घरात रहा, खेळत रहा, तंदुरुस्त रहा…
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा
मुंबई : कोरोनाच्या संकटकाळातही खेळांकडे दुर्लक्ष करु नका. घरात, घराच्या अंगणात, घराच्या गच्चीवर, सोसायटी आवारात शक्य आहे...
१६ ते २० मे दरम्यान कोची इथे आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन केरळातल्या कोची इथे १६ ते २० मे दरम्यान केले जाणार आहे. काल नवी दिल्ली इथे या संबंधित कार्यक्रम आयोजित केला होता....
उत्तराखंडमधल्या जोशीमठमध्ये जमीन खचलेल्या भागात मदत आणि बचाव कार्याला वेग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमध्ये जोशीमठ इथं जमीन खचलेल्या भागात जिल्हा प्रशासनानं मदत आणि बचाव कार्याला वेग दिला आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार
मुंबई : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. हे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन ठाम असून अधिक मजबूत...
राज्यातल्या जिल्हापरिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद, विविध जिल्ह्यांमधल्या नगरपंचायती आणि पंचायत समिती आणि हजारो ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू आहे. याठिकाणी गेल्या महिन्यात तसंच ओबींसींचं आरक्षण हटवलेल्या ठिकाणी...
राज्यात कोविड -१९ चे रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्यानं वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात गेले काही दिवस कोविड १९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असल्यानं कोरोनामुक्तीचा दर सातत्यानं वाढत आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत, आता...
आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान
मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.108 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार...
राज्यात रोजगार हमीवर ४ लाखांपेक्षा लोकांना काम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना, राज्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ३ लाख ८१ हजार ९३० लोकांना...
मराठा आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवण्याची गरज – अशोक चव्हाण
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून काहीही निष्पन्न होणार नाही, असं मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात विविध विकास कामांचं...
नागरिकांना सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने उपलब्ध कराव्यात- राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त...
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना कायद्याने मिळणे अपेक्षित असलेली सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि त्याचबरोबर विहित केलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी...











