Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

केंद्र सरकारच्या विरोधात टपाल कामगार संघटनेंचा विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप

पिंपरी : टपाल कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी दिनांक 28 व 29 मार्च 2022 रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला. या संपामध्ये पिंपरी चिंचवड मधील टपाल कामगारांच्या सर्व मान्यताप्राप्त...

राष्ट्रीय जलपुरस्कार २०१९ करिता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

मुंबई : भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे आवश्यक असल्याने जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन...

खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ – परिवहनमंत्री...

मुंबई : खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. राज्यात विविध भागात खासगी संवर्गातील अनेक...

जगातल्या सर्वच अर्थव्यवस्थांनी महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवल्यानं जागतिक मंदीची शक्यता असल्याचा जागतिक बँकेचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दीर्घकालीन महागाईचा सामना करण्यासाठी अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बँकांनी व्याज दारात वाढ केल्यानं जागतिक मंदी येऊ शकते असा इशारा जागितक बँकेनं दिला आहे. अमेरिका, चीन आणि...

अभिनेत्री कंगना रानौतनं महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची केली मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुधारित याचिकेत मुंबई महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंगनाच्या पाली हिल इथल्या...

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या आदिवासी बांधवाना खावटी योजनेतून मदत

आदिवासी विकास मंत्री ॲङ के.सी. पाडवी यांनी साधला आजी-माजी लोकप्रतिनिधींसोबत संवाद मुंबई : लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांसमोर आर्थिक संकट आले आहे. अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागमार्फत खावटी अनुदानाच्या स्वरुपात मदत...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुंबई पालिका रुग्णालय डॉक्टरांशी संवाद

उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसताहेत कोरोनाचा वाढता प्रसार आपण निश्चित थांबवू मुंबई : मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते...

भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या. आतापर्यंत...

पुढच्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना...

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांना शेतीचं ज्ञान आणि कौशल्य मिळावं यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे असं राज्याचे शालेय...

प्रधानमंत्र्यांनी मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेच्या बैठका बोलावल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेबदल केल्यानंतर आज मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेच्या बैठका बोलावल्या आहेत. मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी पाच वाजता, तर मंत्रिपरिषदेची...