नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशात जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरे तसेच गाव खेड्यांत रस्ते ओस पडले आहेत.

प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच क्षेत्रातल्या नागरिकांनी घरी राहणे पसंत केले आहे. बससेवा बंद आहे तर बाजारात दुकानंही बंद आहेत.