Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणवासीयांच स्वप्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे. खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप असे दोन टप्पे...

शिवसेनेच्या दोन गटातल्या वादासंदर्भातील पुढची सुनावणी येत्या सोमवारी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या दोन गटांच्या वादावरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुरू आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश आज न्यायालयानं निवडणूक आयोगाला...

ब्रिटनमध्ये काही आठवड्यांपूर्वी केलेल्या आर्थिक घोषणा सरकारने घेतल्या मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी केवळ एका आठवड्यापूर्वी तिथल्या सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा मागं घेतल्या आहेत. यात नियोजित प्राप्तीकर कपातीच्या निर्णयाचाही समावेश आहे. गेल्या...

वाराणसीतल्या ३७ विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधे धर्माच्या आश्रयानेच अर्थव्यवस्था आणि कला- संस्कृती बहरली असून आजही धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत विकासाकरता सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीच्या स्वर्वेद...

विश्व मराठी ऑनलाइन संमेलनानिमित्त लेखन कार्यशाळांचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : जानेवारीत होणाऱ्या विश्व मराठी ऑनलाइन संमेलनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्व मराठी परिषदेने सात नि:शुल्क लेखन कार्यशाळांचे आयोजन केले आहे. उद्यापासून या कार्यशाळा...

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केला २०२१-२२ चा डिजिटल अर्थसंकल्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला. यंदा अर्थसंकल्पाच्या प्रतींची छपाई करण्यात आलेली नसल्याने देशाचा हा पहिला डिजिटल...

इतर मागासवर्गात समावेशाबाबत हिंदू वीरशैव व लिंगायत समाजाचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे...

मुंबई : लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच...

राज्यात आतापर्यंत ६३ लाख २८ हजार ५६१ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ३९१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५...

शिवस्वराज्य दिन राज्यभरात उत्साहात साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन, शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो आहे. त्यानुसार आज राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयामध्ये...

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिना’ निमित्त मी भावपूर्ण वंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजरांजली वाहिली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या...