तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा ६७ धावांनी पराभव केला आणि ही मालिका...

ई- संजीवनी ओपीडीचे मोबाईल ॲप कार्यान्वित

मुंबई : कोरोनामुळे खासगी रुग्णालये बंद असल्याने सामान्यांना वैद्यकीय सल्ला,आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. याआधी ही सेवा केवळ संगणक...

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या ९ लाख विद्यार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं आज इतिहास रचला गेला आहे, असं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विश्वकर्मा दिनाचं औचित्य...

राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद; बच्चू कडू यांची माहिती

मुंबई : करोनाच्या संकटातून सावध पावलं टाकत केंद्र सरकारनं शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा...

निर्मला सीतारामण यांनी केले आकाशवाणीचे अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लेखक रस्कीन बाँड यांच्या गाजलेल्या कथांच्या वाचनाचा कार्यक्रम सुरु केल्या बद्दल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आकाशवाणीचं अभिनंदन केलं आहे. यामुळे सर्व वयोगटातल्या पुस्तकप्रेमी वाचक...

टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने ७...

राष्ट्रीय छात्र सेनेने नागरिकत्वाची सर्व कार्य पार पाडल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या फेरीला संबोधित केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्कराच्या...

एकदा वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे – मोदी

नवी दिल्ली : एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून ते जनावरे व माशांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू...

कामगारांच्या रोजगार निर्मितीसाठी अनेक उपाययोजना केल्या – केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांसह अन्य कामगारांच्या कल्याणासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारनं अनेक अभूतपूर्व उपाय योजले आहेत, असं कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी आज...

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याच्या चार दिवसांच्या दौर्‍यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं चार दिवसांच्या दौर्‍यासाठी आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याला पोचले. ते उद्या उत्तर गोदावरी जिल्ह्यातल्या तडेपल्लीगुडम इथं होणार्‍या एनआयटीच्या पहिल्या पदवीप्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे...