बँकिंग आणि वित्तीय शेअर्सचा बाजाराला आधार
निफ्टीने ११,४०० अंकांची पातळी ओलांडली, सेन्सेक्सनेही ८० अंकांनी वृद्धी घेतली
मुंबई : बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी आधार दिल्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टीने ०.२०% किंवा २३.०५...
भगत सिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.
राजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र...
शिवजयंती उत्सवानिमित्त चिंचवड येथे मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन
पिंपरी : अखिल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्टार हाॅस्पिटल व स्वास्थ मेडीकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य...
पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
हवामानाचा अंदाज आणि पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पंतप्रधानांचा भर
स्थानिक पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक वाढवावी- पंतप्रधानांची सूचना
मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थिती आणि बचावकार्याची माहिती; एनडीआरएफ सह इतर केंद्रीय...
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ शी निगडीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ- सी पी सी बी नं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
वापरलेले मास्क आणि हातमोजे याचे आधी...
शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात रक्तदान शिबीर, फळवाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आज मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलंय. हे अधिवेशन येत्या...
अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवीनगर करण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवीनगर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंती उत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं...
उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना – मंत्री अतुल सावे
मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर...
नवी दिल्लीत फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत काल फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली आहे. सर्वोच्च न्यायालयानं फटाके फोडण्यासाठी दिलेल्या मर्यादेचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला. सरकारी...











