Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

डॉ.आंबेडकर जयंतीच्या मध्यरात्री अल्पवयीन बौद्ध मुलीवर बलात्कार

जुन्नर तालुक्यातील घटना; महिला पोलीस उप अधिक्षकेचा तीन आठवडे कानाडोळा पुणे : तुम्ही पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटलात ना?, त्यांनी दिले का तुम्हाला पोलीस संरक्षण? तुमच्या पीडित मुलीला यापुढे खासगी गाडीतून...

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत ; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

मुंबई : कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा...

भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं चालु खरीप विपणन हंगामात केलेल्या भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. या...

मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झोपडीधारकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुणे : मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना सद्यस्थितीची माहिती देऊन त्यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाबाबत योग्य मार्ग काढावा, तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा...

निवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही...

औषधांचा तुटवडा भासणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात झालेल्या कोरोना उद्रेकाचा सामना करण्यासाठी औषधांचा तुटवडा अजिबात भासणार नाही असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानं आज स्पष्टं केलं. चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक...

पालघर जिल्ह्यात विवेक पंडित यांचा दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वन विभागानं आदिवासींना, २००६च्या वनहक्क कायद्यानुसार, ते कसत असलेल्या आणि त्यांनी मागणी केलेल्या पूर्ण जमिनीचा अधिकार द्यावा अशी मागणी, राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष...

शहर कॉंग्रेसच्या वतीने कोविड मदत व सहाय्य केंद्र सुरु : सचिन साठे

पिंपरी : ‘कोरोना कोविड -19’ च्या महामारीने राज्यापुढे फार मोठे संकट उभे केले आहे. राज्य स्तरावर प्रशासन, वैद्यकीय आणि आरोग्य विभाग महाविकास आघाडी सरकारच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या ध्यैर्याने व नियोजनबध्द...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे – कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे आहे. यासाठी  उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाची जबाबदारी असल्याचे, कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले. मंत्रालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी...

महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी अपंगांना अडथळा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र वाहन तळ आहे. या वाहन तळापासून अपंग व्यक्तींना जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात आलेला आहे. या रॅम्पवरून अपंग बांधव ये-जा...