क्विक हीलने वर्तवली २०२१ वर्षातील सायबर संकटांची भाकिते

मुंबई: कोरोना आणि संपूर्ण जगावरील त्याचे पडसाद यामुळे २०२० चे हे वर्ष अनपेक्षित घडामोडींनी चांगलेच गाजले. कोरोनामुळे व्यवसाय व बरेचसे दैनंदिन व्यवहार डिजिटल झाले खरे, पण त्यासोबतच सिस्टीम्समध्ये मॅलवेअर...

कृषी निविष्ठा विक्री परवाना नूतनीकरणासाठी विक्रेत्यांना निविष्ठांबाबत अभ्यासक्रम बंधनकारक

पुणे : कृषी विषयक पदवी किंवा पदविका शैक्षणिक अर्हता नसलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी निविष्ठांबाबतचे अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नाही, असे आत्माचे प्रकल्प संचालक...

पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाईचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

मुंबई : राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पिड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्य शासन कडक कायदा येत्या काही काळात आणणार आहे. अशा अवैध मासेमारांविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची...

मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन समितीकडून अहवाल सरकारला सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ५ मे रोजी दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं  ११ मे २०२१ रोजी अलाहाबाद...

देशातल्या २५ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झालं; केंद्र सरकारच्या उर्जा विभागानं दिली माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या २५ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झालं आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या उर्जा विभागानं दिली आहे. आता केवळ आसाम, राज्यस्थान, मेघालय आणि छत्तीसगढमधल्या १० लाख...

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विजू खोटे यांचे निधन. कलियाच्या क्लासिक शोलेमधील भूमिकेसाठी अभिनेता सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखला जातो. १९६४ पासून अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम करणारा, हा अभिनेता चित्रपटात काम...

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कोविड-19 संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतींची तयारी

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2019 च्या परीक्षेसाठी 2,304 उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरु होती. त्याचवेळी सरकारने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर आयोगाने 23 मार्च 2020...

राज्याचा विकास दर आता स्थिरावत असल्याचं उपमुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळात राज्याचा विकास दर उणे १० टक्के झाला होता. नंतर तो अचानक वाढला आणि आता स्थिरावतो आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं....

प्रधानमंत्री २८ जून रोजी ‘मन की बात ’या कार्यक्रमातून देशवासियांशी साधणार संवाद

नवी दिल्‍ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,‘मन की बात ’या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून येत्या २८ जून रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. कोविड-१९ चा सामना करण्यासह अन्य विषयांवर सांगण्यासारख्या नव्या कल्पना,...

घटस्फोटीत मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटस्फोटीत मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत, असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे....