भारत – चीन तणावावर चर्चेनं तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहूनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे.
दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान...
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार...
हंगेरीच्या परराष्ट्र व्यवहार संसदीय समिती अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : हंगेरी व भारतातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध पूर्वापार दृढ राहिले आहेत. भारतातील सर्व नामांकित कॉर्पोरेट उद्योजकांचे हंगेरीशी उद्योग व्यापार संबंध आहेत. हंगेरी येथे टीसीएस सारख्या कंपन्यांमध्ये हजारो...
चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी एका खटल्यात लालू प्रसाद यादव दोषी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित चारा घोटाळ्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झारखंडच्या दोरांडा कोषागारातून १३९ कोटी ३५ लाख रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी रांची इथल्या...
राज्यातील 50 आश्रमशाळांचे इंग्रजी, सेमी इंग्रजीत रूपांतरण
मुंबई : आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या 50 आश्रमशाळांचे इंग्रजी-सेमी इंग्रजीमध्ये रुपांतरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये पहिलीचा इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करण्यासह इयत्ता...
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू
एका दिवसात १०२ गुन्ह्यांची नोंद, ४६ आरोपींना अटक, ८ वाहने जप्त, १६ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
मुंबई : राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक...
मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह...
मुसळधार पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असून वेधशाळेनं काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि...
शालेय शिक्षण विभागाची पुनर्रचना आवश्यक – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
शालेय शिक्षण विभागाचा आढावा
मुंबई : शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समन्वय साधून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आणि देशपातळीवर स्वत:च्या क्षमतांना न्याय देता आला पाहिजे. शिक्षण विभागामध्ये सुसूत्रता आणत...
कोरोना बाधितांना सामावून घेण्यासाठी एस आर ए मदतीस पुढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या कोरोना बाधितांना सामावून घेण्यासाठी, एस आर ए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं आपल्या ११ इमारती, मुंबई महानगरपालिकेला सुपूर्द केल्या आहेत.
या इमारतींमध्ये २ हजार ८० खोल्या...











