Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

त्याग, समर्पण, सेवाभावामुळेच समाज जिवंत राहतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : संकट प्रसंगी इतर देशात लोक सरकारवर विसंबून राहतात. भारतात मात्र जनसामान्य लोक आपापसातील मतभेद विसरून निःस्वार्थ सेवेसाठी तत्पर होतात. त्यामुळेच कोरोनासारखे संकट येऊन जगभर हाहाकार झाला तरीही...

भारत-यूके मुक्त व्यापार करार भविष्यात महत्त्वाचं योगदान देईल, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि यूके यांच्यादरम्यानचा एक आधुनिक, भविष्यवेधी मुक्त व्यापार करार 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचा हातभार लावू शकतो, असं प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान...

फीट इंडिया ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं – युवक कल्याण आणि खेळ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फीट इंडिया चळवळ ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं आहे, असं युवक कल्याण आणि खेळ मंत्री रिजीजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राज्यांच्या...

कोरोना विषाणु बाधितांची संख्या ३२४

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणु बाधितांची संख्या आता ३२४ झाली आहे. यातले ४१ परदेशी नागरिक आहेत. आतापर्यंत २४ रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. आजाराला ४ जण...

पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील 1815 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न्धान्याचे...

कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या संबोधनात लक्षात आणून दिलं की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कार्यरत राहील आणि त्यांच्या...

परराष्ट्र मंत्री रवांडा देशाच्या ४ दिवसीय दौऱ्यानवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर राष्ट्रकुल देशांच्या २६ व्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवांडा देशाच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी आज रवाना होतील. रवांडा देशातल्या किंगाली इथं...

भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिले. ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देत होते. ज्या कर्मचाऱ्यांनी...

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या लष्करांमधला संयुक्त ‘शक्ती सराव’ ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या लष्करांमधला संयुक्त 'शक्ती सराव' ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात राजस्थानातल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. वाळवंटसदृष्य क्षेत्रात दहशतवादाशी कसा लढा द्यावा...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. मंजूषा कुलकर्णी लिखित 'अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर' पुस्तकाचे प्रकाशन राजभवनात करण्यात आले. यावेळी राज्य माहिती आयुक्त सुमित मलिक, डॉ.अनिल काकोडकर, पुस्तकाच्या लेखिका डॉ.मंजुषा...