Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

नीलक्रांती योजनेतून सव्वातीन लाख मच्छीमारांना विमा

मुंबई : मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास, मत्स्योत्पादनात वाढ तसेच मच्छिमारांचे कल्याण या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या नीलक्रांती योजनेद्वारे सुमारे 3 लाख 24 हजार मच्छिमारांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मागील तीन वर्षात...

पुण्यातल्या ग्रामीण भागातला लम्पी त्वचा रोगाचा वाढता प्रसार पाहता गुरांचे बाजार आणि वाहतुकीवर बंदी

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनावरांमध्ये लंम्पि त्वचा रोगाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्ह्यातील गुरांचे बाजार आणि गुरांच्या वाहतुकीवर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख...

१० तासांपेक्षा अधिक काळ एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्यास बँकेला द्यावा लागणार दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एटीएम यंत्रांमध्ये दहा तासांपेक्षा अधिक काळ रोख रक्कम उपलब्ध न झाल्यास त्या बँकांना प्रतीतास दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेनं घेतला आहे....

नायलॉन मांजावर बंदी असूनही बेकायदेशीर विक्री सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या घातक नायलॉन मांजावर बंदी असून त्याची बेकायदा विक्री होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी आज नंदुरबार नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली. शहरातल्या बालाजी वाडा,...

भारतीय हॉकी संघाची कप्तान राणीची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिला हॉकी संघाची कप्तान राणीच्या नावाची शिफारस राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. याशिवाय वंदना कटारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंगच्या नावाची शिफारस...

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ९४ वावं अधिवेशन नाशिक इथं होणार आहे. साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती...

तणावपूर्व स्थितीतही भारतीय जवानाचं मनोबल भक्कम – लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  : पूर्व लडाख क्षेत्रात चीनबरोबरच्या  प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर  तणावपूर्ण स्थिती असली, तरी भारतीय जवानाचं मनोबल भक्कम असून ते  कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला सक्षम असल्याचं लष्कर प्रमुख जनरल...

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन...

शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असली पाहिजे हे वचन होतं शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन...

राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन...

अपघात चाचणींवर आधारित स्वयंचलित वाहनांना तारांकित गुणांकन देण्याविषयाचा मसुदा प्रकाशित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत-नवीन कार मुल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. भारत-एनसीएपी हे ग्राहक केंद्रित मंच म्हणून काम...