लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश मधला रामपूर आणि आजमगड लोकसभा मतदार संघ, पंजाब मधला...
आंबेगाव दुर्घटनेची कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांच्याकडून पहाणी
पुणे : हवेली तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या परिसरातील झाड भिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा व्यक्ती मृत्यू पावल्या. कामगार राज्यमंत्री संजय (बाळा )भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
शेतकऱ्यांसाठी तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुमारे तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना काल जाहीर केली. या अंतर्गत युरियाची ४५ किलोची गोणी शेतकऱ्यांना २४२ रुपयालाच...
एनसीसीच्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.)मध्ये देण्यात येणाऱ्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविला जातो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या एनसीसीच्या...
दारिद्र्य रेषेखालील लोकांनाही मोफत लस देण्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाने परवानगी दिली, तर राज्यात कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जालना जिल्हा रुग्णालयात आज कोरोना लसीकरणाची चाचणी...
एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या...
उपसरपंचांना १ ते २ हजार रुपये मानधन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबरच आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात आलं आहे. लोकसंख्येनुसार १ ते २ हजार रुपये मानधन उपसरपंचांना दिलं आहे.
राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून...
जीवनावश्यक वस्तूंच्या सुरळित पुरवठ्यासाठी ट्रक चालक आणि मजुरांना कामाच्या ठिकाणी पोहोचू द्यावं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता ट्रक चालक आणि मजुरांना आपापल्या कामाच्या जागी पोचायला अडचण होऊ नये याची काळजी...
महानगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पध्दत सुरु करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला. नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती,अधिनियमात...
मराठीचा आवाज केविलवाणा नाही; स्वाभिमान टिकविण्याचे काम सर्वांचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'इये मराठीचिये नगरी' कार्यक्रमातून विधानमंडळात मराठीचा गजर
मुंबई : मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची. या टापांचा आवाज खणखणीत तर मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून...