त्याग, समर्पण, सेवाभावामुळेच समाज जिवंत राहतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : संकट प्रसंगी इतर देशात लोक सरकारवर विसंबून राहतात. भारतात मात्र जनसामान्य लोक आपापसातील मतभेद विसरून निःस्वार्थ सेवेसाठी तत्पर होतात. त्यामुळेच कोरोनासारखे संकट येऊन जगभर हाहाकार झाला तरीही...
जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार मिळाले आहेत. सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था-औरंगाबाद या स्वयंसेवी संस्थेला, तसंच दैनिक ॲग्रोवनला...
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट प्रयोगशाळेचे उद्घाटन
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना संसयीतांची तपासणी (स्वॅब टेस्टींग) मोठया संख्येने करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण...
वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन आणि वन महामंडळाची समिती – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : राज्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ आणि वन विकास महामंडळ यांची एक संयुक्त समिती गठित करण्यात यावी. जंगलांचे नियमानुसार रक्षण करण्याबरोबरच जंगल भागात पर्यटन विकास...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
मुंबई : संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव...
पुणे विभागातील 5 लाख 2 हजार 222 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 2 हजार 222 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 32 हजार 322 झाली आहे. तर...
गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रीडस्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोव्यात सध्या सुरु असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत बॅडमिंटन, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक...
काँग्रेस नकारात्मक राजकारण करत सरकारसमोर अडचणी निर्माण करत आहे – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात सुरू असणाऱ्या कारखान्यात एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला तर कारखाना मालकाला अटक करण्याचे कोणतेही निर्देश सरकारनं दिलेले नाहीत. केंद्र सरकारनं हे स्पष्ट केलं आहे....
मुंबईत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे ३१ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे मुंबईत कालपासून घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची एकूण संख्या ३१ वर पोचली आहे. आज वांद्रे रेक्लेमेशन येथे एका घरात पाणी शिरल्यानंतर, वीजेचा झटका...
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ असे संबोधले जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला, कुसुमाग्रज नगरी असे संबोधले जाणार आहे.
काल नाशिक येथे गोखले एज्युकेशन...











