भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नाही. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर चार...

आपत्कालीन परिस्थितीतही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरुच

शालेय शिक्षण विभागातर्फे दिले जाते ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण मुंबई : कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व...

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना महाडिबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना...

न्यायव्यवस्था गतिमान करत, सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळावा या बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमावर – किरेन रिजिजू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्था गतिमान करत, सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळावा या बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमावर असल्याचं केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री  किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं महाराष्ट्र राष्ट्रीय...

कोटा येथील विद्यार्थी पुण्यात सुखरूप पोहोचले

पुणे : राजस्थानमधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून...

भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या वर्षात पुन्हा आर्थिक वाढीचा दर गाठेल असा फिचचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात मंदीच्या गर्तेत सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या आर्थिक वर्षात पुन्हा जोमाने उभारी घेऊन GDP वाढीचा साडेनऊ टक्के दर गाठेल असा अंदाज फिच मानांकन...

चुकीच्या टोल कपातीमुळे ट्रक मालकांना दररोज २-३ कोटी रुपयांचे नुकसान: व्हील्सआय

मुंबई: लॉजिस्टिक टेक स्टार्टअप व्हील्सआय टेक्नोलॉजीने ५ लाखांहून अधिक फास्टॅग वापरकर्त्यांवर एक सर्वेक्षण केले. त्यातून पुढे आलेल्या निष्कर्षानुसार भारतीय ट्रकिंग समूहाला चुकीच्या फास्टॅगच्या देवाण-घेवणीमुळे दररोज २-३ कोटी रुपये एवढे नुकसान...

विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी उद्या मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात उद्या मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागपूर शहरासह जिल्ह्यात १५ मतदान केंद्र असून...

आसीएसई मंडळाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं, आसीएसई मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर केले. १० वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ३४ शतांश...

राष्ट्रीय कौशल्य परिषदेतर्फे आयोजित स्पर्धेत 200 पेक्षा जास्त सहभागी स्पर्धकांचा गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयातर्फे आयोजित इंडीया स्किल्स २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला आहे. विविध विभागात मिळून एकूण २७० स्पर्धकांना काल सन्मानपूर्वक पदकं...