पुणे विभागात 1 हजार 70 क्विंटल अन्नधान्याची तर, 9 हजार 698 क्विंटल भाजीपाल्याची आवक...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 1 हजार 70 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 698 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पालखीमार्ग व पालखीतळांना भेट
वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये याची दक्षता घेण्याचे प्रशासनाला निर्देश
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा...
ISRO द्वारे 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ISRO अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आज सकाळी श्री हरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलवी-सी52 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. या...
कंगना राणावत हिच्या कार्यालयावरची कारवाई पालिकेने थांबवावी – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं केलेली कारवाई थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्ही कोर्टाचा अवमान करणार...
वंदेभारत उपक्रमांतर्गत ३ हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात
मुंबई : वंदेभारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात २६ फ्लाईट्सच्या माध्यमातून ३ हजार ४५९ नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११३७ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १५७२ असून इतर राज्यातील...
हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा भाग सील-उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर
पुणे : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निमार्ण झालेली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येत्या काळात...
अडुळसा आणि गुळवेलच्या वापराच्या अभ्यासाला मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील उपचार पद्धतीत अडुळसा आणि गुळवेलच्या वापराच्या दृष्टीनं विशेष अभ्यास करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय आयषु मत्रांलयानं मान्यता दिली आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत भारतीय वैद्यकीय विज्ञान...
कोरोना योद्ध्यांनी जनजागृतीचे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही. वैज्ञानिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अधिक सजग व सचेत राहण्याची गरज आहे. असे सांगतानाच कोरोना योद्ध्यांनी...
युरोपात कोविड १९ चे सर्वाधिक बळी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ७० हजाराहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सुमारे ५० हजार लोक युरोपिय देशातले आहेत.
इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १५ हजार ८७७...
दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारला गृहमंत्रीपदाचा पदभार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप न करण्याचं राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्र दिलीप वळसे- पाटील यांनी आज सांगितलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाचा आज पदभार स्वीकारला....