हनुमान जयंती आणि शब्ब ए बारातचा सण घरातच राहून साजरा करावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हनुमान जयंतीचा सण उद्या असून त्यासाठी घराबाहेर पडू नये. तसंच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन राज्याचे...
ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ – स्मृती इराणी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय ताग उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास...
परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा : प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित...
सानुग्रह अनुदान योजनेत पुणे जिल्हयाची राज्यात आघाडी
48 हजार 134 रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मंजूर
परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित
पुणे : जिल्हयातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1 हजार 500...
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची अजित पवार यांची राज्यपालांकडे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून खरीप पिकांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची मागणी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. पवार यांच्या नेतृत्वात...
लोणारच्या धारातीर्थ परिसर व दैत्यसुदन मंदिराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील धारातीर्थ परिसराची पाहणी केली. धारातीर्थ येथील सतत वाहणारी धार, परिसरात असलेली वृक्षवल्ली, वन्यजीव आदींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. माहिती...
देशात काल २५ लाख २८ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २३ कोटी ८८ लाखाहून जास्त मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
काल दिवसभरात २५ लाख २८ हजारांहून जास्त लसीच्या...
लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ ने सन्मान
नवी दिल्ली : लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’या नाविण्यपूर्ण उपक्रमांचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिनी’ 'प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरव करण्यात आला....
मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं सूत्रं अमित शहा यांच्या उपस्थितीतच ठरलं होतं शिवसेना अध्यक्ष...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर, आज संध्याकाळी शिवसेना भवनात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं...
राज्यात कोरोना बाधित ११८८ रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज ४४० नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ८०६८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे....
एक देश एक शिधापत्रिका तात्पुरती अमलात आणता येईल का हे तपासावे – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एक देश एक शिधापत्रिका योजना तात्पुरती अमलात आणता येईल का हे पाहण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. ही...