूत सुविधा असतील असं वक्तव्य रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना...

अकरावी प्रवेश परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी प्रवेशाची प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे कुठल्याही शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या...

लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे आणखी १० वर्षांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण देणारं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत १२६ वं घटनादुरुस्ती विधेयक -२०१९ संमत झालं. राज्यसभेत या विधेयकाला एकमतानं मंजुरी देण्यात आली . लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी...

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी नवल किशोर...

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी रुग्णालयांच्या यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर...

राज्यात काल ५ हजार ३५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५ हजार ३५ रुग्ण या कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ९९ हजार ९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४...

ट्रायनं व्होडाफोन- आयडियाला बजावली कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्होडाफोन- आयडियानं जलद 4-जी नेटवर्क आणि जलद इंटरनेट या बाबत घोषीत केलेल्या नवीन योजनांमधे पारदर्शिता नसल्यानं त्या वादग्रस्त आहेत, असं म्हणत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण...

केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता काम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता कार्य सुरु आहे, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. ‘किसान रेल’ ची...