पावसाळ्यात साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृतीदलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी पीटीआयला सांगितलं की मलेरिया, डेंगू, कावीळ, अतिसार अशा आजारांचा धोका पावसाळ्यात जास्त आहे. त्याचा परिणाम होऊन कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देशातल्या अव्वल खेळाडूंसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडा क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या देशातल्या अव्वल खेळाडूंशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला.
भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली, BCCI अध्यक्ष ...
पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह; पाच जणांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री...
मुंबई : पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला...
देशात ७८ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात ७८ हजारापेक्षा...
आंदर मावळातून सुनील शेळकेंचा दमदार प्रचार दौरा सुरु ‘अण्णा तुम्हीच होणार आमदार’ च्या...
तळेगाव : फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात 'अण्णा तुम्हीच होणार आमदार' अशा घोषणांनी आंदर मावळ परिसर दुमदुमून गेला. मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या...
विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाचा ; या संबंधी प्रदेश भाजपाचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : काही नेते आणि मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डानं घेतला होता. प्रदेश भाजपाचा या निर्णयीशी काही संबंध नाही, असं स्पष्टिकरण माजी मुख्यमंत्री...
अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...
30 एप्रिलपर्यंत अहवाल
मुंबई : कोरोनामुळे ठप्प झालेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 30 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार...
मंत्रालयात मास्क वापरणे बंधनकारक; अन्यथा प्रवेश नाही
मुंबई : मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा...
१६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राज्यांमधली वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकारनं १६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या कामावर २०१ कोटी रुपये खर्च होणार असून त्यामुळे...
लोकांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल असंतोष असल्याचा देवेंद्र फडनवीस यांचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकीसाठी गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या प्रचाराची आज सांगता झाली. १२ एप्रिलला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपाकडून...











