शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित...
बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये जाती आधारित जनगणना करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घोषित केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर...
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात
उद्या होणार १२ प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
मुंबई : महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून 12 मोठ्या सामंजस्य करारांवर उद्या सोमवारी १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत...
देशात काल १९ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १९ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं, देशाचा कोरोनामुक्ती दर ९६ पूर्णांक ८२ शतांश टक्के झाला आहे.
आत्तापर्यंत देशभरातले एकूण १ कोटी ९ लाखापेक्षा जास्त...
पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह; पाच जणांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री...
मुंबई : पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला...
पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी घेतला स्मार्ट प्रकल्पांचा आढावा
पुणे: कामकाजाची गती वाढविण्यासाठी आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी स्मार्ट प्लेस मेकिंग, स्मार्ट रस्ते अशा विविध स्मार्ट प्रकल्पांच्या स्थळांना प्रत्यक्ष...
बार्टीतर्फे वंचितांना योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून देऊयात
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यामध्ये घेतला 3 तास आढावा
पुणे : बार्टी या संस्थेच्या योजनांचा लाभ समाजातील फक्त मोजक्या क्लास वर्गाला नाही तर शेवटच्या माणसालाही आणि मास वर्गालाही...
अंतराळ क्षेत्र खुलं झाल्यामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल-पंतप्रधानांचा विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त...
भारत-यूके मुक्त व्यापार करार भविष्यात महत्त्वाचं योगदान देईल, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि यूके यांच्यादरम्यानचा एक आधुनिक, भविष्यवेधी मुक्त व्यापार करार 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचा हातभार लावू शकतो, असं प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान...
आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडं, वारकऱ्यांनाही वंदन
देवा पांडुरंगा, यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे…बळीराजाच्या शेतात, घरात सुखसमृद्धी नांदू दे - उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाचं संकट दूर कर, कोरोनायोध्यांचे संरक्षण कर, महाराष्ट्राचं भलं करं, आव्हानं पेलण्याची शक्ती आम्हाला...











