लम्पी चर्मरोग लस तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करारामुळे साथ रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार –...

मुंबई : “लस निर्मितीमुळे राज्यातील पशुधनास लम्पी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण नियमितपणे करणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात लम्पीसारख्या साथ रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनाही ‘कोरोना’ काळात 50 लाखांचे विमा संरक्षण – उपमुख्यमंत्री अजित...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अत्यावश्यक घटकांमध्ये समावेश मुंबई : कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व 'कोरोना' संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही 50...

रेल्वेची 23 मार्चपासून जीवनावश्यक सामुग्रीसह 6.75 लाख वॅगन मालवाहतूक

नवी दिल्‍ली : कोविड-19 चे दुष्परिणाम आणि आव्हानांचा सामना करण्यात सरकारच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी देशभरात लॉकडाऊन दरम्यान रेल्वेने मालवाहू सेवांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवला आहे. राज्यांतर्गत तसेच...

कोरोनावर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना वर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा केला जात आहे.व्हेक्सीन मैत्री अंतर्गत,डॉमनिक इथं लस पोहचली आहे.डॉमनिक रिपब्लिकचे पंतप्रधान रूजवेल्ट स्केरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र...

जर्मनीला मागे टाकून २०२६ पर्यंत भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा एका...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२६ पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. इंग्लंड स्थित CEBR अर्थात आर्थिक आणि व्यापारविषयक संशोधन संस्था यांच्या एका अहवालात हा...

आतापर्यंत सव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश

विशाखापट्टणमहून नेव्हीची 15 पथके शिरोळकडे रवाना मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला...

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020 साठी, 15 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या...

आतापर्यंत महाराष्ट्रातून जवळपास २ लाख ४५ हजार कामगारांची त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास दोन लाख ४५ हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याची माहिती...

कॅनडातून एमबीबीएसचे शिक्षण असे घेता येईल

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतातील अनेक विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेऊन सेटल होण्याची इच्छा असते. त्यामुळे ते अनेक देशांतील टॉप विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात. अनेक देशांतील नियम कडक असल्यामुळे त्या देशाचा व्हिजा...

सुरक्षित मालमत्ता मागणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ

मुंबई : सुरक्षित मालमत्ता मागणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सोन्याचे दर वाढले. महागाईची चिंता, नरमाईवरील डॉलर आणि कोव्हिड-19 यामुळे सराफा बाजारातील धातूची मागणी वाढली असून सोन्याच्या दरांनी ०.८ टक्क्यांचा मार्जिनल...