पुरीच्या जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
नवी दिल्ली : पुरी इथल्या जगन्नाथाच्या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. येत्या २३ जून पासून ही यात्रा सुरु होणार होती. मात्र देशातला कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता ही...
युनियन बँक ऑफ इंडियाला ५१७ कोटींचा नफा
मुंबई: युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय)चा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरमधील दुस-या तिमाहीत ५५.३ टक्के वाढीसह ५१७ कोटी रुपये झाला आहे. याच चालू वर्षातील एप्रिल ते...
भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची नवी दिल्ली इथं बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची बैठक आज नवी दिल्ली इथं आयजित करण्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भातील अधिकार या विषयावर ही बैठक होणार आहे....
शेतकऱ्यांची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी...
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘काढा’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयानं, आयुर्वेदीय औषधी काढा देण्याचा उपक्रम हाती घेतलाय.
याचा लाभ कोल्हापूर जिल्हयातील...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन
मुंबई : सामाजिक न्याय विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम येथील कुपरेज-ओवल मैदान येथे झाला.
यावेळी...
औषधी आणि सुगंधी वनस्पतींवर छायाचित्रण स्पर्धेची सीआयएमएपीची घोषणा
‘जाणून घ्या आपल्या औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पती’ (मेडिकल अँड आरोमॅटिक प्लँट- मॅप) हा स्पर्धेचा विषय आहे
या स्पर्धेच्या माध्यमातून औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा सीयएमएपीलाचा उद्देश
नवी दिल्ली : औषधी आणि...
माजी प्रधानमंत्री दिवगंत इंदीरा गांधी यांच्या जंयती निमित्त प्रधानमंत्र्यांसह देशभरातून आंदराजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जतंतीनिमित्त आज देशभरात त्यांचं स्मरण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष...
लॉकडाऊन काळात ४५३ सायबर गुन्हे दाखल; २३९ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४५३ गुन्हे दाखल झाले असून...
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला विरोध नाही- जयंत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही, कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतल्या प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा,...











