Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद वाद प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहाबाद उच्चन्यायालयानं फेटाळल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद आणि विश्वेश्वर मंदिर वादप्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहबाद उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या. सर्वेक्षण सुरु ठेवण्याची परवानगी न्यायालयाने दिली असून अहवाल दाखल...

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली,...

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोविड प्रतिबंधक निर्बंधांमधे १५ एप्रिल पर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  राज्यभरात १५ एप्रिल पर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. राज्यभरात आजपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जमावबंदी...

कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच व्हावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हरीद्वार इथं सुरु असलेला कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच व्हावा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आचार्य महामंडलेश्वर स्वामी अधवेशानंद गिरी...

लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी राष्ट्रीय प्रेस दिनापासून सनदशीर आंदोलन

पुणे : महाराष्ट्र शासनाने संदेश प्रसार धोरण २०१८ (जाहीरात वितरण धोरण ) जाहीर करताना त्यात अत्यंत जाचक अटी व नियम समाविष्ट केले आहेत. त्यात दुरुस्ती करून शुद्धीपत्रकाव्दारे सुधारणा करण्यासाठी...

नागरीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना-हरदीपसिंह पुरी

नवी दिल्ली : नागरी विकासात, सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आधारित लॅण्ड पुलींग धोरण हे मूलभूत परिवर्तन दर्शवत असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले आहे. यामध्ये जमिनीचे तुकडे एकत्र करून...

उपराष्ट्रपतींची कोविड-19 चाचणी निगेटीव्ह, लवकरच दैनंदिन कार्याला सुरुवात करणार

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांची आज कोविड-19 चाचणी निगेटीव्ह आली आहे. कोविड-19 संक्रमणाचा संसर्ग झाल्यानंतर 29 सप्टेंबरपासून ते गृहविलगीकरणात होते. आज एम्सच्या वैद्यकीय चमूने उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी...

सरकारने किंवा रेल्वेने कधीही स्थलांतरितांकडे रेल्वे भाड्याची मागणी केली नाही-केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींकडूनभाडे आकारण्याविषयी केंद्र सरकारने काहीही सांगितलेलं नाही. या व्यक्तींना घेऊनजाण्याच्या खर्चापैकी ८५ टक्के खर्च रेल्वे उचलते आहे.  १५ टक्के खर्चाची मागणीराज्य सरकारांकडून केली जात...

दुषित पाणी पुरवठ्यामुळे उलट्या व जुलाबाच्या तक्रारी वाढ

"अशुध्द पाण्याचा प्रश्न" महानगरपालिकेला महत्वाचा वाटत नाही का ? माजी नगरसेवक तानाजी खाडे यांचा सवाल पिंपरी: निगडी मधील सेक्टर नंबर २२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अशुध्द पाण्याचा...

‘मन करा रे प्रसन्न, भेदा कोरोनाचे संक्रमण’

औषधोपचारासोबत प्रभावी ठरतायेत मानसोपचार मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण | मोक्ष अथवा बंधन | सुख समाधान इच्छा तें |    -संत तुकाराम. अकोला :  संत तुकारामांसारख्या द्रष्ट्या कविने मनाची ही महती वर्णली...