Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

9 कोटी ग्रामीण घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करत जल जीवन अभियानाने गाठला महत्वाचा टप्पा

2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घराला नळाने पाणीपुरवठा करण्याचा सरकारचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने जलजीवन अभियानाची वाटचाल गोवा तसेच अन्य 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पाणीपुरवठा 16 महिन्यांच्या...

शहीद हेमंत कारकरेंचा अवमान करणाऱ्या व गांधीजींच्या मारेकऱ्यांचे उद्दात्तीकरण करणाऱ्या अपप्रवृतींविरोधात अपना वतनचे “आत्मक्लेश...

पिंपरी : शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या व गांधीजींच्या मारेकऱ्यांचे उद्दात्तीकरण करणाऱ्या अपप्रवृतींविरोधात शनिवार दि.१ जून २०१९ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

मुंबई : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा...

पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम उपयुक्त – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाचा 'स्मार्ट पोलीसींग' उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील...

हुतात्मा यश दिगंबर देशमुख अनंतात विलीन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीनगर इथं दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपळगाव इथले शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या जनसमुदायानं साश्रू-नयनांनी...

स्वयंसेवी संस्थांना अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देणारी केंद्र शासनाची ओएमएसएस योजना महाराष्ट्रात लागू –...

लॉकडाऊन काळात अन्नधान्य वितरण करणाऱ्या व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना मिळणार अल्पदरात अन्न धान्य मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न, नागरी...

देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहील असं नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने सांगितलं आहे. कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून नियमित...

देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज...

कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण

मुंबई (वृत्तसंस्था) : कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील चंद्रपूर इथं काल राज्यातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भात आज आणि उद्या काही भागांत उष्णतेची लाट...

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत रवीकुमार दहिया यांनं पटकावल भारतासाठीचं दुसरं रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो  पुरुष कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवीकुमार दहिया यांनं रौप्य पदक पटकावलं. सुवर्णपदकासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत दहिया याचा...