दोनशे कोटी रुपयांची आंतरराज्यीय खोटी बिले देणाऱ्या सहा जणांना अटक

मुंबई: वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत खरेदी करणाऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास खरेदीवर भरलेल्या वस्तू व सेवाकराची वजावट त्याला विक्रीवरील करदेयतेमधून  मिळत असते. या सवलतीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी खोट्या आणि...

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून प्रधानमंत्री उद्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर  परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा पाचवा भाग आहे. या कार्यक्रमात...

सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू नका – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शनं करणारे दिल्लीतल्या शाहीन बागमधले आंदोलक सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायमूर्ती एस...

मराठा आरक्षणावरील याचिका घटनापीठाकडे देण्यासंदर्भात २५ ऑगस्टला निर्णयाची शक्यता

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या याचिकेवरची पुढची विशेष सुनावणी आता २५ ऑगस्टला होणार आहे. ही याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी द्यायची किंवा नाही यावर यादिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती...

शेतीला फायदेशीर बनविण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची सुरूवात करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली

केंद्र व राज्यांनी कृषी, शिक्षण आणि आरोग्य सेवांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे- उपराष्ट्रपती शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी बागायती व मत्स्यपालनासारख्या पूरक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याची आवशक्यता : स्वर्ण भारत ट्रस्टमधील समारंभात ‘रयथू...

गर्दी, संपर्क व संसर्ग टाळणे भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा

निर्णयाची अंमलबजावणी 15 मे पासून – आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती मुंबई : कोविड -19 चा संसर्ग जगभरासह देशात आणि राज्यात वाढला असल्याने 22 मार्च 2020 पासून देशात लॉकडाऊन जाहीर...

पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात एंटरटेनमेंट, हॉटेल व्यवसायिक आदींसोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची चर्चा

मुंबई : राज्यातील  पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने हॉटेल इंडस्ट्री, करमणूक, इव्हेंट मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील उद्योजक, तज्ञ, नामांकित व्यक्ती यांच्यासमवेत बैठक घेऊन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच चर्चा केली. मुंबई हे देशातील...

देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाख ३५ हजार १०९ झाली आहे. याबरोबच...

संकटांच्या आव्हानांना तोंड देत यशस्वी होणे हाच भारताचा इतिहास – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतावर असे कित्येक संकटे आली आणि गेलीत परंतु...

मतदार यादीत नव्याने नाव नोंदविण्याची संधी ; 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या...

पुणे : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2019 च्या अहर्ता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रमाअंतर्गत दि. 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत दावे...