केंद्र सरकारने बेरोजगारीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी : कौस्तुभ नवले
पिंपरी : मागील सात वर्षांपासून देशात वाढलेल्या बेरोजगारीची खरी आकडेवारी नागरिकांसमोर आली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने उद्योग, श्रम आणि मनुष्यबळ मंत्रालयाच्या फसव्या आकडेवारीवर अवलंबून न राहता "बेरोजगारीची सत्य परिस्थिती...
गडचिरोलीत मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोलीत चामोर्शी तालुक्यातल्या गुंडापल्ली जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड एकूण ६ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त...
बेजबाबदार वागून स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका – उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे, हा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवूया-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : ‘कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा...
पुण्यातील परिस्थिती पाहता खाजगी रुग्णालयाने पुढाकार घेण्याची गरज-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
राज्यभरातून विविध पालख्या एसटीने पंढरपुराकडे रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं आज दुपारी पंढरीकडे प्रस्थान झालं. आळंदीत आज सकाळपासून माऊलींचे नित्योपचार आणि दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी...
प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी डॉ. दिनेशकुमार त्यागी
पुणे : भारतीय वन सेवेतील 1987 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मुख्यालय), सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दिनेशकुमार त्यागी, भा.व.से. यांची...
इराण आणि अमेरिकेनं तणाव कमी करावा असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराण आणि अमेरिकेन आपल्यातला तणाव कमी करावा, असं आवाहन रशियाचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांनी केलं आहे. युक्रेनचं प्रवासी विमान इराणकडून अपघातात पडल्याच्या पार्श्वभूमीवर...
कोरोनावर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना वर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा केला जात आहे.व्हेक्सीन मैत्री अंतर्गत,डॉमनिक इथं लस पोहचली आहे.डॉमनिक रिपब्लिकचे पंतप्रधान रूजवेल्ट स्केरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र...
गरीबांचं कल्याण हे मोदी सरकारसाठी केवळ ब्रीदवाक्य नसून मंत्र आणि मोहीम आहे – संरक्षण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या सशक्तीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, सातत्यानं काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. जैसलमेरमधल्या...
‘पुस्तकांचे गाव’ भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार
मुंबई : मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. 'पुस्तकांचे गाव' भिलार योजना कार्यान्वित करण्यासाठी 3...