येत्या १५ वर्षांत कर्करुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढण्याची भीती – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रासायनिक खतांच्या वापरामुळे येत्या १५ वर्षांत कर्करुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढेल, अशी भीती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. गुजरातमधल्या शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे...
पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण
दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी...
धनंजय मुंडे कोरोना ब्रेकनंतर पुन्हा बॅक टू वर्क
सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रालयीन कामकाजाचा घेतला आढावा
मुंबई : कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज मंत्रालयात कामावर परत रुजू झाले. मंत्रालयातील त्यांच्या दालनात परतताच त्यांनी सामाजिक...
सीमारेषेवरुन येणा-या प्रवासी वाहतुकीवर निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोविड-एकोणीस’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या ३७ सीमारेषांपैकी १८ मार्गांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हद्दीतून रस्त्यांवरुन येणा-या प्रवाशांची वाहतूक आज मध्यरात्रीपासून स्थगित होईल.
बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि...
नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुनर्नोंदणीबाबत आवाहन
मुंबई : नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न...
मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडविणार – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही
मुंबई : राज्यातील मागासवर्गीय उद्योजकांचे अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्था महासंघातर्फे आयोजित...
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी...
आयआयटी बॉम्बेचा 58 वा दीक्षांतसोहळा आभासी पद्धतीने साजरा
तरुण, महत्वाकांक्षी आणि तंत्रज्ञान अवगत असणारी लोकसंख्या, उद्योजकतेला पाठबळ देणारे पुरोगामी विचाराचे सरकार, आणि जगातील 4 थी मोठी स्टार्ट-अप परिसंस्था, या माध्यमातून भारत जगातील महान नवोन्मेष केंद्र ठरु शकते...
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीला स्पष्ट बहुमत
नेता निवडीसाठी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीनं सत्ता...
बीड जिल्ह्यात मांगवडगाव हत्याकांड प्रकणातल्या पिडितांचं धनंजय मुंडे यांनी केलं सांत्वन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात मांगवडगाव इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या पीडित कुटुंबियांची काल सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आणि...











