पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम

जळगाव : जगभर पसरत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात...

पोर्तुगालमध्ये टाळेबंदी असूनही आज अध्यक्षपदासाठी निवडणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालमध्ये आज अध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, पोर्तुगालच्या घटनेनुसार, आपत्तीजनक स्थितीतही निवडणुका पुढे ढकलण्यात येत नाहीत....

ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज  ठाण्यात रहात्या घरी, ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गेले काही दिवस ते आजारी असल्यानं त्यांना रूग्णालयातही दाखल केलं होतं....

मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी योगदान – वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देईल. पुणे येथे...

बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या तराफांवर काम करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. बार्ज पी ३०५ या तराफेवर...

31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे

पुणे : तंबाखूमुक्‍तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्‍यात यावी,असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्‍या जिल्‍हा स्‍तरीय समन्‍वय समितीच्‍या बैठकीत ते बोलत...

जेईई आणि नीट परीक्षांच्या नव्या तारखा येत्या ५ मे रोजी जाहीर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट परीक्षांच्या नव्या  तारखा येत्या ५ मे रोजी जाहीर केल्या जाणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी देशभर...

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आज नवी दिल्ली येथील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय...

राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व...

३ एप्रिलपासून मोफत तांदूळ टप्प्याटप्प्याने उपलब्ध मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत....

झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे स्थानक ठरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आत्तापर्यंत देशभरातल्या साडेपाच हजार रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे...