भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्या – सामाजिक न्यायमंत्री...
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती देऊन विहित कालावधीत या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी,...
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समिती...
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समिती बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस सदस्य सचिव...
सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना प्राधान्य द्या : डॉ. पी. पी. वावा
पुणे : सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या विविध योजनांना प्राधान्य देऊन या योजनांचा लाभ गरजू कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ. पी....
व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे – जेपी नड्डा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या नऊ वर्षांत झपाट्यानं परिवर्तन पाहिलं आहे आणि आता व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे असं भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे....
नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे:- कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करतांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व बदल स्वीकारुन नागरिकांना सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित...
पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई : पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हे नवीन वर्ष पारशी बांधवांसह सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल. राज्य आणि देश कोरोनामुक्ततेच्या...
संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातले निर्देश असलेलं पत्रक आज केंद्रीय गृह सचिवांनी जारी केलं.
कापणी आणि बियाणं लागवडीचा...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची अंबादास दानवे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी आज...
‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने आज जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल...










