हाजी अली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण, सौंदर्यीकरण- पालकमंत्री अस्लम शेख
मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्ग्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा मुंबईचे...
महाराष्ट्र पोलिसांचा खास संदेश…..!
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या सेवेत नि:स्वार्थपणे, निष्ठेने कार्य करत असलेल्या विविध क्षेत्रातील कोरोनायोद्धांना महाराष्ट्र पोलीस दलाचा सलाम!
https://twitter.com/airnews_pune/status/1292454087930216448
मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-पाड्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून आज सुमारे 300 जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. भानशीला पाडा, पासपोली गाव, पाईपलाईन रोड, पेरूबाग, पासपोली मरोळ...
काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप करत प्रकाश जावडेकरांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश कोविड १९ शी लढत असताना काँग्रेस त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप करत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
ते...
भारतीय रिसर्व बँकेचा केंद्र सरकारला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारला २०१९-२० या लेखा वर्षासाठी, ५७ हजार १२८ कोटी रुपये, अतिरिक्त निधी म्हणून हस्तांतरित करायला, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं मंजूरी दिली आहे.
बँकेच्या केंद्रीय...
‘सी व्हिजील’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192...
होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती ) विधेयक, 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) मसुदा विधेयक, 2019 ला मंजुरी दिली आहे.
प्रभाव :
या विधेयकात केंद्रीय परिषदेचा अवधी सध्याच्या एक वर्षावरुन...
राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त
तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक ३१८; साठीतील रुग्णांची संख्याही शंभर-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब...
अग्नीपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर भरतीसाठी यंदा २३ वर्षांपर्यंतचे युवक पात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन्द्र सरकारनं अग्निपथ योजनेच्या भरतीसाठीची वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षापर्यंत वाढवली आहे. वयोमर्यादेची ही सूट केवळ या वर्षीच्या भरतीसाठी लागू राहणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट...
राज्यात कोरोनामुक्तीचं प्रमाण वाढून, ९४ पूर्णांक १४ शतांश टक्क्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार ३५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले, ३ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातलं कोरोना रुग्णांच...