माहुलच्या प्रदूषण नियंत्रण, घरांच्या पुनर्वसनासाठी लवकरच संयुक्त बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची...
पर्यावरण विभागाची आढावा बैठक
मुंबई : विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे, अति प्रदूषित भागातील घरांचे पुनर्वसन करणे यासाठी म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची...
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कालपासून जोरदार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कालपासून सोसाट्याचा वारा, आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती...
पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदी सुरु होईल अशी माहिती शेतकरी स्वावलंबन...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले. श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या...
एमआयडीसीतर्फे धारावीत दोन लाख किलो धान्याचे वाटप
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते महापे येथील एमआयडीसी कार्यालयातून उपक्रमाचा प्रारंभ
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायम सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज धारावी परिसरातील गरजू...
भायखळ्यातील आग्रीपाडा येथील आश्रमातल्या २२ जणांना कोरोनाची लागण
मुंबई (वृत्तसंस्था) :तिसऱ्या लाटेची भीती असताना मुंबईच्या भायखळा आग्रीपाडा इथल्या सेंट जोसेफ आश्रमातल्या तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १५ लहान मुलांचा समावेश आहे. या मुलांवर पालिकेच्या...
भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी आणि भारतीय स्टेट बँकेच्या संयुक्त विद्यमाने संपर्कविरहित क्रेडिट कार्ड
पंतप्रधानाच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी रेल्वे वचनबद्ध - रेल्वे आणि वाणिज्य-उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’...
भारतीय रेल्वेद्वारे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. डिसेंबरमध्ये रेल्वेनं १० कोटी ८८ लाख टनांपेक्षा जास्त...
स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी तसंच UPI ला IPP शी जोडण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब...
नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या आज बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातल्या ३ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. स्थानिक चलनाचा वापर दोन्ही देशांमधल्या व्यवहारांसाठी करणं तसंच पैसे हस्तांतरण...
जम्मू- आणि कश्मीरमधल्या रामबन जिल्हा प्रशासनानं सुरु केला ‘राहत’ हा उपक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू- आणि कश्मीरमधल्या रामबन जिल्हा प्रशासनानं ‘राहत’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत हिवाळ्यात बर्फवृष्टी आणि दरडी कोसळून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला, तर...