‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत ४४ हजार ९०१ प्रवासी मुंबईत दाखल
३१३ विमानांद्वारे प्रवाशांचे आगमन; आणखी ९० विमानांनी येणार प्रवासी
मुंबई : ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत ३१३ विमानांद्वारे ४४ हजार ९०१ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या १५ हजार...
राज्यात थंडीचा कडाका वाढला, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक मध्ये पारा आणखी घसरला असून आज सकाळी नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी...
देशात महिला सबलीकरणासाठी एक राष्ट्रीय चळवळ उभारली पाहिजे- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात महिला सबलीकरणासाठी एक राष्ट्रीय चळवळ उभारली पाहिजे असं मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. समाजमाध्यमावर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी ही भावना...
लॉकडाऊनच्या काळात सायबरचे २९४ गुन्हे दाखल
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २९४...
१२७ वी घटना दुरुस्ती विधेयक सामाजिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १२७ वी घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूर झालं हा देशासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक...
मुंबई शेअर बाजारात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारांमधल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या बाजारांमधे आज एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर ७०९ अंकांची घसरण झाली, आणि तो ५५...
मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना
मुंबई : मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी...
१२९ व्या आंबेडकर जयंती निमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे डॉ.आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपली आदरांजली वाहिली....
देशात रॅपिड टेस्टसाठीच्या ५ लाख किट्स चीनमधून दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या रॅपिड टेस्टिंगच्या ५ लाख किट्स चीनमधून देशात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. मात्र या किट्सचा वापर रुग्णांचे निदान करण्यासाठी केला जाणार...
क्वारंटाईन करण्यासाठी पालिका शाळांचा वापर होणार
नवी दिल्ली : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्णांना विलग करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे आता रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिका शाळांचा वापर केला जाणार आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या साडेचार...











