Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्रीवर बंदी

मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ तसंच सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. १७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान...

लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकर कटीबद्ध असल्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार लडाख ला सर्वांगीण विकास तसच लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांनी काल लडाखच्या प्रतिनिधी मंडळाला...

भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीजीएफटी अर्थात परकीय व्यापार महासंचालनालयानं भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल केलं आहे. भारताच्या परकीय व्यापार धोरण २०२३ मध्ये उच्च तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्यात सुलभीकरणाच्या...

शिवसेनेच्या दोन्हीही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी...

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

रेल्वेच्या ६९ वाघिणींमधून १ लाख ९३ हजार मेट्रीक टन एवढा अन्नधान्याचा साठा देशभरात पाठवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या पार्श्व भुमीवर देशभरात असलेल्या टाळेबंदिच्या काळात भारतीय अन्न प्राधिकरणाद्वारे अन्नधान्याचा निरंतर पुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये लाभार्थ्यांना प्रती...

राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ८८३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातले रुग्ण बरे होण्याचे...

राज्यात आचारसंहिता कालावधीत ४७७ गुन्हे दाखल

मुंबई : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...

उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांवर ‘आयुष मार्क’ लावलं जाणार – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेल्या उच्च गुणवत्तेच्या दर्जेदार आयुष उत्पादनांवर मार्क अर्थात विशेष आयुष मानचिन्ह  लावलं  जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं...

शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे आहे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

बारामती : शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील ‍ प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. बारामती हॉस्पिटलला पालकमंत्री...