शिरपूर येथील कारखान्याच्या आगीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर...
सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही – काँग्रेस नेते विजय...
मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात सत्ता ही लोकहितासाठी राबवायला हवी. मात्र जर का सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही, हेच विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालं असं...
तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या हेतून भाजपा सरकार कार्यरत असून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या हेतूनं भाजपा सरकार कार्यरत असून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवनव्या सुधारणा करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
गुजरात दौऱ्याच्या आजच्या शेवटच्या टप्प्यात...
राज्यातील ३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; नवीन १७ रुग्णांची नोंद
राज्यातील एकूण रुग्ण संख्या 220 - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 220 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांच्या बैठकीत सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांच्या बैठकीत सहभाग नोंदवला. सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती आणि २०२२ या वर्षासाठी जी...
सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : बोहरा समाज प्रामाणिक असून देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद सण साजरा करीत असताना त्याचा आनंद व इतर सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचला...
वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्चितता दूर करा
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना दूरध्वनीवरील चर्चेत निर्देश
मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय...
राज्यात सर्वत्र दाट धुकं
मुंबई (वृत्तसंस्था) : चार दिवसांचं ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसानंतर आज नाशिक तसंच मनमाड शहर परिसरात दाट धुकं पसरलं होतं. या धुक्यांचा आनंद घेत तरुणाईन कॉलेज ग्राउंडवर धावणं,फुटबॉल,शारीरिक कसरती...
भाजपानं देशातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपानं देशातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज ठाण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. सत्तेत आल्यावर...
डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : महाराष्ट्राच्या लोककला व लोकसंस्कृतीच्या गाढया अभ्यासक व प्रसिध्द लेखिका डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या चरित्र - कर्तृत्वाचा वेध घेणारा "रानजाई" हा संगीतमय कार्यक्रम महाराष्ट्र...











