Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं मिळवली १४ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं १४ पदकं मिळवली असून यात ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन...

झानाडू रिअँलिटीने आणले ब्लिस कोडनेम

रिअल इस्टेटमध्ये प्लॉट खरेदीचा नवा पॅटर्न मुंबई : झानाडू रिअँलिटी या अग्रगण्य रिअँलिटी प्लॅटफॉर्मने ब्लिस (ब्रँड लँड इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स स्कीम) हे कोडनेम आणले असून भारतीय ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे....

सलग अनेक तास वापरता येतील असे मास्क वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सीएनएस’ कडून आरामदायक मास्कची...

कोविड-19 पासून संरक्षण करणारा मास्क सलग अनेक तास वापरताना कामावर परिणाम होवू नये, याचा नवीन डिझाईन करताना विचार केला - विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा नवी दिल्ली...

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीचेही आवाहन

बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविण्याचे कामगार विभागाचे निर्देश पुणे : सध्या अतिवृष्टीचे दिवस पाहता बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदारांनी बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडू नयेत यासाठी बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने व उपकरणे पुरवावीत,...

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या काही नावांविरोधात याचिका दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारनं शिफारस केलेल्या काही नावांवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. वरिष्ठ सभागृहाला वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या...

बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला उल्लेखनीय यश – युनिसेफ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला उल्लेखनीय यश आलं असून, जागतिक पातळीवर भारताने एक हजार जन्म होण्याच्या तुलनेतील मृत्यू दरानुसार १९९० मधील १२६ वरून २०१९ मध्ये...

अन्न तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या अन्न व औषधाच्या तपासणीसाठी असलेल्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश , अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. अन्न...

स्वच्छ भारत ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली – अनुराग सिंह ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "स्वच्छ भारत" ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज सांगितलं....

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून मालट्रक्सची जाळपोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली अतिरेक्यांनी काल ४ मालवाहू ट्रक्स जाळल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. नक्षली कमांडर सृजनक्का १ मे रोजी पोलीस चकमकीत ठार झाली. तिच्या नावावर १५५ गंभीर...

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतून केंद्राला ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं ३१ मार्च रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारला अतिरिक्त असलेली ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह...