Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

अँटिन्जन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटी पीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : अँटिन्जन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटी पीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. वाढत्या...

राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये काल एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

दिल्ली पोलिसांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारासंदर्भात, नऊ संशयितांना ओळखलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू हिंसाचार प्रकरणात नऊ संशयितांची दिल्ली पोलिसांना ओळख पटली आहे. विद्यापीठाच्या आवारात या महिन्याच्या ५ तारखेला झालेल्या घटनेच्या तपासाबद्दल माहिती देताना उपायुक्त तिर्की म्हणाले की,...

विद्यार्थ्यांनी परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी...

भारत नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पदक तालिकेत अग्रस्थानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात चांगवॉन इथं आयोजित नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारतानं ३ सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकासह...

आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार...

N95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झडप असणारे N95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ.राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य...

कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर

कृषि विभागाचे नियोजन; ३१ मे पूर्वी पुरवठा करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके (कृषि निविष्ठा) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत...

खासगी रुग्णालयांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे ; पालकमंत्री अस्लम शेख...

मुंबई : मुंबई शहरातील खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना देण्याचे निर्देश पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते, त्यानुसार महापालिकेने खाजगी रुग्णालयासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत....

चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला राष्ट्रीय हरित लवादानं ठोठावला ५ कोटी रुपयांचा दंड

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादानं ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने एन. जी.टी नं हा आदेश...