पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी 15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी...
दिल्ली पोलिसांकडून ५ दहशतवाद्यांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज दिल्लीतल्या शकारपूर परिसरातून एका चकमकीनंतर ५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यापैकी दोनजण पंजाबचे तर तीनजण काश्मीरचे आहेत. हे तिघेजण हिझबुल...
मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा...
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते...
मतदार याद्यांचा सुधारित विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर
पुणे : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी, 2020 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा सुधारित विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केलेला आहे. त्याअनुषंगाने दिनांक 13 मार्च, 2020 रोजी प्रारूप...
मुंबई विमानतळाची मालकी आता गौतम अदानी यांच्या कंपनीकडे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विमानतळाची मालकी आता गौतम अदानी यांच्या कंपनीकडे जाणार असून त्या बाबत होणाऱ्या व्यवहारात अदानी समुह सध्याच्या जेव्हीके कंपनी चे पन्नास टक्के समभाग विकत घेणार आहे.
त्याचबरोबर...
जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केलेल्या चाचण्यांमध्ये भारतही सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत लवकरच कोविड-१९ या आजारावर औषध विकसित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केलेल्या चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या, साथीचे आजार विभागाचे प्रमुख...
पीएमआरडीएने समाविष्ट गावातील पायाभूत सुविधा विकासावर भर द्यावा : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो, वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) या प्रमुख बाबींसोबतच सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, समाविष्ट गावातील रस्ते आदी...
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपुर्वी द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...
योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपासून मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार
मुंबई : राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून...
नव्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र गणना करावी – संघटनांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरवून सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला होता. ही ५० टक्के मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिकेद्वारे...
केंद्रीय सैनिक बोर्डच्या आर्थिक मदत योजनेसंदर्भात ऑनलाइन अर्जाबाबत आवाहन
मुंबई : इयत्ता १ ली ते ९ वी तसेच ११ वी मधून सन २०१९-२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा पुढील वर्गात गेलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक क्षेत्रात...