‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती...
स्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील
मुंबई :- स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे.संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले.या शिकवणीस अनुसरून ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व...
बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी – कामगार मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात असून या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता...
मुंबईतील इमारतींमध्ये अग्निशमन उद्देशाकरिता नियमावली निश्चित – योगेश सागर
मुंबई : इमारतीमध्ये अग्निशमन उद्देशाकरिता ठेवण्यात आलेल्या रिफ्युज मजल्याचा गैरवापर होऊ नये तसेच इमारत बांधताना नमुद केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करुन अग्निशमन अधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक...
बहुमत सिद्ध करण्याच्या आधी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्यानंतर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन आज दुपारी दोन वाजता सुरु होणार होतं. परंतु त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी...
महाराष्ट्र देशाला दिशा देणारे राज्य – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
मुंबई 1 : महाराष्ट्र राज्य हे देशाला नवी दिशा देण्यासाठी मार्गदर्शक ठरु शकते. यासाठी विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असते. यासाठी राज्याच्या विधिमंडळ कामकाजाची ही यशस्वी परंपरा पुढे नेण्यासाठी...
पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यसाठी एक तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात...
भारत-प्रशांत विभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा महत्वाचा वाटा; अमेरिकेचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात भारत आणि इतर भागीदार देशांची महत्वाची भूमिका असल्याचं अमेरिकेचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी म्हटलं आहे. ते सिंगापूर इथं...
कापूस खरेदी प्रक्रिया आणखी सुलभ करणं गरजेचं- बाळासाहेब पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासणं आवश्यक असून त्यासाठी कापूस खरेदी प्रक्रिया अत्यंत व्यवस्थित राबवली पाहिजे. असं मत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते...
रेल्वे विभागानं आधी जाहीर केलेल्या ठिकाणीच गाडी न्यावी – संजय राऊत
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून देशात विविध ठिकाणी पोहोचवायच्या स्थलांतरितांची यादी, राज्य सरकारनं रेल्वे विभागाकडे दिली आहे, रेल्वे विभागानं फक्त, आधी जाहीर केलेल्या ठिकाणीच गाडी न्यावी असा टोला, शिवसेनेचे राज्यसभा...










