Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई (वृत्तसंस्था) : जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात किन्हवली इथं विद्या प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाचं...

तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ६२ सुवर्ण पदकांसह १२४ पदकं भारताच्या खिशात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं आत्तापर्यंत १२४ पदकं पटकावली आहेत. भारताने काल ५४ पदकं पटकावली. यात २८ सुवर्ण, १९ रौप्य, आणि...

सुधारित नागरिकत्व कायद्याचा विद्यार्थ्यांना नीट अभ्यास करण्याचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी कोणत्याही निष्कर्षावर पोचण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा, असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल आयआयटी मद्रास इथं बहिःशाल...

रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब ही औषधे राज्यभर उपलब्ध करण्यासाठी नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे राज्यभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक नियोजन केले जात आहे, अशी माहिती...

पीकांची साठवणूक करण्यासाठी १ लाख कोटींच्या कोषाची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा आज केली. पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि...

इतर राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची RAT चाचणी करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता रेल्वे स्थानकांवर नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा आणि केरळ या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची RAT अर्थात रॅपिड अँटीजेन चाचणी करण्याचा...

ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातल्या समाज मंदिरात शिक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून पासून बंद असलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या शाळांमधल्या  विद्यार्थ्यांना १ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण दिलं जात आहे. जिल्ह्यातली एकूण विद्यार्थी संख्या २ लाख ६६...

केंद्र सरकारने बेरोजगारीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी : कौस्तुभ नवले

पिंपरी : मागील सात वर्षांपासून देशात वाढलेल्या बेरोजगारीची खरी आकडेवारी नागरिकांसमोर आली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने उद्योग, श्रम आणि मनुष्यबळ मंत्रालयाच्या फसव्या आकडेवारीवर अवलंबून न राहता "बेरोजगारीची सत्य परिस्थिती...

कृषिविषयक स्टार्ट अप्स, शेतकरी कंपन्या आणि गटांच्या माध्यमातून विकेल ते पिकेल संकल्पना व्यावसायिकरित्या राबविणार

मुंबई : शेतीमध्ये आता  विकेल तेच पिकेल हे ब्रीद वाक्य समोर ठेऊन राज्यातील कृषीविषयक स्टार्ट अप्सना तसेच शेतकरी कंपन्या आणि गटांना कशा रीतीने प्रोत्साहन देता येईल याचा कालबद्ध आराखडा...

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा तातडीनं शोध घेऊन त्यांची तपासणी करावी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जळगांव जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा तातडीनं शोध घेऊन त्यांची तपासणी करावी असे निर्देश, केंद्रीय समितीनं काल भुसावळ इथं झालेल्या आढावा बैठकीत...