Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

लॉकडाऊनच्या काळात सायबर संदर्भात ४५० गुन्हे दाखल; २३९ लोकांना अटक

ठाणे शहरात नवीन गुन्ह्याची नोंद मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४५०  गुन्हे दाखल झाले असून...

संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानाचं कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानानं काल कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या उड्डाण केलं. हा उल्लेखनीय पराक्रम एअर इंडिया एक्स्प्रेस या आंतरराष्ट्रीय एअरलाइनच्या...

देशातला कोरोना मृत्यूदर आला दीड टक्क्यापर्यंत खाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात या चोवीस तासात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १९ हजार १४ झाली आहे. देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली...

सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली असून १०२ पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. उत्तर सिक्कीममधल्या लोनाक तलाव परिसरात  काल ढगफुटी...

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत सुमारे ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.  राज्यातले ९० पूर्णांक ६६ शतांश टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत....

निराधार बालकांना आश्रय देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

पुणे : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित अधिनियम २०२१ व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर,...

निजामुद्दीनमध्ये २४ जणांना कोरोना विषाणू संक्रमण झाल्याची खात्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निजामुद्दीन पश्चिम परिसरात या महिन्याच्या सुरुवातीला आयोजित  कार्यक्रमात सहभागी झालेल्या, २४ जणांना कोरोना विषाणू  संक्रमण झाल्याची खात्री झाली आहे. मर्कज इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे...

तरुण पिढीसमोर भारताचा खरा इतिहास सादर करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. जी.बी.डेगलूरकर यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान नवी दिल्ली : वसाहतवादी शासकांनी तयार केलेल्या इतिहासात अनेक चुका असून, तरुण पिढीसमोर भारताचा खरा इतिहास मांडण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम....

वृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम...

मुंबई : वृक्ष लागवड ही आवड किंवा छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वृक्ष लागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचे सूतोवाच केले. काल...

राष्ट्रीय लोकसंख्या सूचीसाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्रं अथवा बायोमेट्रिक चाचणी केली जाणार नाही, केंद्र सरकारची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय जनगणना नोंदणी - एन पी आर साठी कोणत्याही प्रमाणपत्र किंवा बायोमॅट्रिक माहितीचं संकलन केलं जाणार नसल्याचं, केंद्रसरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या जनगणनेसाठी फक्त एक...