समलिंगी विवाह याचिकांवर कारवाई करण्यासाठी राज्यांना प्रतिवादी बनवण्याची सरकारची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळविण्यासंबधी याचिकांवर कारवाई करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार बनवण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या...

महाडीबीटी पोर्टल योजना ; अर्ज एक, योजना अनेक

मुंबई : कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरीयोजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली...

सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत

मुंबई : सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे तर एडल वाइज कंपनीतर्फे 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. अनेक हातांनी केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री...

श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला चार वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सुरु केलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त करू शकतील असे ग्राम समूह विकसित...

इराणला गेलेलं पहिलं पथक भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणला गेलेल्या ५८ यात्रेकरूंचं पहिलं पथक आज गाझियाबाद जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल झालं. वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत. सी-१७ ग्लोबमास्टर या...

देशाची अर्थव्यवस्था भक्कम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या व्याजदरात कपातीच्या निर्णयाचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी स्वागत केलं आहे. बँकेनं कमी केलेल्या व्याजदराचा ग्राहकांना लवकरात लवकर लाभ व्हावा, अशी अपेक्षा...

सण, उत्सव शांततेने साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ...

मुंबई : आगामी दहिहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी तातडीने...

भारत सरकारने देशात कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून राज्ये/...

भारत सरकारने देशात कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यावर अतिशय उच्च स्तरावरून नियमित देखरेख केली जात...

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध आणणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा...

‘दवाई भी – कडाई भी’ हा मंत्र पाळण्याचे प्रधानमंत्री यांचे मन की बात मधून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी जीवनाशी निगडित अशा अनेक पैलूंवर विचारमंथन घडवून आणत ‘’मन की बात’’ चा प्रवास सुरू आहे. त्यात मोलाचं सक्रीय योगदान देणार्याग श्रोत्यांशी झालेल्या संवादातून प्रकाशात...