प्रवासासाठी डॉक्टरांचा प्रमाणपत्राची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि...
देशातील प्रचलित धोक्याची परिस्थिती आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा अमित शहा यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं एअ उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली आणि देशातील प्रचलित धोक्याची परिस्थिती आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा आढावा घेतला. केंद्रीय...
भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : चालू वर्षाखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांदरम्यान चार कसोटी सामने तसंच तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात आज माहिती...
गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार
नवी दिल्ली : गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची आणि धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात कोसमी किसनेली जंगल परिसरात पोलिसांबरोबर आज दुपारी झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले. गॅरापत्ती पोलीस मदत केंद्रातले पोलीस...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा...
स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीमध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा भारतीय लष्कराला सुपूर्द केली. फ्युचर इन्फंट्री सोल्जर तसंच अत्यधुनिक अँटी पर्सोनेल माइन, रणगाड्यांसाठी...
विजयस्तंभ अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा द्या – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम आढावा बैठक
पुणे : पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण...
पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची भारताची इच्छा असली तरी त्यासाठी हिंसा आणि दहशतवाद मुक्त वातावरण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत नेहमीच पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी इच्छुक राहिला आहे, मात्र त्यासाठी हिंसा आणि दहशतवादापासून मुक्त वातावरण असणं गरजेचं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे....
मातृदिनानिमित्त ट्रेल करणार ‘आई’ मधील प्रतिभेचा गौरव
'मॉम्सगॉटटॅलेंट'द्वारे देणार आईमधील प्रतिभेला प्रोत्साहन
मुंबई : प्रत्येक आई एकाचवेळी मार्गदर्शक, शिक्षक, गृहिणी, नोकरदार, मैत्रीण अशा विविध भूमिका पार पाडत असते. याशिवायही प्रत्येक आईमध्ये एक वेगळी प्रतिभाही दडलेली असते....
आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला दिलं १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कृषी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाकरता आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि अन्नाची नासाडी होऊ नये...









