इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं पालकत्व
मुंबई (वृत्तसंस्था) : इर्शाळवाडी दुर्घटनेत वाचलेल्या अनाथ मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं असल्याची माहिती राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काल दिली. नढळ इथल्या तात्पुरत्या...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’माध्यमातून साजरी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ....
वस्तु आणि सेवाकर लागू झाल्यापासून सक्रीय करदात्यांची संख्या एक कोटी एकवीस लाखांवर पोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्तू आणि सेवाकर मंत्रीगटाची बैठक काल बंगळुरु इथं झाली. कर चुकवणाऱ्यांवरची कारवाई तसंच, वस्तू आणि सेवाकराचं विवरण भरण्याच्या प्रक्रियेत...
सरकारने केलेल्या सूचनांचे पालन रमजानच्या महिन्यातही करत राहण्याचे दिल्लीच्या शाही इमामांचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारच्या सूचनांचं पालन केलं तर आपण कोविड १९ च्या संकटावर मात करु शकू असं दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी म्हटलं आहे....
भारताने आठव्यांदा पटकावले सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सॅफ अर्थात, दक्षिण आशियायी फूटबॉल संघाच्या स्पर्धेत काल रात्री माले इथे झालेल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ३-० अशी मात करत भारताने आठव्यांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले....
२०३० पर्यंत देशाला हिवताप मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट – केंद्रीय आरोग्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून हिवताप आणि क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं याकरता केंद्रसरकार एक सर्वसमावेशक कृती आराखडा आखत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जागतिक...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय पथकाने साधला लोकप्रतिनिधींशी संवाद
पुणे : पुणे जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी व केल्या जाणाऱ्या उपाययोजनेच्या अनुषंगाने केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींशी संवाद साधला व मते जाणून घेतली.
विभागीय...
१८ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
मुंबई : नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही...
अपात्र आणि प्रदूषणकारी वाहनं भंगारात काढल्यानं मोठं परिवर्तन घडून येईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज वाहनं भंगारात काढण्याचं धोरण लोकसभेत मांडलं. अपात्र आणि प्रदूषणकारी वाहनं भंगारात काढल्यानं मोठं परिवर्तन घडून...
राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागानं चार सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ही...