वाद मिटण्याची चिन्हे !
केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी एक नवा ट्रस्ट स्थापन करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मशिदीसाठीही जागा देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक शतके चिघळत पडलेल्या एका विषयावर कायमचा पडदा पडण्याची चिन्हे...
सात्त्विक आणि लढाऊ
सुषमा स्वराज यांनी केवळ ते टिकविले नाही तर आपली उंचीही सतत वाढवत नेली. राजकीय आणि सार्वजनिक चारित्र्य जपले. देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या मनात आपली सात्त्विक, न्यायप्रिय आणि लढाऊ छबी कायमची...
विकासाला गती देण्याची नीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्याच्या अखेरीस मंत्री परिषदेची बैठक घेत प्रत्येक मंत्रालयास त्यांचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यास सांगितले. गेल्या पाच वर्षांच्या काळात त्या त्या मंत्रालयांनी घेतलेले निर्णय, त्याची...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या वेळापत्रकानुसार राज्य...
नीरेचे पाणी पेटले
नीरा देवघर धरणातून देण्यात येणारे पाणी पेटले आहे. त्यावरून आता राजकारण तर सुरू झाले आहेच; पण महाराष्ट्राचे ‘जाणते राजे’ शरद पवार यांच्या भविष्यातील कोंडीची सुरुवातही त्यातून झाली आहे. नीरा...
बळीराजा अस्वस्थच..!
एकीकडे शेतकरी आत्महत्या, शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्न यांची गुंतागुंत वाढत चालली असतानाच ऐन पावसाळ्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही संपताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो आहे. अनेक गावांमध्ये...
ग्राहकांना मोठा मानसिक धक्का
सहकारी बँकांच्या यादीत चौथ्या क्रमांकाची उलाढाल असलेल्या आणि उत्तम ग्राहकसेवेमुळे नावाजलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने कोणत्याही प्रकारचे आथिर्क व्यवहार करण्यावर निर्बंध घातल्याने ग्राहकांना मोठा...
निवडणूकपूर्व खैरात
सरकारी निर्णयांना खैरातीचा वास येऊ लागला, की निवडणूक जवळ आली असे खुशाल समजावे. अशावेळी सरकारचा हात ढिला सुटतो आणि जनता जनार्दनाची अवस्था ‘देता किती घेशील दो कराने’ अशी होते....
मंदीच्या ठिणग्या
मंदीचे चटके काही काळ दुर्लक्षिता येतात पण फार काळ सहन करता येत नाहीत. या चटक्याने भल्याभल्यांचा मेद वितळतो आणि मेंदू ताळ्यावर येतो. याचा थेट गोरगरीबांच्या पोटाच्या आगीशी संबंध असल्याने...
राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर शहिदांना आदरांजली
नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी श्रीनगर येथे जाऊन चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर या युद्धात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपतींचा...