राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
नाशिक येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवाशी कोरोनासाठी निगेटीव्ह
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या एका प्रवाशाचे कोरोनासाठीचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. राज्यात सध्या सातजण निरीक्षणाखाली असल्याची...
‘अन्नपूर्णा आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ
फक्त ५ रूपयांत फिरत्या गाडीद्वारे गरजूंना मिळतेय जेवण
गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोर-गरीब, गरजूंना सकाळी नास्ता व रात्रीचे जेवण मील ऑन व्हील योजनेतून ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. जिल्हा खनिज...
राज्यातून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होईल असं स्पष्ट झालं आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, काँग्रेसतर्फे राजीव...
टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारताला आणखी दोन पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज शेवटच्या दिवशी भारतानं बॅडमिंटनमध्ये दोन पदकं जिंकली.
भारताचा बॅडमिंटनपटू कृष्णा नागर यानं पुरुष एकेरीच्या एस.एच सिक्स (SH6) या वर्गवारीत...
बँक सेवा शुल्क
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बचत खाते धारकांना पुढील किमान मुलभूत सेवा मोफत पुरवल्या जातात.
बँकांच्या शाखांमधे तसेच एटीएम/कॅश डिपॉझिट मशिनमधे रोख रक्कम जमा करणे.
केंद्र/राज्य...
देशात कृष्मजन्माष्टमी उत्साहात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात जन्माष्टमीचा सण आज साऱ्या देशभर साजरा होत आहे. श्रीकृष्णाचं जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशातील मथुरा आणि वृंदावन इथल्या तसंच देशभरातल्या श्रीकृष्ण मंदिरांमध्ये...
देशाचे संरक्षण करण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : अनेक युगे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यांचे युद्ध सुरू होते, ते आजही वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहे. जगातील चांगल्या लोकांविरूद्ध दहशतवादी आणि आर्थिक गैरव्यवहार करणारे लोक कार्यरत आहेत....
बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या अनियमिततेबाबत विशेष चौकशी समिती स्थापन करायला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेत नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर...
नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे:- कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करतांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व बदल स्वीकारुन नागरिकांना सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित...
बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे झाले आहेत तर वीज अंगावर पडून ९ जणांना प्राण गमवावे लागले...










