नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे वाशिम जिल्ह्यातल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं असून सरकारनं त्यांना आर्थिक भरपाई द्यावी आणि सोशल मीडियामध्ये अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी  व्यावसायिकांनी केली आहे.

वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांनी याबाबतचं निवेदन सादर केलं.