शिवसेना नेत्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मराठवाड्यात जोमाने कामाला लागणार असल्याचे त्यांनी या पक्षप्रवेशानंतर बोलताना सांगितले.
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत...
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार – विराट कोहली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लिगच्या वर्तमान स्पर्धेनंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या कर्णधारपदावरुन आपण पायउतार होणार असल्याचं विराट कोहली यानं जाहीर केलं आहे. परंतु या संघामध्ये खेळाडू म्हणून आपण...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत राजघाट...
उत्तर प्रदेशात १ हजार ४०६ विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल क्रांतीमुळेच भारत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था बनला असून या क्षेत्रात गगनाला गवसणी घालण्याची क्षमता भारतात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज उत्तर प्रदेशात...
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार पथक पाठवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचं राजभवननं प्रसिद्ध् केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
यासंदर्भात राज्य...
माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन
नवी दिल्ली : देशाचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं, नवी दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसापासून ते कोमात होते. ते...
देशात भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक नवी संघटना निर्माण केली आहे – अण्णा हजारे
मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक नवी संघटना निर्माण केली असल्याची माहिती, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. ते आज राळेगणसिद्धी इथं पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय लोक...
बांगलादेश आणि दक्षिण कोरिया वाहिन्यांचे दूरदर्शनवर मोफत प्रसारण सेवा
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या भरीव सहकार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत सरकारने बांगलादेशची दूरदर्शन वाहिनी बी टीव्ही वर्ल्डचे प्रक्षेपण देशभरात मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे....
महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीकारी संकल्पना
‘कोरोना’ संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धी आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी श्रमप्रतिष्ठेबरोबरच कमावलेले धन समाजासाठी वापरण्याच्या क्रांतीकारक संकल्पना मांडल्या. त्यांनी...
राज्यात अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजाराहून अधिक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडे दाखल कालपर्यंच्या प्राथमिक अहवालात हे नमूद केलंय. सर्वाधिक...











