Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

भारत चीन दरम्यान आज कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन दरम्यान कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी आज होणार आहे. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर चिनी बाजूच्या मोल्दो येथे ही चर्चा होणार आहे. पॅनगॉंग तलावावरील...

भारतीय मोबाईल काँग्रेसच्या ७ व्या आवृत्तीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्स- जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्याच्या दिशेनं सरकार प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय मोबाईल काँग्रेसच्या...

कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.चाचण्या वाढवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळावं, या हेतूनं हा...

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या पत्रिकेत विधानपरिषद उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्याच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत उपसभापती आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्यानं विरोधकांनी आज विधानपरिषदेत गदारोळ केला. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

वर्धा : महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्याच्या लढाईला योग्य  दिशा देऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. त्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बापूंच्या योगदानाचे स्मरण प्रेरणादायी आहे. सेवाग्राम येथील...

सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती केली आहे. या सूचना संबंधित मंत्रालयं आणि विभागांकडे पाठवल्या जातील असं...

परमबीर सिंग गैरव्यवहार प्रकरणांचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधीत भ्रष्टाचार- गैरव्यवहार प्रकरणांचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या प्रकरणाबाबत मुंबई...

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेत्तर उपक्रमांना परवानगी देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पश्चिम घाट जैवविविधता संवर्धनाबाबत बैठक मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेत्तर उपक्रमांमुळे हानी पोहोचू...

राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल  jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. जून मध्ये...

पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख विकासकामांसाठी सज्ज राहण्याचं मुख्यमंत्र्यांचं अधिकाऱ्यांना आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : पर्यावरण पूरक आणि समाजाभिमुख विकासकामं हे सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी अधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लावून काम करण्यासाठी तयार राहावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केलं....