Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

पुणे पोलीस विभागाच्या कामगिरीमुळे राज्याच्या पोलीस विभागाचे नाव उंचावले – सुबोध कुमार जायसवाल

पुणे : नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारावर, तसेच गुन्हेगार वृत्तीला कसा आळा घालायचा याचे मॉडेल निर्माण करणा-या पुणे पोलीस विभागाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, पुणे पोलीस विभागाच्या कामगिरीमुळे राज्याच्या...

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

मुंबई : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे. सन २०१९-२० या हंगामातील...

राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना २०२०-२१ साठी दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला...

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला या महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असं सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब...

आंतरराष्ट्रीय अडथळे नाही तर जुनाट मानसिकता ही भारताच्या विकासातली मोठी समस्या – परराष्ट्रमंत्री एस....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विकासातली मोठी समस्या ही आंतरराष्ट्रीय अडथळे नसून देशातली जुनाट मानसिकता आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत चौथ्या रामनाथ गोयंका...

आतापर्यंत देशातले सुमारे अडीच लाख रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली : देशभरात काल, १० हजार ९९४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. यामुळे देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५६ पूर्णांक ३८ टक्क्यावर पोचलं आहे. देशभरात...

भारतीय संस्कृती प्रश्न विचारणारी नसून समस्यांवर उत्तरं शोधणारी आहे – सुधीर मुनगंटीवार

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय संस्कृती प्रश्न विचारणारी नसून समस्यांवर उत्तरं शोधणारी आहे, संस्कृतीवरची आक्रमणं देशाला घातक असून आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर...

राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडत्व जपण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकार “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करणार आहे. याबाबतची अधिसूचना...

फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार – मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार मिळाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं...

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमुळे आपली सीमा सुरक्षित – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं अभिनंदन केलं. आपल्या ट्विटवर संदेशात मोदी म्हणाले की, सीमा सुरक्षा...

मुंबईत पडणाऱ्या पावसाचं पाणी आसपासच्या उद्योग धंद्यांसाठी तसंच सिंचनासाठी वापरावं – नितिन गडकरी

मुंबई : मुंबईत पडणाऱ्या पावसाचं पाणी आसपासच्या उद्योग धंद्यांसाठी तसंच सिंचनासाठी वापरावं, असं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुचवलं आहे. मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीमुळे...