पाण्याची बचत करणं गरजेचं – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाची नवनवी तंत्र वापरुन तसंच पाणी वापरण्याच्या सवयी बदलून पाण्याची बचत करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर...

राज्य पोलीस दलासाठी १ लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणार- गृहमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपुरात केली. नागपुरातले पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसेच...

पीएमसी बँकेच्या खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य कार्यवाही करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या(पीएमसी बँकेच्या) खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिले. पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांनी आज...

फूल शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेत फूलपिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण पुणे : फूलांवर मूल्यवर्धन प्रक्रियेद्वारे त्यातील नैसर्गिक रंग, सुवासिक द्रव्य मिळवावीत तसेच सुकविण्याच्या अत्याधुनिक पद्धतीद्वारे सुकवून फुलांचे विक्रीमूल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,...

शिक्षक बनले स्वयंपाकी!

कोरोनाच्या संकटात शिक्षकांकडून माणुसकीचे दर्शन   वर्धा : कोरोनामुळे अनेक स्थलांतरीत मजुरांना धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांची व्यवस्था करण्यासाठी शासनासोबतच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या या...

जे.जे. समूह रुग्णालयातील कोरोना रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी म्हणून सनदी अधिकारी विनिता सिंघल यांची नेमणूक...

मुंबई : जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथे कोरोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती...

महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही, शक्तीकांत दास यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलं आहे. 6 ते 8 जून दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या...

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप...

राज्याच्या एनसीसी संचालनालयाच्या कठोर परिश्रमामुळे ‘प्रधानमंत्री ध्वज’ – क्रीडामंत्री सुनील केदार

मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने सात वर्षानंतर मोठ्या फरकाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री ध्वज’ चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त...

कोव्हिड-१९ साथीच्या काळात ७८% भारतीय एमएसएमई बंद : स्पोक्टो

दैनंदिन गरजा भागविण्याकरिता वैयक्तिक कर्ज घेण्याकडे ग्राहकांचा कल मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीचा देशभरातील उद्योग, संस्था आणि समाज यावर गंभीर परिणाम झालेला आहे. दरम्यान वित्तीय उदासीनता, शून्य महसूल निर्मिती यामुळे ७८%...