वाद मिटण्याची चिन्हे !
केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी एक नवा ट्रस्ट स्थापन करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मशिदीसाठीही जागा देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक शतके चिघळत पडलेल्या एका विषयावर कायमचा पडदा पडण्याची चिन्हे...
विकासाला गती देण्याची नीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्याच्या अखेरीस मंत्री परिषदेची बैठक घेत प्रत्येक मंत्रालयास त्यांचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यास सांगितले. गेल्या पाच वर्षांच्या काळात त्या त्या मंत्रालयांनी घेतलेले निर्णय, त्याची...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या वेळापत्रकानुसार राज्य...
सात्त्विक आणि लढाऊ
सुषमा स्वराज यांनी केवळ ते टिकविले नाही तर आपली उंचीही सतत वाढवत नेली. राजकीय आणि सार्वजनिक चारित्र्य जपले. देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या मनात आपली सात्त्विक, न्यायप्रिय आणि लढाऊ छबी कायमची...
भारत-पाकिस्तान प्रश्न आणि चीनची स्वार्थी भूमिका
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारत-पाकिस्तान हा मुद्दा १९७१ नंतर थंड पडला होता. १६ ऑगस्ट २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये या मुद्यावर बंद दारामागे चर्चा व्हावी, अशी मागणी करत पीपल्स...
नीरेचे पाणी पेटले
नीरा देवघर धरणातून देण्यात येणारे पाणी पेटले आहे. त्यावरून आता राजकारण तर सुरू झाले आहेच; पण महाराष्ट्राचे ‘जाणते राजे’ शरद पवार यांच्या भविष्यातील कोंडीची सुरुवातही त्यातून झाली आहे. नीरा...
जाहिरनाम्यातील मुद्दे ऐरणीवर
मराठी भाषेसंदर्भातील चळवळीने मध्यंतरी मराठी भाषेच्या मुद्द्याला राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात स्थान द्यावे, असा आग्रह धरला होता. त्याच पद्धतीने आता विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मुलांच्या प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान मिळण्याची...
ग्राहकांना मोठा मानसिक धक्का
सहकारी बँकांच्या यादीत चौथ्या क्रमांकाची उलाढाल असलेल्या आणि उत्तम ग्राहकसेवेमुळे नावाजलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने कोणत्याही प्रकारचे आथिर्क व्यवहार करण्यावर निर्बंध घातल्याने ग्राहकांना मोठा...
निवडणूकपूर्व खैरात
सरकारी निर्णयांना खैरातीचा वास येऊ लागला, की निवडणूक जवळ आली असे खुशाल समजावे. अशावेळी सरकारचा हात ढिला सुटतो आणि जनता जनार्दनाची अवस्था ‘देता किती घेशील दो कराने’ अशी होते....
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…
युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून, युवकांना जागतिक...







