नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत : केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे.
ते रांची इथं वार्ताहर परिषदेत...
दिव्यांग मतदारांसाठी मदतीचा हात.. पीडब्ल्यूडी ॲप..
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. पुणे जिल्ह्यात ६७ हजार २७९ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान करणं सोयीचं व्हावं,...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मंत्रीमंडळ बैठकीनंतर माहिती...
दुर्लक्षित आणि ग्रामीण खेळांना प्रोत्साहन – क्रीडामंत्री सुनिल केदार
मुंबई : दुर्लक्षित आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या खेळांचा राज्यात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
शिवछत्रपती राज्य...
भारत इंग्लंड यांच्यातील वीस षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड विरुद्ध आगामी वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ईशान किशन, सुर्यकुमार यादव, राहुल तवेटीया यांचा...
तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघ थायलंडचा पराभव करत अंतिम फेरीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे.
काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं थायलंडचा 1-0 नं पराभव केला. उद्या अंतिम...
महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात १७ लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ
पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी लाभ...
वरळी परिसरातील विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई : वरळी परिसरात सध्याचा वांद्रे-वरळी सी-लिंक आणि भविष्यात उभारले जाणारे कोस्टल रोड, वरळी-शिवडी जोड रस्ता या प्रकल्पांमुळे रहदारी वाढेल. या पार्श्वभूमीवर येथील रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांची कामे वेळेत आणि...
महिला सक्षमीकरण निश्चयाशी सरकार वचनबद्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वचं क्षेत्रांत महिलाचे सक्षमीकरण करण्याच्या आपल्या निश्चयाशी सरकार वचनबद्ध आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
महिला सक्षमीकरण आणि लिंगभाव समानता साध्य करण्याबाबतच्या प्रगतीचा...
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे.
भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेतील...











