Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष...

मुंबई : टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. भारत हा गुंतवणूकीसाठी सर्वाधिक खुला आणि मैत्रीपूर्ण देश आहे असंही...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो...

देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल दिवसभरात देशात ४४ हजार १११ नवे कोरोना बाधित आढळल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण २ पूर्णांक ३५ शतांश टक्के आहे....

देशात काल ३ लाख २६ हजार ९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९च्या देशभरातल्या उपचाराधीन रुग्णसंख्येत आजही घट नोंदवली गेली. काल ३ लाख ५३ हजार २९९ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत २ कोटी ४ लाख ३२ हजार ८९८...

आदिवासी गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्‌घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अस्मिता आणि आत्मनिर्भरता या आधारस्तंभांवर आधारित प्रगतीशील भारताची संकल्पना देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी मांडली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती...

२०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ झाल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची घरं, जमीन आणि पशुधन याबाबत जानेवारी ते डिसेंबर २०१९...

संसदेची खनिज कायदा दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खनिज कायदा दुरुस्ती विधेयक २०२० ला संसदेने काल मंजूर केले राज्यसभेनं देखील कालचे ८३ विरुद्ध १२ मतांनी या विधेयकाला मंजुरी दिली. कोळसा खाणी वितरीत केल्यानंतर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम...

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांकडे, राज्यातल्या रुग्णसंख्या साडे पंधरा हजारांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३६ लाखाहून जास्त झाली असून, अडीच लाखाहून जास्त बळी या आजाराने  घेतले आहेत. सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला असून तिथे...