राज्यात ७ हजार ६२० कोरोना रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ६२० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख एक हजार सातशे रुग्ण, कोरोनामुक्त झाले. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४...

भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलांसाठी विमानतळ टेहळणी करणाऱ्या 11 रडार्सच्या खरेदीचा संरक्षण मंत्रालयाने...

नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलांसाठी विमानतळ टेहळणी करणाऱ्या 11 रडार्सच्या खरेदीचा करार 03 जून 2021 रोजी संरक्षण मंत्रालयाने केला आहे. मुंबईच्या मेसर्स महिन्द्रा टेलेफोनिक्स इंटिग्रेटेड सिस्टम लिमिटेड...

छोट्या व मध्यमवर्ग वृत्तपत्रांना शासनाने सरसकट 100% जाहिरात दर वाढ द्यावी – प्रदीप कुलकर्णी

सोलापूर : शासनमान्य जाहिरात यादीवरील छोट्या व मध्यम वृत्तपत्रांना राज्य शासनाने सरसकट 100% जाहिरात दरवाढ द्यावी व प्रतिवर्षी देण्यात येणार्‍या दर्शनी जाहिरातीच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी करणारा ठराव...

पुणे विभागातील 4 लाख 22 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 22 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 79 हजार 456 झाली आहे....

ग्रामीण भागातील विकास कामांना चालना द्या

रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांची केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी मुंबई : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामांना मोठ्या प्रमाणावर चालना देऊन लॉकडाऊनच्या काळात अकुशल मजुरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देता...

सायबर गुन्हे करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई

पोलिसांकडून सीआरपीसी कलम १४९ अन्वये समाजकंटकांना नोटीस दिल्या जाणार मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून...

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं आयोजित ‘सुदर्शन भारत परिक्रमा’ ही कार रॅली महाराष्ट्रात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं आयोजित ‘सुदर्शन भारत परिक्रमा’ ही कार रॅली महाराष्ट्रात दाखल झाली असून या परिक्रमेत सहभागी होण्याचा मान ठाण्यातील नागरिक सुरेंद्र...

एकविसाव्या शतकात भारत विश्वगुरू बनेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'रन फॉर यूथ, यूथ फॉर नेशन मॅरेथॉन'चे आयोजन मुंबई : भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजच्या युवकांमध्ये आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काहीतरी चांगले करत देशाला पुढे...

सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यात ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल –...

मुंबई : गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने विविध लोकाभिमुख निर्णय घेतले असून या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पेनवरील प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल,...

महावितरणच्या नावे बनावट मॅसेज

मुंबई (वृत्तसंस्था) : महावितरणच्या नावे बनावट मॅसेज येत असून, त्या मॅसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद कार्यालयानं केलं आहे. आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज...