हिमालयीन क्षेत्रामध्ये हिंग लागवडीला प्रारंभ करून सीएसआयआर-आयएचबीटीने (CSIR-IHBT) रचला इतिहास
नवी दिल्ली : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची घटक प्रयोगशाळा असलेल्या पालमपूरच्या हिमालयीन जैवस्त्रोत तंत्रज्ञान संस्थेच्या प्रयत्नाने हिमाचल प्रदेशातल्या दुर्गम लाहौल खो-यामध्ये हिंगाची लागवड करण्याचा ऐतिहासिक प्रयोग करण्यात आला...
किल्ले रायगड विकासाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी केली किल्ले रायगड जतन संवर्धन कामांची पाहणी
किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे....
पुण्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘घर घर दस्तक’ मोहिमेत मुदतवाढ
पुणे: पुण्यात ओमिक्रॉनबाधित आढळल्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून लसीकरणाला आणखी प्राधान्य दिलं जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'घर घर दस्तक' या मोहिमेला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे....
ओबीसी आरक्षणप्रश्नी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती करणार, कपिल पाटील यांचं आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाचा विषय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोचवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं. ते काल पालघर इथं...
महापौर आपल्या दारी
पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी देहू आळंदी रस्ता, इंद्रायणी पार्क मोशी, गायकवाड वस्ती मोशी, येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन...
नव्या शैक्षणिक धोरणात १० आणि १२ वी ची बोर्डाची परीक्षा कायम राहणार मात्र स्वरुप...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाला आज मंजूरी दिली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरीयाल निशंक यांनी याची माहिती दिली.
देशातल्या शालेय आणि उच्च शिक्षण...
जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
मुंबई : “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये...
वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून राज्यातले २ हजार ४२३ नागरिक दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सुरु असलेल्या वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून, महाराष्ट्रातले २ हजार ४२३ नागरिक आले आहेत. यापैकी ९००...
नावनोंदणी ते निवडणुकांपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया दिव्यांगस्नेही करणे आवश्यक – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा
भारतीय निवडणूक आयोगाद्वारा आयोजित 'ॲक्सेसिबल इलेक्शन्स' राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
नवी दिल्ली : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदार म्हणून नावनोंदणीपासून ते मतदानापर्यंतची संपूर्ण निवडणूक प्रकिया दिव्यांगस्नेही आणि सुलभ असणे आवश्यक आहे....
दुर्लक्षित आणि ग्रामीण खेळांना प्रोत्साहन – क्रीडामंत्री सुनिल केदार
मुंबई : दुर्लक्षित आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या खेळांचा राज्यात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
शिवछत्रपती राज्य...











