Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य

नवी दिल्ली : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. ब्रिक्स परिवारातही मी त्यांचे स्वागत करतो. या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार...

प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता, बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली.  सर्व नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या स्वराज्यनिर्मितीबरोबरच त्यांचे सामाजिक...

अमेरिका आणि सहयोगी राष्ट्रांच्या इराकमधल्या हवाई तळांवर रॉकेट हल्ले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकच्या पश्चिमेला ऐन-अल-असाद इथल्या अमेरिका आणि सहयोगी देशांच्या हवाई तळांवर आज पहाटे ९ रॉकेटचा मारा झाला, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या स्टेफनी ग्रिशम यांनी एका...

चीन आणि अमेरिकेच्या राष्ट्रांध्यक्षामध्ये दोन्ही देशांतले संबंध आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची आज आभासी तंत्रज्ञानाच्या आधारे चर्चा झाली. बायडन यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते चीनच्या अध्यक्षांबरोबर...

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपुर्वी द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...

योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपासून मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार मुंबई : राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून...

पुणे विभागातील 5 लाख 17 हजार 150 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 17 हजार 150 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 45 हजार 340 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12  हजार 958 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 232 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे...

अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रामपूर (उत्तर प्रदेश) येथे “सांस्कृतिक सद्‌भाव मंडप” साठी...

या समाज केंद्राचा वापर विविध सामाजिक-आर्थिक -सांस्कृतिक उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, मार्गदर्शन , कोरोनासारख्या आपत्ती दरम्यान मदत कार्यांसाठी आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी केला जाईल “आत्मनिर्भर भारत” ही “एक भारत श्रेष्ठ...

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर घाईघाईत निर्णय न घेण्याची ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ‘धनुष्य बाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भात जोपर्यंत सर्व कागदपत्र सादर होत नाही तोपर्यंत सुनावणी करु नये. कागदपत्र जमा करण्यासाठी ४ आठवड्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी ठाकरे...

महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा यासाठी, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी नाशिक विभागातले सर्व जिल्हाधिकारी,...

भारतानं चीनमधे 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्रात भारतानं 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं आहे. भारतीय हवाई दलाचं विमान काल हे साहित्य घेऊन वुहान इथं गेलं...