नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील पहिलं  करोनाग्रस्त दांपत्य डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेऊन करोनामुक्त झाले आहे.
१४ दिवसांनी केलेली त्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह असून त्यांची आज पुन्हा चाचणी केली जाईल, ती निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी पाठवून  त्यांचं १४ दिवस घरी विलगीकरण करण्यात येणार आहे.