एकलव्य प्रारुप निवासी शाळांमध्ये ३८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील तीन वर्षात ७४० एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा आज सीतारामन यांनी केली. लहान...

शेतमाल मूल्य साखळ्यांचा विकास करणाऱ्या ‘स्मार्ट’ प्रकल्पामध्ये राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळावे – कृषिमंत्री...

मुंबई : शेतमालाच्या सर्वसमावेशक मूल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. या योजनेतून राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळाले...

निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलाच्या समस्येत भर घालणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर जाण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची गरज असून, लोकांनी निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडणे गरजेचं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी...

युनियन बँक ऑफ इंडियाची महत्वपूर्ण कामगिरी

मुंबई: सरकारी मालकीच्या युनियन बँक ऑफ इंडियाने तीन बँकांच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेत आणखी एक महहत्त्वाचा टप्पा गाठला. आजच्या आयटी एकत्रीकरणानंतर, पूर्वीच्या कॉर्पोरेशन बँकेच्या सर्व शाखा (सेवा शाखा आणि विशेष शाखांसह) युनियन...

पुणे व्यापारी महासंघाने आपला अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा – विभागीय आयुक्त...

पुणे : पुणे व्यापारी महासंघाने आपल्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिल्या. याबाबत...

पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार – एस. एम. देशमुख

कराड : पत्रकार हल्ला विरोधी कायदा करून पत्रकारांचे संरक्षण करण्यात आले आहे, मात्र येत्या काही दिवसांत पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार आहे. कारण वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडिया...

राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा – शिवसेना नेते संजय राऊत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. आणि शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा दावा शिवसेना नेते संजय...

राज्यात सर्वत्र दाट धुकं

मुंबई (वृत्तसंस्था) : चार दिवसांचं ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसानंतर आज नाशिक तसंच  मनमाड शहर परिसरात दाट धुकं पसरलं होतं. या धुक्यांचा आनंद घेत तरुणाईन कॉलेज ग्राउंडवर धावणं,फुटबॉल,शारीरिक कसरती...

पंतप्रधानांनी नागरिकांना ‘व्होकल फाॅर लोकल’ होण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला डिजिटल माध्यमांचा वापर करत स्थानिक प्रतिभावान उत्पादकांच्या वस्तूंची खरेदी करून भारताच्या उद्योगशीलता आणि सर्जनशीलतेला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. नागरीकांनी वस्तू...

‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी मार्गदर्शक-उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी प्राचीन काळापासून मार्गदर्शक असून आपली नैतिक आणि सामाजिक-सांस्कृतिक बंध या संकल्पनेभोवती गुंफलेले आहेत असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले...