‘महावितरण’च्या ऑनलाईन सेवांचा वापर करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आवाहन

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यशासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यासोबत वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित  महावितरणच्या...

३५२ सखी मतदार केंद्रात चालेल केवळ महिला राज!

मुंबई : खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे...

बौद्ध धर्माचं उगमस्थान असल्याचं भारताला अभिमान – राष्ट्रपतींचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बौद्ध धर्माची स्थापना झालेला देश असल्याचा भारताला अभिमान आहे. भारतातूनच इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भगवान बुद्धांनी आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखविला आणि...

समाजमाध्यमांवर नवे नियम लागू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने नव्यानं जारी केलेल्या समाजमाध्यम विषयक नियमांचं काटेकोर पालन होत आहे ना, याचा तपशील माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यम मंचांकडे मागितला आहे. गेल्या 25 फेब्रुवारीला...

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर घाईघाईत निर्णय न घेण्याची ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ‘धनुष्य बाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भात जोपर्यंत सर्व कागदपत्र सादर होत नाही तोपर्यंत सुनावणी करु नये. कागदपत्र जमा करण्यासाठी ४ आठवड्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी ठाकरे...

मिल्खासिंग यांच्या पार्थिवावर आज चंदीगड इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे धावपटू फ्लाईंग सिख या नावाने ओळखले जाणारे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मिल्खासिंग यांच्या पार्थिवावर आज चंदीगड इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी...

दूध भेसळ प्रकरणी दूध उत्पादक संस्थेवर कारवाई; सहभागी व्यक्ती, कर्मचाऱ्यांनाही दोषी धरणार- अन्न व...

मुंबई : दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. दूध भेसळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेल्या व्यक्ती, दूध उत्पादक संस्था यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना अन्न...

सांगलीत रासायनिक खतांच्या बोगस कारखान्यावर छापा

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात म्हैसाळ इथल्या एका रासायनिक खतांच्या बोगस कारखान्यावर छापा टाकून कृषी विभागानं १८ लाख ७८ हजार रूपये किंमतीची खत जप्त केली आहेत. जिल्हा कृषी गुणनियंत्रण पथक...

संसद सदस्यांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली : लोकसभेचे यशस्वी सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशीजी, हरदीप पुरी, गृह निर्माण समितीचे अध्यक्ष सी.आर.पाटील, ओम माथूरजी, उपस्थित सर्व खासदार, मंत्रिमंडळातील...

विश्वस्ताच्या भावनेतूनच सरकारचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई उत्सव 2019 चे उद्घाटन नवी मुंबई : सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते ,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री...