Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

कान्स महोत्सवात चित्रपट निवडण्यासाठी समिती – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्या वर्षीचे उत्कृष्ट मराठी चित्रपट पाठविण्यात येतात. मे महिन्यात होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता मोहिम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगर पंचायतीने काल रात्री उशिरा बाजारपेठेसह शहरातले काही रस्ते पाण्याने स्वच्छ धुवून काढले. नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील...

पुणे विभाग नैसर्गिक आपत्‍तीवर मात करण्‍यास सज्‍ज

पुणे : पुणे विभागातील पुण्‍यासह सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍हे येणा-या नैसर्गिक आपत्‍तीशी मुकाबला करण्‍यास सज्‍ज असून गतवर्षी उद्भवलेली परिस्थिती पुन्‍हा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी...

धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी थांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व धार्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कोरोना विषाणूचे संकट टळल्यानंतर धार्मिक...

डॉ. प्रमोद येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर...

भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून...

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची पहिल्या...

मालदिव इथं अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाचं जहाज मालदिवच्या माले बंदरात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदिव इथं अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन समुद्रसेतु अभियानांतर्गत भारतीय नौदलाचं जहाज आय एन एस जलाश्व मालदिवच्या माले बंदरात दाखल झालं आहे. माले इथं भारतियांची तपासणी...

देशात लसीकरणाची मोहिम, ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे एक महत्त्वाचे कारण- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत २०२०-२१ या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. या आर्थिक सर्वेक्षणानुसार पुढील आर्थिक वर्षात सकल देशातंर्गत उत्पादन- जीडीपीचा विकास दर,...

खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या हिवाळी क्रीडा महोत्सवाला आजपासून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या वहिल्या हिवाळी स्पर्धांचं आज जम्मू-काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन झालं. केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर क्रीडा...