प्रधानमंत्री येत्या रविवारी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ७५ वा भाग आहे.
आकाशवाणी...
मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर काल संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला दिलं...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या रॅलीचे...
कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी विणकर आणि कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आठव्या राष्ट्रीय हातमाग...
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान
मुंबई : पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली. दुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या स्मारकाबाबत शासनाची भूमिका
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात लंडन शहरातील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथे वास्तव्यास होते. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून...
इसरोनं केलं SSLV-D२सह 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीहरीकोटा इथं इस्रोनं SSLV-D२सह तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो येत्या मार्च महिन्यात...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी...
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लोणंदमध्ये ‘रक्षक क्लिनिक’ची अभिनव संकल्पना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाने जगभर मोठा हाहाकार माजवला आहे. आपल्या देशातही संसर्ग सुरु आहे. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन अहोरात्र काम करत...
भारतीय नौदलाची ६ जहाजे श्रीलंकेच्या चार दिवसांच्या प्रशिक्षण दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलामधे सामील असलेले सुजाता, मगर, शार्दुल, सुदर्शनी, तरंगिणी आणि तटरक्षक जहाज विक्रम यांचा समावेश आजपासून चालू झालेल्या चार दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आले आहे....
चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्याबाबतच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी अधिसूचना...
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या माध्यमातून सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार चार वर्षांखालील मुलांना घेऊन...










