Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

युती तोडण्याचं पाप शिवसेना करणार नाही : शिवसेना नेते संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल, त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. युती...

देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती...

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदूंच्या राज्यातल्या कोणत्याही देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती केली जाणार असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी काल पुण्यात...

सरकारी कार्यालयात 30 मिनिटांपेक्षा जास्त लंच ब्रेक नियमबाह्य

तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालय किंवा बँकेत गेलात आणि दुपारची वेळ असेल तर तुमचं दोन मिनिटांचं काम तासापेक्षाही जास्त लांबतं. अनेक कार्यालयांमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या नावार जनतेला वेठीस धरलं जातं. या...

देशातल्या महानगरांमध्ये कोरोनाबाधितांकडून इतरांना कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या महानगरांमध्ये कोरोनाबाधितांकडून इतरांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. याठिकाणी एका कोरोनाबाधितामुळं सरासरी एकापेक्षा कमी व्यक्तीला कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येतं आहे. गणितीय...

राज्यात चुकीचे निर्णयामुळे कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारचे चुकीचे निर्णय आणि अयोग्य नियोजन यामुळे राज्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये...

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 102 कोटींपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 102 कोटीपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 77 लाख 40 हजारांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले...

३ मे पर्यंत टाळेबंदी वाढवण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी देशात लागू केलेली टाळेबंदी तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोना विषाणू विरुद्ध देशाची लढाई खूप प्रबळपणे पुढे...

नौवहन मंत्रालयाने भारतीय बंदर आणि चार्टर्ड उड्डाणांमध्ये 1 लाखाहून अधिक चालक बदलण्याची केली सोय...

जगातील सर्वाधिक क्रू बदलणारा भारत हा एकमेव देश आहे, महामारीच्या काळात अडकलेल्या समुद्री जहाजांना सहकार्य केल्याबद्दल मनसुख मांडवीय यांच्याकडून कौतुक नवी दिल्ली :नौवहन मंत्रालयाने भारतीय बंदरांवर आणि चार्टर्ड उड्डाणांद्वारे 1,00,000 पेक्षा...

एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा प्रयत्न

मुंबई (वृत्तसंस्था) : एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न असून प्रत्येक बस, बसस्थानकं आणि परिसरासह बस स्थानकांवरची प्रसाधनगृह देखील स्वच्छ आणि निर्जंतुक असतील,...

मुंबई सेंट्रल येथील आग लागलेल्या सिटी मॉलला पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली भेट

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील आग लागलेल्या सिटी मॉलची मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर...