केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : जनतेचे सेवक म्हणून काम करतांना विकास प्रकल्पावरून वाद घालणे योग्य नसल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि राष्ट्र विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन विकास कामांना...

विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा ; सचिन साठे

पिंपरी : समाज सेवा आणि राजकारणात प्रवेश करताना युवकांनी व्यक्ती पेक्षा विचारांवर निष्ठा ठेवून काम केले तर निश्चितच यश मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी...

वस्तु आणि सेवाकर लागू झाल्यापासून सक्रीय करदात्यांची संख्या एक कोटी एकवीस लाखांवर पोचली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्तू आणि सेवाकर मंत्रीगटाची बैठक काल बंगळुरु इथं झाली. कर चुकवणाऱ्यांवरची कारवाई तसंच, वस्तू आणि सेवाकराचं विवरण भरण्याच्या प्रक्रियेत...

पंतप्रधानांनी घेतला केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा घेतला. या आढाव्यात केदारनाथ येथे पायाभूत सुविधांना चालना देण्याचा समावेश होता, ज्यामुळे अधिक संख्येने भाविक आणि...

इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

मुंबई : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

युक्रेनबाबतचा मुख्य सुरक्षा प्रश्न सोडवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, रशिया चे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनबाबतचा मुख्य सुरक्षा प्रश्न सोडवण्याची अमेरिकेची इच्छा नसल्याचं स्पष्ट झालं आहे, असं रशियानं म्हटलं आहे. यूरोपमधली शीत युद्धोत्तर सुरक्षा व्यवस्था,  युक्रेनजवळ असल्यानं, मागे घेतली जावी,...

राज्यातील शासकीय इमारतींच्या परिसरात १०० ई- चार्जिंग स्टेशन उभारणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ....

मुंबई : मंत्रालयासह राज्यातील इतर शासकीय इमारतींच्या परिसरात ई. ई.एस एल कंपनी 100 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असून यासाठी राज्यात किमान 150 जागा उपलब्ध करून देणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री...

देशात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरा होण्याचा दर ९५ पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात २ लाख ४६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले....

राज्‍य मागास आयोग, मराठा आरक्षणासह संबधित विषय इमाव, विजाभज, विमाप्र विभागकडे वर्ग

मुंबई : मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्‍य मागास आयोग आणि इतर संबधित विषय राज्याच्या इमाव, विजाभज, विमाप्र कल्याण विभागाकडे समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात...

मिलाग्रोने सादर केले ४ ह्युमनॉइड रोबोट्स

आरोग्यसेवा, आदरातिथ्य आणि कार्यालयीन व्यवस्थापन उद्योगातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त मुंबई : कोरोना विषाणूचा देशभरात कहर सुरू असल्याने स्वयंचललित उपायांची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता, भारतातील प्रथम क्रमांकाच्या कंझ्युमर...