न्यायदानासाठी प्रत्येक घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलद न्यायदानासाठी संबंधित प्रत्येक घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ते नाशिक येथे महाराष्ट्र- गोवा वकिल संघटनेच्या वतीने...
परदेशात फरार होणाऱ्या आर्थिक घोटाळेबाजांवर कारवाईसाठी सरकारचे कठोर निर्देश
नवी दिल्ली : आर्थिक घोटाळे करून परदेशात फरार होणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक बँकांची कर्जे थकवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर निर्देश जारी केले आहेत. यासाठी एका अधिकृत मूलस्रोताकडून म्हणजे भारत सरकारच्या...
ठाण्यात पिण्याच्या पाण्याच्या ४ हजार ९०० सीलबंद बाटल्या जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : बीआयएस अर्थात भारतीय मानके संस्थेने ठाण्यातील भिवंडी इथून पिण्याच्या पाण्याच्या ४ हजार ९०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. या बाटल्यांवर बीआयएसच्या मानक चिह्नाचा बेकायदेशीर वापर केला होता....
सिंगापूरच्या महावाणिज्यदूतांनी घेतली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट
मुंबई : सिंगापूरचे महावाणिज्यदूत गावीन चाय आणि उप महावाणिज्यदूत अमिन रहिन यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कौशल्य विकास, रोजगार निर्मिती व गुंतवणूक या विषयांवर विस्तृत...
शिष्यवृत्ती, विद्यावेतन, विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर यांच्याकडून कल्याणकारी निधीतून माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती/ विद्यावेतन देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती/...
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची श्रीलंकेवर १४३ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळूरू इथं सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात,आज भोजनापर्यंत, भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ५ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे...
विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभातही प्रधानमंत्री मार्गदर्शन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात मार्गदर्शन करणार आहेत. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल जगदीप धनखर आणि केंद्रीय...
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या खरेदीविषयक नव्या नियमावलीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात, डीआरडीओच्या खरेदीविषयक नियमावली २०२० ला आज मंजुरी दिली आहे. यामुळे स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु...
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नामंजूर झालेल्या पीक विम्याच्या दाव्यांप्रकरणी कृषी विभागानं आढावा घेण्याचे सभापती रामराजे नाईक...
मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे नामंजूर झाल्याप्रकरणी, कृषी विभागानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत...
लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोकशाही भोंडला स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन
मुंबई : निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र, या उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भोंडला गीते. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य...











