Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असून वेधशाळेनं काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि...

‘कोरोना’नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

बारामती:- बारामती  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पुढील दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठकीत...

विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला नेमबाज संघानं पटकावलं सुवर्ण पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आईएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा संघानं इजिप्तमध्ये कैरो इथं आयोजित केलेल्या विश्व चषक स्पर्धेत भारतीय महिला नेमबाज संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. २५ मिटर पिस्तुल...

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात, अर्ध्या टक्क्यानी वाढ केली. रेपो रेट ४ पूर्णांक ९ दशांशावरुन ५ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेनं...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं अभीष्टचिंतन केलं आहे. मोदी यांना उत्तम आयुरारोग्य लाभो अशी कामना व्यक्त करुन त्यांनी ट्विटर...

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी मोहिमस्तरावर करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत...

देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान – राष्ट्रपती...

पुणे : महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला. कै....

ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास...

माहुलच्या प्रदूषण नियंत्रण, घरांच्या पुनर्वसनासाठी लवकरच संयुक्त बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची...

पर्यावरण विभागाची आढावा बैठक मुंबई : विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे, अति प्रदूषित भागातील घरांचे पुनर्वसन करणे यासाठी म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची...

पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या ३० सप्टेंबरच्या आत घेण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या ३० सप्टेंबरच्या आत घेण्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचं परिपत्रक सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य ठरवलं आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान...