साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल...

साखरेवरील अनुदानापोटी १८०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील साखर कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामात निर्यात केलेल्या साखरेवरील अनुदानापोटी १८०० कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला असून लवकरच ही रक्कम संबंधित कारखान्यांना मिळणार...

शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी 31 मार्च 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईनपद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर...

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात संगणक व वाय-फायसह अत्याधुनिक सुविधा-डा म्हैसेकर

पुणे :  पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष'  दिनांक २० जानेवारी पासून सुरु करण्यात आला असून या कक्षामध्ये संगणक व वाय फाय सुविधेसह आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात...

पावसाळ्यात आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा मुंबई : पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण...

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली – गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गार

पोलीस कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियास सानुग्रह अनुदानाचे धनादेश प्रदान सोलापूर : कोरोनाच्या विषाणू प्रसाराच्या काळात आघाडीवर राहून काम करून राज्यभरात पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्याचे मोठे काम केले, असे गौरवोद्गार...

लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. न्यायालयानं त्यांना एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देशही दिले आहेत. उच्च न्यायालयानं लखीमपूर...

देशात आतापर्यंत दिलेल्या लस मात्रांची संख्या ७१ कोटी ६५ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल राज्यात एकाच दिवसात १५ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा लाभार्थ्यांना देऊन विक्रम महाराष्ट्रानं नोंदवला आहे.  काल राज्यात एकूण ५ हजार २७१...

लोककलांचे मर्म उलगडणारी संवाद मालिका प्रसारित होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची...

मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध ल्यालेल्या अस्सल लोककलांचे महत्त्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश...

काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याची राहुल गांधी यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी आणि मालक असून काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे....