मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे.ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं,गंगापूर उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन करताना बोलत होते.गेल्या...
गुरुंचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व देशवासियांनी एकजूट दाखवण्याची गरज – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरूंचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व देशवासियांनी एकत्र येणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातच्या कच्छमध्ये गुरुद्वारा लखपत साहिब इथं...
कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी टीका उत्सव महत्वाची भूमिका बजावणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यामुळं कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी देशभरात आजपासून टिका उत्सव अर्थात लसीकरण उत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा व्यापक...
उद्योगपतींनी राज्याला ओळख देणारे नवे प्रकल्प सादर केल्यास त्वरित कार्यवाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मेड इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून देशाच्या औद्योगिक प्रगतीत योगदान देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्योगपतींसोबत चर्चा
मुंबई : देशाच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्राला भरीव योगदान द्यायचे आहे. त्यामुळे राज्यातील उद्योजकांनी ‘मेड...
“डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही” : उपमुख्यमंत्री अजित पवार
‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून;
शासनाकडून गंभीर दखल, शांतता, संयम पाळण्याचे आवाहन - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची...
जि.प. आणि पं.स.तील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेतील ८५ निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील १४४ निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिल २०२१ रोजी प्रारूप...
महाराष्ट्रात २ कोटी ५५ लाख जनधन बँक खाती (विशेष वृत्त)
पाच वर्षात जमा झाल्या 6,136 कोटींच्या ठेवी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेत महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 2 कोटी 55 लाख 93 हजार बँक खाते उघडण्यात आली आहेत. या खात्यांत आजअखेर...
लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असं लोकसभा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोक प्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत विभागीय सातव्या...
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून १ लाख ३७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना ८२४ कोटींहून अधिक रकमेचे...
मुंबई : राज्यात कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे आला. कृषी विकासाला गती देण्यासाठी आता यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बळ देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत एक लाख...
देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक : राहुल गांधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक असून, या कामी जेवढा उशीर होईल, तेवढी परिस्थिती आणखी खालावत जाण्याची भीती काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वर्तवली...










