Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात

उद्या होणार १२ प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या मुंबई :  महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून 12 मोठ्या सामंजस्य करारांवर उद्या सोमवारी १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत...

राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक मुंबई, दि. १५ : राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक असून मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य...

राज्यात ३ जानेवारीपासून जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध...

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी

नवी दिल्‍ली : शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी निश्चित केली आहे. येत्या काही दिवसात ते अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे. विधानपरिषदेतल्या ९...

अमेरिकेत आज अध्यक्ष पदासाठी निवडणूक

मुंबई (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील अध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी काल अखेरच्या...

१०७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

प्रतिकारशक्ती व मनाची इच्छाशक्ती चांगली ठेवा - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा...

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप...

बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून हार्दिक अभिनंदन

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिद्दीनं यशस्वी होण्याचं आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या बारावी (एचएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी...

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीतर्फे आज राज्यभर बेमुदत उपोषण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनीही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनावाढीचा दर लागू करावा, तसंच दिवाळीपूर्वी थकबाकीची रक्कम एकरकमी द्यावी, या मागणीसाठी एसटी...

राज्यांनी टाळेबंदीचं पुनर्मूल्यांकन करावं, तसंच आर्थिक व्यवहार सुरु राहतील याची काळजी घ्यावी – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात लागू केल्या जाणाऱ्या एक-दोन दिवसांच्या टाळेबंदीचं राज्यांनी पुनर्मूल्यांकन करावं, तसंच कोरोनाविरुद्धच्या लढाईबरोबरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी,...