देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याची सरकारची लोकसभेत ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री - साध्वी निरंजन ज्योती यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. लक्ष्यित...
कोव्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकचे जागतिक आरोग्य संघटनेकडे दस्तऐवज जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हॅक्सीन या स्वदेशी लसीच्या मानवी चाचणी संदर्भातले सर्व दस्तऐवज जागतिक आरोग्य संघटनेला ९ जुलैला सादर केले असल्याचं भारत बायोटेकनं कळवलं आहे. भारत बायोटेकची निर्मिती असलेल्या...
महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून, कोणताही धोका नाही – बाळासाहेब थोरात
नवी दिल्ली : महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून, कोणताही धोका नसल्याचं, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत विविध पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट...
देशात मंगळवारी ४ हजार २०५ कोविड रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात मंगळवारी ३ लाख ५५ हजार कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ लाख ४८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४ हजार २०५ रुग्णांचा...
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ पूर्णांक २३ शतांश टक्के
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ९ हजार १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत पंधरा लाख ९७ हजार २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...
आरोग्य शिक्षण उपक्रमांतर्गत महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे आयोजन
पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिक्षण व माहिती व संवाद उपक्रमात प्रथमच लोक सहभागातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल सन 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे. आरोग्य शिक्षण कार्यात...
राज्य सरकारने घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम हाती घ्यावी- नाना पटोले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सध्याचे कठोर...
देशात दररोज २० किलोमीटर रेल्वे मार्ग बांधण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात दररोज १२ किलोमीटर रेल्वे मार्ग बांधला जात असून लवकरच रेल्वे मार्ग बांधण्याचा वेग दररोज २० किलोमीटर पर्यंत जाईल, असं रेल्वे आणि दळणवळण मंत्री...
कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – गृहमंत्री अनिल देशमुख यांचे...
औरंगाबाद : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन तसेच प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या लढाईला जिंकण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असून सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा...
महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बेपत्ता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कालच्या नाट्यमय घडामोडीं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पक्षाच्या संपर्कात न आलेल्या आमदारांपैकी शहापूरचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नाशिकमधल्या कळवणचे...