राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते 25 मार्च पर्यंत चालणार आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला...
पुणे विभागातील कोरोना विषाणू ( कोवीड -19) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या समन्वयाकरीता समित्यांची स्थापना-विभागीय आयुक्त डॉ.दीपक...
पुणे : पुणे विभागामध्ये कोरोना विषाणू ( कोवीड -19) संसर्गजन्य आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. हा विषाणू अतिसंसर्गजन्य असल्यामुळे त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने, राज्यात...
राज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’निमित्त राज्यात 75 विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता यावा यासाठी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.
नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया...
इंधनांच्या वाढत्या किंमतीं विरोधात केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं. यामुद्द्यावरून राज्यसभेत चर्चा...
हाफकिनला राज्य सरकार पूर्ण पाठबळ देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : हाफकिन इन्स्टीट्युटमध्ये कोरोना लस तयार करण्याची पूर्ण क्षमता असून राज्य सरकार हाफकिनला पूर्ण ताकद देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. त्यांनी आज हाफकिन...
सहकारातील प्रलंबित खटल्याचे निकाल लवकर लावले जातील – न्यायमूर्ती पी. बी. कुलाबाला
मुंबई (वृत्तसंस्था) : आधुनिक न्यायप्रणाली वापरून सहकारातील प्रलंबित खटल्याचे निकाल लवकर लावले जातील, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. कुलाबाला यांनी दिली. इस्लामपूर येथील सहकार न्यायालयाचं उद्घाटन...
मंत्रिमंडळ निर्णय : दि. १३ ऑक्टोबर २०२१
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
सीमा सुरक्षा दलच्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा सुरक्षा दलाच्या आणखी ८५ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं असून आतापर्यंत १५४ जणांना संसर्ग झाला आहे.सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली इथं ही...
औषधी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नवा उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या औषधी उत्पादनांच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत असून, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान या उत्पादनांच्या निर्यातीनं नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. २०१३ मधल्या...











