Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

आरटीईवर बहिष्कार टाकण्याचा इंग्रजी शाळांचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या इंग्रजी शाळांमध्य़े सरकारी धोरणानुसार आरटीई अर्थात शिक्षणाचा अधिकार अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. परंतु या विद्यार्थ्यांचा परतावा इंग्रजी शाळांना अद्यापही मिळाला नाही. सरकारकडे कोट्यावधी रूपयांचा परतावा...

देशातील पहिलं आधुनिक टेलिमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार – राजीव चंद्रशेखर

पुणे : पुणे महापालिकेच्या बाबुराव शेवाळे रुग्णालयात देशातील पहिलं आधुनिक टेलिमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल केली. या रुग्णालयाला आणि निरामय...

राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद साधेपणा व विनम्रतेचे मूर्तिमंत उदाहरण – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई: देशाचे दोन वेळा राष्ट्रपती व घटना समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ.राजेंद्र प्रसाद हे साधेपणा व विनम्रता या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण होते.  त्यांचे जीवनचरित्र नव्या पिढीला शिकवल्यास त्यातून उत्तम नागरिकांची पिढी तयार...

इयत्ता अकरावी उच्च शिक्षण घेणाऱ्या स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : इयत्ता अकरावी आणि त्यापुढच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. मोठी शहरे, महानगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण...

कोपरी रेल्वे पुलाचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यातल्या कोपरी इथल्या रेल्वे पुलाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचं लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण...

बाधित रुग्णांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतरच रुग्णालायत खाटा द्याव्यात – इक्बाल सिंह चहल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतरच त्यांना रुग्णालायत खाटा द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले...

राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा – शिवसेना नेते संजय राऊत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. आणि शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा दावा शिवसेना नेते संजय...

मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार, याचा आनंद

मुंबई : कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती...

भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नाही उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. पूर्णपणे...

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरासंबंधीची याचिका सर्वोच्च न्य़ायालयाद्वारे अमान्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १४ विरोधी पक्षांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय - ईडी, यासारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार...