कौशल्य विकासासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने टाळेबंदीच्या काळानंतर आता पुन्हा नियमित प्रशिक्षण उपक्रम सुरू केले आहेत. मात्र असे प्रशिक्षण सुरू करताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने...

कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचं संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : कविकुलगुरू कालिदास विद्यापीठानं केवळ देशातच नाही तर  संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं असून संपूर्ण जगाचं लक्ष विद्यापीठाकडे लागलं आहे. हे विद्यापीठ जगाच्याल अपेक्षा निश्चितपणे...

नांदगाव येथील राख तलाव बाधित रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्यामुळे रहिवाशांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या रहिवाशांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बाधितांना पात्रतेनुसार रोजगार मिळावा, पेंच नदीपात्रातील पुराच्या...

भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना बीपीसीएल अधिकारी संघटनेनचा तीव्र विरोध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीपीसीएल, अर्थात भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगाचं खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारनं प्रयत्नांना बीपीसीएल अधिकारी संघटनेनं तीव्र विरोध केला असून, खासगीकरणाविरोधात येत्या ८...

सोनिया गांधी यांच्यावर कोरोना पश्चात उदभवणाऱ्या आजारावर उपचार सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पार्टीच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नाकावाटे रक्तस्त्राव सुरू झाला, त्यांनंतर त्यांना या महिन्याच्या १२ तारखेला नवी दिल्ली इथल्या सर गंगाराम...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडं, वारकऱ्यांनाही वंदन

देवा पांडुरंगा, यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे…बळीराजाच्या शेतात, घरात सुखसमृद्धी नांदू दे - उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाचं संकट दूर कर, कोरोनायोध्यांचे संरक्षण कर, महाराष्ट्राचं भलं करं, आव्हानं पेलण्याची शक्ती आम्हाला...

अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटावरचं अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशातल्या सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांची यादी जाहीर केली....

गेल्यावर्षी झालेल्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं २०१९ मध्ये घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षेचे निकाल जाहिर झाले आहेत. यात ५८८ गुण मिळवून प्रसाद चौगुले यांनं प्रथम क्रमांक पटकवला आहे. रविद्र शेळके दुसरा,...

पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याची शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांची...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर पाहता अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण,क्रीडा व युवक...

भरड धान्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : भरड धान्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं आयोजित कृषी प्रदर्शनाचं उद्धाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते झालं त्यावेळी...