नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवायचा निर्णय दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळानं घेतला आहे.

जनतेला घरी राहण्यासाठी तसंच सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा आपला उद्देश असल्याचं मेट्रो रेल्वे प्राधिकरणानं सांगितलं आहे.