Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

लोकहिताच्या सर्व योजना तंत्रज्ञानामुळे वेगानं लोकांपर्यंत पोचवणं शक्य झाल्याचं प्रधामंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहितीतंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ...

जनतेपर्यंत अचूक आणि खरी माहिती पोहोचावा – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी आपल्या मंत्रालयाशी संबधित ३५० हून अधिक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संकटाच्या या परिस्थितीत प्रसार माध्यमं आणि...

नौसेनेत देखील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्यावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करा प्रमाणेच नौसेनेतही महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा महत्तवपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय पीठाने आज दिला. महिलांना कायमस्वरूपी कमिशन...

तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथकाची नियुक्ती

मुंबई, दि. 6 : चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटल्यामुळे झालेल्या जिवित व वित्त हानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने...

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ९ तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.रायगड जिल्ह्यात सावित्री आणि काळ नद्यांचं पाणी महाड शहरात घुसलं असून...

पाकिस्तानचं ड्रोन सीमा सुरक्षा दलानं पाडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मूत कठुआ जिल्ह्यातल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पानसर चौकीजवळ आकाशात घिरट्या घालणारं पाकिस्तानचं ड्रोन, भारताच्या सीमा सुरक्षा दलानं आज पहाटे पाडलं. हे ड्रोन भारताच्या हद्दीत २५०...

शहीद जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा सीआरपीएफचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या इतिहासात आतापर्यंत वीरमरण आलेल्या २ हजार २०० जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा निर्णय दलाने घेतला असून या विम्याचे...

केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची संजय राऊत यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे...

रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी...

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्कात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय आणि खासगी कृषी महाविद्यालयांमधल्या पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी...