झोपडपट्टीधारकांना नोंदणीकृत पट्टे तत्काळ वितरित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

दक्षिण-पश्चिम मधील पट्टेधारकांना नोंदणीकृती मालकी हक्क प्रदान नागपूर : शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या मालकीचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी पट्टे वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून झोपडपट्टीधारकांना राहत...

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ते २५ ऑगस्ट होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी १७ ते २५ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार...

मुंबईत पावसामुळे झालेल्या तीन दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल रात्रभर सुरु असलेल्या विविध ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू झाला. तर, ७ जण जखमी झाले. चेंबूर इथं भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू...

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधूनं हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. समीर वर्मा, सायना नेहवाल, बी.साई प्रणित तसंच...

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते 25 मार्च पर्यंत चालणार आहे.  ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला...

महिलांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध- स्मृती ईराणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचा आत्मसन्मान सुरक्षित राखण्यासाठी सध्याचं सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत मिशन पोषण, मिशन...

नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील एरंडवणा, येरवडा, औंध, बोपोडी (खडकी), पर्वती (सहकारनगर, मुंकुदनगर), दत्तवाडी, वानवडी, घोरपडी पेठ, कोरेगाव पार्क, मुंढवा, केशव नगर, शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी, बिबवेवाडी...

जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. या वाहनांच्या...

राज्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव फारसा तीव्र नसून काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणं कमी प्रमाणात जाणवत असल्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं महत्वाचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

मुंबई: मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रथमच मराठी भाषा विभागातर्फे विविध स्पर्धा आयोजित करत आहे. भारताबाहेरील रहिवासी या उपक्रमात...